महाराष्ट्राच्या खुर्चीवर हे नंदी बैल बसवले आहे यांचे बाप दिल्लीत बसले आहे त्या बापानीं आदेश दिला कि हे बैल मान हलवतात तो आदेश आला म्हणुन यांनी माफी मागितली नाहीतर या बांडगुळांची माफी माघायची इच्छा नव्हती हे शिवप्रेमींनी व महाराष्ट्रातील जनतेने ओळखावं हि जनतेला नम्र विनंती व पुतळ्यात केलेल्या भ्रष्टाचाराचा बदला जनतेनं विधानसभेच्या निवडणुकीत घ्यावा हि विनंती जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
Bewada suddha ahey. Dighe srabani kadhi daru piun public madhey tamasha nahi kela. 😢 Shinde bewadya cha tar RUclips var video ahey Ani Tarif karnara Obama suddha bagtoy.
ही मंडळी ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे ही हेडिंग 100%टक्के बरोबर आगदी योगे मुद्दे मांडत आहेत परखड रोख ठोक विश्लेषण करत आहात मनापासून आभार धन्यवाद सर काबिले तारीफ लाजवाब महाराष्ट्र हित विश्लेषण जय शिवराय जय महाराष्ट्र निखिल जी सर जी
@@nikhilganesh1438बरोबर पण ही गोष्ट फक्त कोकण किंवा मालवण या ठिकाणी नसून पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भ या ठिकाणी सर्वात जास्त प्रमाणात आढलुण येते.
एकनाथ शिंदे यांना छत्रपती शिवाजी महाराज हे दैवत म्हणून समजले असते तर त्यांनी पहिल्याच दिवशी जनतेची माफी मागितली असती एकनाथ शिंदे सत्तेसाठी पुढील विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून येण्याकरिता दुसऱ्या दिवशी गोविंदा पथकाबरोबर गोविंदा खेळत होते एकनाथ शिंदे यांना थोडीफार लाज लज्जा उरली नाही आज पण ते माफी मागण्याचा जे नाटक करीत आहे ते फक्त मतांसाठी राजकारण करीत आहे सध्याचे महाराष्ट्राचे सरकार हे महाराष्ट्राला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे महाराष्ट्रातील तमाम जनतेला महाराष्ट्राला लागलेली ही कीड पुढील विधानसभच्या निवडणुकीमध्ये मतदानाद्वारे ही महाराष्ट्राला लागलेली कीड मारली पाहिजे धन्यवाद वागळे साहेब सविस्तर माहिती दिल्याबद्दल
हे नुकसान शिंदेच्या खिशातून वसूल करायला पाहिजे. अशा प्रकारे हे बावळट सरकार जनतेचा पैसा अंदाधुंद खर्च करू शकत नाही. या सरकारला कोर्टात खेचा. जनता जनार्दन सावधान या सरकारला आता असा झटका द्या की बास रे बास.जय शिवाजी, जय भवानी.जय महाराष्ट्र.
मिंद्यानी जनतेचे पैसे अगोदर भरून दयावे . नंतर त्या वसुल केलेल्या पैशातून महाराज्यांचा पुतळा बांधवा . ह्याची जबाबदारी पिता पुत्राची आहे . त्यांनीच आपल्या जवळच्या माणसाला हे कॉन्ट्रॅक दिले होते . त्यातून ह्या बाप लेकाला किती मलिदा मिळाला आहे ते लोकांना कळले पाहिजे .
तीन हजार कोटी रुपये मंत्री महोदय व अधिकाऱ्यांनी स्वत द्यायला हवे घरी पाठवण्याची वेळ आली आहे ह्यात शंका नाही कोण तो आपटे कुठे पळाला मूळ आपटे कुठल्या संघटनेशी संबंधित आहे त्याची चौकशी व्हायला हवी
निखिल वागळे ब्रँड जोडे चांगले च मारलेत
महाराष्ट्रात असा प्रखर आवाज आहे म्हणून लोकान पर्यंत खरया गोष्टी पोहचतात 🙏
jyanni rajenche naav rajkarnasathi waparle
tech 'rajenche' khare satru.
musalman navhe.
वागळे साहेब ह्या सरकारला सरकार चालवायला अजिबात अधिकार नाही, आताच पायउतार केलं पाहिजे. तुमचं विश्लेषण एकदम सत्य आहे.
