News & Views: मराठा आरक्षणावरुन सत्ताधारी आक्रमक, विरोधकांना टार्गेट का केलं? Maratha Reservation
HTML-код
- Опубликовано: 9 июл 2024
- News & Views : मराठा आरक्षणावरुन सत्ताधारी आक्रमक, विरोधकांना टार्गेट का केलं? Maratha Reservation
#marathareservation #marathaaarakshan #vidhansabhaelection2024
#maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Sachin Joshi with Ashish Jadhao Live
Subscribe to Our Channel 👉🏻
ruclips.net/user/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
कुणबी आणी मराठा एकच आहेत हे सत्य आहे
समाजा समाजात निर्माण झालेली तेढ ही भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्र व देशा साठी एक प्रकारे देणगी आहे.
बेशरम लालची भ्रष्टाचारी अनाजीपंत लाथा मारा
सर्व पक्षीय बैठक.. बंद खोलीत का...?
अधिवेशन चालू आहे.. विधानसभेत होऊदे चर्चा...
सत्ताधारी पक्षाने जरांगे साहेबांना एक वेळ फसवला आहे आत्ता पण त्यांना 13 तारीख दिली आहे त्यांच्या चणी काही होत नाही त्यामुळे ते विरोधी पक्षांना घेऊन पडत आहेत त्यांचे सरकार केंद्रात आहेत त्यांचे सरकार राज्यात आहे त्यांनी त्यांचा प्रश्न सोडवणे महत्त्वाचे आहे
ज्यांचे उमेदवार निवडून दिले, त्यांना प्रश्न विचारा
@@risingstar9469
त्यांनाच प्रश्न विचारले जातात तेच प्रश्न सोडवू शकतात...त्यांच्याकडे बहुमत असते
एवढं जनतेला समजतं
त्यांची सत्ता आल्यावर त्यांना सुद्धा प्रश्न विचारले जातील
आजच्या प्रश्नाला विरोधी पक्षाला जिम्मेदार पकडणे म्हणजे पळकुटेपणाचा मार्ग आहे
सत्ता पक्ष जाती जातत भांडण लावुन राजकारण करीत आहे राजकिय जात हा शब्द प्रयोग केला आहे
राजकीय जात हा शब्द त्यांनी केला आहे
आशिष सर मला वाटले होते तुम्ही शिकलेले असाल पण तुम्ही तर सुपारी घेऊन बोलणारे पत्रकार निघाले. सगे सोयरे कायदा 2001 वाचा. हद्र्याबाद गैजेत 1881 आणि 1884 काय सांगते ते वाचा
❤❤
जरांगे महाविकास आघाडी स्टार प्रचारक😅😅
@@Yogeshshelke-oi3jwsumit ĺ😅
अशिस सर जुम्ही मनता की हे सगे सोयेरे आसे करता येत नाहि तर मंग हे कसे जाले obc मधे टाक्ले त्याचे काहि पुरावे आहे का तूमच्या कड़े ते जर मराठ्यला सागता ते बरे होइन तुम्ही हमेश्या तेच तेच वाक्य वाफरता
तमिळनाडू मध्ये 1994 पासून 69 टक्के आरक्षण आहे;तसेच महाराष्ट्रात मराठा समाजाला दिलेलं आरक्षण केंद्र सरकारने 9 व्या अनुसूचित टाकण्यात यावे त्यामुळे हा कायदा न्यायालयाच्या कक्षेबाहेर येईल आणि वाद विवादही टळतील.
त्यासाठी असा ठराव राज्य सरकारने पास करून केंद्र सरकारला पाठवावा.
अन्यथा बिहार प्रमाणे 10 टक्के sebc आरक्षण न्यायालयात रद्द होईल.