निखिल सर सध्या महाराष्ट्रात तुमच्या सारख्या पत्रकाराची गरज आहे
जय महाराष्ट्र
उशिरा सुचलेले शहाणपण
निखिल सर खरच तुम्ही किती तळमळीने बोलत तुमिः आहात.म्हणून खर्या गोष्टी कळतात तरी
नवीन पुतळा उभा झालाच पाहिजे .... पण तो जनतेच्या पैशातून न करता महाराष्ट्रातील सर्व आमदार, खासदार यांच्या
पगारातून वसूल करुन उभे केले पाहिजे
निर्लज राणे कुटुंब आहे महाराष्ट्र ची फार इजित काढली जनता या लोकांना सतेतून कायमच घरी बसलोय 🙏🏻
jyanni rajenche naav rajkarnasathi waparle
tech 'rajenche' khare satru.
he ajchya tarunanni "rane" kadun shikle pahije
एकदम बरोबर आहे. येत्या विधानसभेला स्ट्राँग फवारणी करून ही महाराष्ट्राला लागलेली कीड नाहीशी झाली पाहिजे.
मालवणला ठाकरे गेले म्हणून त्यांच्या पोटात दुखू लागले . बाकी काही नाही .
नागपूर च्या मतदारांना आवाहन आहे की त्यांनी आपली सद्वविवेक बुध्दी जागरूक ठेवून फडणवीस नावाचा कलंक बाजूला सारून राज्य वाचवावे
निखिल जी जय महाराष्ट्र.
शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
महाराष्ट्राच्या खुर्चीवर हे नंदी बैल बसवले आहे यांचे बाप दिल्लीत बसले आहे त्या बापानीं आदेश दिला कि हे बैल मान हलवतात तो आदेश आला म्हणुन यांनी माफी मागितली नाहीतर या बांडगुळांची माफी माघायची इच्छा नव्हती हे शिवप्रेमींनी व महाराष्ट्रातील जनतेने ओळखावं हि जनतेला नम्र विनंती व पुतळ्यात केलेल्या भ्रष्टाचाराचा बदला जनतेनं विधानसभेच्या निवडणुकीत घ्यावा हि विनंती जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
औरंगजेबला जमले नाही ते भारतीय जनता पार्टीने करून दाखवले.
फक्त भाजपा नाही भाजपा मिंधे सरकार 😂😂
बराेबर
राणे कुटुंब महाराष्ट्र लागलेले कीड आहे. छत्रपती शिवाजी महाराज गड किल्ले वर तर बंदी घातली पाहिजे.
@@sachingajre5069हसण्या सारख काय आहे चिड यायला पाहिजे 🤨
त्यांनी प्रयत्न केला पण तो आपल्या महारांजा पुतळा वाटत च नव्हता हे राजेंनी आणि तज्ञांनी आधी च सांगितले होते त्यातल्या त्यात वाईटातून हे बरे महणायचे
शिंदे हा अशिक्षित आहे हे तो त्याच्या प्रत्येक कृतीतून दाखवून देत आहे.
Riksha walyala Mukhya Mantri aani Chaha walyala P.M.kele tithech Deshachya aani Maharadhtrachya Adhogatila suruvat jhali. Hi chuk sudharnyachi jababdari Janatene ghetali aahe.
हप्ता वसुली हेच याच कर्तृत्व
Bewada suddha ahey. Dighe srabani kadhi daru piun public madhey tamasha nahi kela. 😢 Shinde bewadya cha tar RUclips var video ahey Ani Tarif karnara Obama suddha bagtoy.
मराठा समाजाला आरक्षण देतो म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची खोटी शपथ वाहिली म्हणून हे घडले.
shivaji rajenche khare shatru he musalman nahit.
he baryach jannana sadhyachya rajkarnavarun kalae asel.
Yes
कोणाच्या तरी सांगण्यावरून माफी मागावी लागणं हे माफी मागण्यापैक्षा भयंकर आहे, ते सुद्धा घटनेच्या तिसऱ्या दिवशी.
प्रामाणिकपणा आणि बीजेपी हा जोकच समजावा
jyanni rajenche naav rajkarnasathi waparle
tech 'rajenche' khare satru.
shivaji rajenche khare shatru he musalman nahit.
he baryach jannana sadhyachya rajkarnavarun kalae asel.
ही मंडळी ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे ही हेडिंग 100%टक्के बरोबर
आगदी योगे मुद्दे मांडत आहेत परखड रोख ठोक विश्लेषण करत आहात मनापासून आभार धन्यवाद सर काबिले तारीफ लाजवाब
महाराष्ट्र हित विश्लेषण जय शिवराय जय महाराष्ट्र निखिल जी सर जी
निखिल वागळे साहेब जय महाराष्ट्र
सर, तुम्ही केलेल्या आवाहनाला सगळे महाराष्ट्र जनतेने प्रतिसाद देवो अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो 🙏
या निवडणूकीत राणे पुत्रांचा पराभव करावा अशी काेकणवासीयांना विनंती
ह्या सर्व प्रकरणात टरबुजाच हात आहे
५०० वाटले कि लोग काहीही बघत नाही
कोकणवासी बोलू नको मालवणी आहेत ते, कोंबडी आणि क्वार्टर दिली की खुश,
@@nikhilganesh1438बरोबर पण ही गोष्ट फक्त कोकण किंवा मालवण या ठिकाणी नसून पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भ या ठिकाणी सर्वात जास्त प्रमाणात आढलुण येते.
कोकण वासियांच्या सुख दुःखात उद्धव ठाकरे येत नाही, तिथे पहिले rane कुटुंब असतं, त्यामुळे त्यांना लोक सपोर्ट करतात
पुतळे उभारण्यापेक्षा महाराजांना अपेक्षित असलेले सुराज्य सुशासन उभारल्यास महाराजांना जास्त आनंद होईल
महाराष्ट्राला लागलेल्या किडींची नामावली देवेंद्र फडणवीस, नारायण राणे, मनोहर भिडे, एकनाथ शिंदे, अजित पवार, गिरीश महाजन,राम कदम,आशिष शेलार,नवनीत राणा,अक्षय कुमार, उज्वल निकम,बाबा पुरंदरे, निलेश राणे,नितेश राणे, आण्णा हजारे, राधाकृष्ण विखे पाटील,काळी टोपी कोश्यारी,दिपक केसरकर, रश्मी शुक्ला........
आणि रंगा बिल्ला विसरला तुम्ही
H YA NAVAT
MODI SHAH HYANCHI
HAVE PAN GHYA.
काळी टोपी कोशारी तर लयचं दलिंदर.
प्रवीण दरेकर, बावनकुळे, अब्दुल सत्तार,, दानवे, मुंगुतीवर, दलिंडर सर्वे.
अगदीच बरोबर आहे मित्रा..
सर्व राणेंना त्याच्या मतदारसंघातील लोकांनी पाडुन अद्दल घडवली पाहिजे
पुतळ्यांची उंची वाढवून,सरकारचा खुजेपणा कमी होणार नाही.पटेलांचा पुतळा उभारुन,केंद्र सरकारची,उंची न वाढता,ते अधिक खुजे झाले आहे.
एकनाथ शिंदे यांना छत्रपती शिवाजी महाराज हे दैवत म्हणून समजले असते तर त्यांनी पहिल्याच दिवशी जनतेची माफी मागितली असती एकनाथ शिंदे सत्तेसाठी पुढील विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून येण्याकरिता दुसऱ्या दिवशी गोविंदा पथकाबरोबर गोविंदा खेळत होते एकनाथ शिंदे यांना थोडीफार लाज लज्जा उरली नाही आज पण ते माफी मागण्याचा जे नाटक करीत आहे ते फक्त मतांसाठी राजकारण करीत आहे सध्याचे महाराष्ट्राचे सरकार हे महाराष्ट्राला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे महाराष्ट्रातील तमाम जनतेला महाराष्ट्राला लागलेली ही कीड पुढील विधानसभच्या निवडणुकीमध्ये मतदानाद्वारे ही महाराष्ट्राला लागलेली कीड मारली पाहिजे धन्यवाद वागळे साहेब सविस्तर माहिती दिल्याबद्दल
छत्रपतींची माफी मागायची यांची लायकी नाही. यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागायला हवी.