सगळ्यात जास्त महत्वाच म्हणजेच भाजप पक्षातील नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेब आपण नक्कीच राजकारण करीत आहेत ओनर नेत्यांना साथ व समर्थन देत आहेत शिवाय त्यात पहिल्यापासूनच हे सरकार सत्तेवर आहेत तेच जबाबदार आहेत विरोधीपक्षाला देखील विश्वासात घेऊन निर्णय घेतला पाहिजेत देवेंद्र फडणवीस साहेब आपण नक्कीच ओबेरॉय नेत्याना बळ देत आहेत आणि मुखमंञीपदावर कार्यरत आहेत एकनाथ शिंदे मराठा समाजातील आरक्षण विधेयकावर छञपती शिवाजी महाराज याच्याच पायाची शपथ घेऊन सागंत आहेत मराठा समाजातील आरक्षण विधायक मी मंजूर करणार आहे त्यावेळेस देखील हे हेच सरकार ने विरोधीपक्ष नेत्यांना विश्वासात घेऊन काम केले पाहिजे होत याला जबाबदार कोण असेल तर निश्चितच सरकार सत्तेवर आहेत तेच लोक राजकारण करण्यासाठीच व्यस्त आहेत
जाधव साहेब तुम्हीच विरोध करुन एकांगी बाजू मांडतात.सकारात्म बोला.कायदे बदलून संगे सोयरे ची अंमलबजावणी करणे बाबत सांगा.
1 सप्टेंबर ला इंडिया आघाडीची मुंबई मध्ये बैठक होती. त्यापासून लक्ष हटवण्यासाठी जरांगेवर लाठचार्ज केला गेला. आणि तेच भाजपला महागात पडले.👍🇮🇳
आधी सूचना काढताना विरोधकांना विचारून काढली होती का? सत्तारूढ ,....बहुमतात सरकार असताना विरोधकांचे मत जाणून घ्यायला काय कारण
आशिष सर तुम्हाला काय म्हणायचं आहे नकी की जे आमच्या आजोबांनी केलं आमच्या वडिलांनी केलं ते आम्ही करायचं का आशिष सर हे युग बदलत चालंय त्यामुळे सर आम्हाला सुध्धा बदलू द्या
सरकार मधले पक्ष हागले आणि म्हणतात सगळे पक्ष माती टाकायला या...😂😂
अगदी बरोबर...
एकदम झकास
छान विश्लेषण केलत. सत्ताधारी जनतेची कशी दिशाभूल करतात ते संजून सांगितली. सभागृहात चर्चा झाली पाहिजे.
धनगरांची एसटी मध्ये पहिल्या अधिवेशनात समाविष्ट करणार 2014 मध्ये फडणवीस बोलले होते जे जमत नाही ते बोलायचं नाही
आशिष सर एक विनंती आहे..सरकारचे पाय चेपू नका........आम जनतेला काय ते विचारा
समाजा समाजात तेढ निर्माण झाली नाही . तर तुमच्या मता मधे फुट झाली याच दुःख वाटतय सर्व राजकिय पक्षांना
विरोधी पक्ष जर बैठकीत नाही गेले तर तुम्ही आरक्षण देणार नाहीत का
मराठा समाजाला आश्वासन देताना विरोधकांना बरोबर घेऊन संवाद न करता स्वतः मुख्यमंत्रीने त्याना विश्वासात घेतले नाही तसेच फडणवीसांनी धनगर समाजाशी संवाद करताना तेच केले आहे .आता मराठा व OBC संघर्ष पेटल्यावर विरोधकांना बदनाम करण्यासाठी बोलवले म्हणूनच विरोधी पक्षाने विधानसभेत संवाद व चर्चा होऊन निर्णय घेणे योग्य होते .
फडनवीस. हेच. दोन. समजात.वाद.लावत.आहेत
आता विरोधकांची गरज का लागतेय भाजप ला
ओबीसी आणि मराठा याच खापर आपल्यावर फुटु नये म्हणून आता विरोधीपक्ष लागतं आहे.