स्पष्टपणे __ निर्भय पणे __ बोलणारे पत्रकार ___ निखिल वागळे सर तुमच्या पत्रकारितेला सलाम
एकदम बरोबर ...कारण ज्यांनी हा घोटाळा केला त्यांच्या कडून हे पैसे वसूल करून मगच पुतळा उभारायला हवा नाही तर हे पुन्हा भ्रष्टाचार करायला मोकळे
सर ह्यो नारोबा मेल्या शिवाय महाराष्ट्रातील जनतेला शांती मिळेल
शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून पडला ही घटना दुःखद परंतु तीन कोटी रुपये जनतेचे गेले आणि आता सहा कोटी परत जनतेचेच पैसे जाणार हे फार दुःख आहे
भाऊ, आहात कुठे यात 3600 कोटी रुपये खर्च झालेत... जनतेचे ..
पुतलेबाजी बंद व्हावी.
हा सर्व पैसा जनतेने यांच्याकडूनच झालेल्या भ्रष्टाचारातून वसुल करावा.
@@anilipar1777
Andhbhakt ahet...
Pan shivaji maharajanpudhe kahi bolta yet nahi mhnun khote aakade takayche kam chalu ahet
@@sanjeevdharma2492
Modiji ch mandir banndhlit lokanai
निखीलजी या छप्री लोकांची सत्ता आहे तो पावेतो यांचे कोणीच काही करणार नाही .
30-ते 32 वर्षाच्या वयाच्या आदित्यने यांना सर्वांनाच घाम काढला.म्हूणन माफीसत्र सुरु आहे.
कुठे ठेवला महाराष्ट्र माझा हे शब्द आता पुन्हा सांगत आहेत
लोकसभेच्या यशामध्ये सुद्धा साहेब तुमचा सिंहाचा वाटा आहे
साहेब तुमचा अभिमान आहे महाराष्ट्राला तुमचे खुप छान विश्लेषण मनापासून धन्यवाद साहेब तुम्हाला ❤❤❤❤❤
या पिता पूत्रांना कोयता गॅग कडे सोपवावे ..हे उत्तम !
बरोबर 😂
सह मत
सत्तेचा माज आहे त्यांना..बरेच पक्ष बदलले ,स्वार्थासाठी ,नी स्वतःचा भरष्टाचार लपवण्यासाठी..
कोकणी माणूस 1000 रुपयात विकला गेला याचं दुःख झाले.. 😢😢😢
आपटे खरच श्रीकांत शिंदेचा दोस्त असेल तर आपटे ला फायदा व्हावा म्हणून हे काम दिले तर श्रीकांत शिंदे ला दोषी ठरवून भरपाई घ्यावी.
Shrikant la jail madhe taka
हे नुकसान शिंदेच्या खिशातून वसूल करायला पाहिजे. अशा प्रकारे हे बावळट सरकार जनतेचा पैसा अंदाधुंद खर्च करू शकत नाही. या सरकारला कोर्टात खेचा. जनता जनार्दन सावधान या सरकारला आता असा झटका द्या की बास रे बास.जय शिवाजी, जय भवानी.जय महाराष्ट्र.
जेवढे राणे विरुद्ध प्रचार केला तरी मराठी मतदार मत देतात
कसले मराठी ज्याना महाराजांचा पुतळा पडला तरी मराठी लोक दहीहंडी साजरी करतात हे दुर्दैव
Marathi lok paishala bali padato.
@@yam668barober nivadnikit ५०० vatle ki kam zale mag ५ वर्ष bombalat बसतात
पैसे फेकतात आणि जरब
म्हणून मराठी माणूस मागे आहे आणि ह्याच गोष्टीचा फायदा हे असले राजकारणी घेतात
निखिल सर आपल्या पत्रकारिला मनाचा मुजरा जे कृत्य नारायण राणेनी केल तेच सामान्य जनतेने केल असत तर त्याला तुरुंगाची हवा खायला पाठवलेत असते
माफी मागणे हे निव्वळ खोटेपणा आहे. यांची मने साफ नाहीत.
निखिलजी काळजी घ्या, तुमच्या बाबतीत घातपात होऊ शकतो, सत्य पाचवणे फार अवघड आहे.
इतक्या वाऱ्यात साधा कोकणातला आंबा पडत नाही अन् हा तर पुतळा राजांचा होता... नवीन पुतळ्याचा खर्च ह्या सर्वांच्या खिशातून काढावा.....
👌
भाजप व मित्र पक्ष दणदणीत आपटणार!
आता विधानसभेत परत यांना संधी नाहीच
राणे परिवाराचे किळसवाणे वर्तन
सर तुमच्या आवाहनाला आमचे समर्थन आहे..
निखिलजी, पूर्ण सहमत तुमच्या मताशी
सध्याच्या वातावरणाचा खूप त्रास होतो. तुमचा vdo हाच आधार वाटतो. धन्यवाद.
महाराष्ट्र दैवत महाराजान बद्दल आदर असता तर दहीहंडी सारख्या पवित्र उत्सवात नाच गाणी बंद केली असती लाज आणली महाराष्ट्राला
श्री वागले साहेब असेच स्पष्ट व्हिडीओ तयार करून लोकांपर्यंत पोहचवा
मिंद्यानी जनतेचे पैसे अगोदर भरून दयावे . नंतर त्या वसुल केलेल्या पैशातून महाराज्यांचा पुतळा बांधवा . ह्याची जबाबदारी पिता पुत्राची आहे . त्यांनीच आपल्या जवळच्या माणसाला हे कॉन्ट्रॅक दिले होते . त्यातून ह्या बाप लेकाला किती मलिदा मिळाला आहे ते लोकांना कळले पाहिजे .
We all are proud of you Nikhil sir.
You have the courage to fight against these People with your profession.
आपल्या या देशात पंडित नेहरूंनी रुजवलेली लोकशाही अजून शाबूत आहे ----
संरक्षण घेवून फिरतात, एक एकटा आला तर सध्या माणूस पण नडू शकतो
वागले साहेब आम्ही तुमच्या. मताशी सहमत आहोत नक्कीच सूज्ञ नागरिक योग्य तो निर्णय घेऊन विद्यमान सरकारला धडा शिकवील्या शिवाय राहणार नाही
महाराष्ट्रातील जनता झोपेत आहे एवढी मोठी घटनांबद्दल जनता अजून गप्पच आहे यातूनच महाराष्ट्रातील जनता खरच मेलेली आहे
@@charanhowale1875 Janata zopet nahi aahe Dahi hundi madhe naach dhingana karat aahe
अगदी बरोबर बोललात..आमचच हे पाप आहे.कोकणाणातील जनता कधी सुधारणार माहीत नाही.
हा पुतळा विद्रुप तयार करण्यामागे संघी प्रवृत्ती आहे.
महायुतीचा पराभव निश्चित आहॆ.
एका मामुने महाराष्ट्राची राजकीय आणि सामाजिक संस्कृती नासविली
साहेब, येत्या निवडणुकीत आपल्या सारख्या सडेतोड भूमिका मांडणाऱ्या पत्रकाराची गरज आहे...
आगे बढो...
मुख्यमंत्री साहेब यांचे शिक्षण कमी असल्याचा हा पुरावाच आहे.
हेलिपॅड कॉन्ट्रॅक्ट वेगळे प्रकरण आज उघड झालेय.
निखिल सर...जय महाराष्ट्र,जय शिवराय
,,,,, चोराला पुढील काळात कर्माचे फळ भोगावी लागतील
निखिल सर सरकारच्या सर्वं अंगलट येतंय राज्यात चाललय काय पुतला पडला महिलांवर अत्त्याचार होतायत निष्क्रिय सरकार ग्रुहमंत्री
दिल्लीस्वरांचे दंडुके, डोक्यात बसल्यानंतर आता,हे जमिनीवर आले ! स्वःताचा असा मेंदू यांना,जरा सुद्धा नाही
अगदी अचूक असा टॅग लाईन आहे सर
Nicely analysis Mr waggle sir salute to u jay Maharashtra satya mev Jayate only udhav saheb jay Maharashtra Jay shivray
राणे पिता पुत्रांना अटक कशी होणार?
त्यांचा बाप म्हणे सागर बंगल्यावर राहतो.
मग तातू राणे छ. होता काय.
@@shrikantdevardekar8425 म्हणणं योग्य मांडावे.
सरकारने राजनामा द्यावा .तरच आपण खरी माफी मागितली आसा जनतेचा विश्वास वाटेल.
या पूढे कोणत्याही सरकारी कामांवर होणारया खरचाचा संपूर्ण तपशील न मागता जनतेला कळवलाच पाहिजे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी मनापासून माफी मागितली नाही
भाऊ तोरसेकर अजून झोपेतून उठलेला नाही.. ते सारख बोंबलत असतात.आता काय झालं समजत नाही.
भाऊ तोरसकर भाजपचा दलाल आहे.
यांचे विचार संपलेत...म्हणून विकार भडकताहेत .यांना मतपेटीतून जालिम डोस देण्याची गरज आहे.
वागळे साहेब दररोज भेटा
भाजपची पेन्शन घेणारा विकाऊ पत्रकार भाऊ तोरसेकर कुठे गायब झालाय बहुतेक त्याची पेन्शन भाजपने बंद केली वाटते
आधी फुसकी कारणं दिली. आता चार दिवसांनी मागितलेली माफी म्हणजे जुलमाचा रामराम. दिल्ली कडून कान पिळले गेले आहेत
या सत्ताधारी लोकांनी महाराष्ट्र रसातळाला नेला आहे, पार नासवला आहे.
माफी मागतली तरी यांचा पराभव नीशचीत
दिल्ली वरुन परवानगी मिळाली नव्हती ती नंतर लगेचच माफी मागितली वेळ तर लागणारच वागळे साहेब
महाराष्ट्रातील बुलंद आवाज
आपटे, राणे कडे, वर्षावर, अशाच ठिकाणी कुठेतरी लपून बसला असावा.
वागळे सर तुमच्या निर्भिड व्यक्तीमत्वाला सलाम
नारोबा आणि त्याच्या वात्रट पोरांना घरी बसवा
महाराज्यांच्या पुतुळ्याचा सर्व खर्च यांचेकडून वसूल करावा
तीन हजार कोटी रुपये मंत्री महोदय व अधिकाऱ्यांनी स्वत द्यायला हवे घरी पाठवण्याची वेळ आली आहे ह्यात शंका नाही कोण तो आपटे कुठे पळाला मूळ आपटे कुठल्या संघटनेशी संबंधित आहे त्याची चौकशी व्हायला हवी
निखिलजी वागळे साहेब तुमच्यासारखा निर्भिड पत्रकार या महाराष्ट्राला आणि देशाला कारण पत्रकार काय दबावाखाली काही विकल्या जात आहेत
नारायण राणे सारख्या प्रवृत्ती ना घरी बसवा
सर, आमच्या मनातील उद्वेग तुम्ही मांडता. तुमच्या सारख्या पत्रकारांची आज देशाला खरी गरज आहे.
अर्थातच ही माफी संवेदनाहीन आहे... त्यात प्रामाणिकपणा अजिबात नाहीच... अरे मुर्खांनो, पुतळा उभारण्यात ऐवजीं प्रामाणिकपणे राज्य करा... तुम्हाला धडा जनताच शिकवेल... दोषींना जनताच शिक्षा देईल... तुम्हीं फक्तं आणि फक्तं लाडक्या भाऊ बहिणींना सांभाळा...😮😢😅😂
साहेब आम्हाला काही घेणे देण नाही फक्त माझ्या राजा सर्व श्रेष्ठ आहे राज्याचे तुकडे पाहून आत्म kelsh आहे पण
आता तुम्ही बोलता ते एकदम खर बोलता
महापुरुषानं चा अपमाना चा गुन्हा कोणावर दाखल करणार
Tarbuj modi karan modila udghatan karayche asate rajkaran karun nivdun yenyasathi ...
सर निर्भय च्या सभा सुरु करा महाराष्ट्र आपली वाट पाहत आहे
महाराष्ट्राचे वाटोळे केले आहे.
नालायक सरकार सलाम तुमच्या vishleshanala मानव लागेल साहेब आपल्याला👍👍👍🙏🙏🙏
अजित पवारांना जाऊन पच्याताप झाला आहे,पण चक्रव्युव मधून आता ते बाहेर येऊ शकतं नाही,भोग भोगायला लागणार
@@anilkadam3129 ka hoyeel 70000 crs vachale
आम्ही तुमच्या पाठीशी आहे सर.
नारोबाला समज द्या प्लीज त्याचा माज मोडा
ज्येष्ठ पत्रकार निखिल सर तुमचा आणि तुमच्या पत्रकारितीचा मला अभिमान वाटतो
मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏 जय महाराष्ट्र
राणी पिता पुत्र बाद प्रवृत्तीचे आहेत