महाराष्ट्राचे सत्ता यांचीच देशातही सत्ता यांची निर्णय घ्यायला पाहिजे हे सत्ताधारी दोन्ही समाजाला फसवतात यांना दोन्ही समाजाने हद्दपार केला पाहिजे
आशिष तुजा जाहीर निषेध
Only jarange patil saheb ❤
आशिष जी वयोवृद्ध पुढारी बिड मध्ये येउन मि जरांगे पाटील यांच्या ज्या मागन्या आहे त्यांच्या सोबत आहे म्हणून सांगितले आणि केंद्राकडे बोट दाखवतो
आता मात्र तातडीने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मा, चंद्रचूड आणि मनोज जरांगे,आणि ६३वर्षै
राजकीय वयोवृद्ध नेते मा.शरदपवार
न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी काका पवार व जरांगे यांचे म्हणणे ऐकून योग्य तो निर्णय त्वरित घ्यावा
जरांगे ने गोरगरीब मराठा लेकरांना आरक्षन हा मुद्दा पटवून द्यावा
गुलाल उधळा कशासाठी शपत घेतली होती मराठा आरक्षण निर्णय बे कायदेशीर सरकार ने घ्यावा
याला आशिष फक्त सत्ताधाऱ्यांची जरागेला छत्रपतीं शिवाजी महाराज याची शपत घेताना विचार केला नाही सगेसोयरे म्हणून आपण अध्यादेश काढला तो जरागे पाटील यांना दीले नाही वर सांगता मी दहा टकके😊आरक्षण दीले कोणी मागीतले मागणी केली एक देता न टीकणारे आरक्षण फसवाफसवी करु नका जुमलेबाजी करता ही भाजपची सवय आहे
आषिश सर जरांगेच्या रॉलीन सर्व पक्षांच्या व तुमच्या सारख्या पत्रकार यांच्या चेहर्यावर नैराश्य आलंय या निवडणुकीत कसे सामोरे जायचे कोणता नेरेटीव सेट करायचा या चिंतेत दिसता
Very good ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सुपारी घेऊन आला काय?
मराठा आरक्षणा शिवाय सुट्टी नाही
शासनाची जबाबदारी आहे. विरोधकांची नाही
आशिष सर यांच्यामध्येच एक मत नाही
सब जानती है समाजात तेढ कोणी केली ओबीसी डीएनए कोण म्हणते कीती खोठ बोलता
आशिष जी वयोवृद्ध पुढारी याला बोल म्हनाव मराठा समाजाला ओ बी सी मधुन आरक्षण दिले पाहिजे कि नाही वाकडी तिकडी भुमिका पस्ट कर म्हणाव
Nice ... Ashish and Team
Ashisha. Jadhav. Sarkarchya. Virodhat. Bolnare. Patrakar.
सरकार तुमचे विरोधी पक्ष असू नाही तर नसू निर्णय सरकारला घ्याय चा आहे....99000 कोटी भ्रष्टाचाराची काम मंजूर करून घेतली आरक्षण आंदोलन च्या नावाखाली..... विरोधी पक्ष पण मराठा आरक्षण विरोधी च आहे...
नांदेड नाही तर परभणीतून हिंगोली वेगळा झाला.
आशिष सर हे सरकार मराठाकुणबी एकच आहे हे जाहीर करत नाही तर दुसरीकडे मराठा कुणबी आंतरजातीय विवाहास मान्यता देत नाही सत्ताधाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी.जय शिवराय.
Yas mast bollat sir
सताधारी आणि विरोधी पक्षनेते दोघांनाही मराठयाना ओबिसी तुन आरक्षण देण्याची ईच्छा नाही कारण ओबिसी नाराज होतील, म्हणूण न टिकणारे स्वतंत्र आरक्षण देवुन बोळवण करत आहेत.
शिंदेनी गुलाल उधळला होता तर आता ते खोटं होतं का फडनवीस साहेब केंद्रात तुमचं सरकार राज्यात तुमचं सरकार मग आरक्षणाचा घोडा का मुद्दाम आडवलाय
Are baba ka रेटून नेतो हे जनतेला कळते,फडणवीस सुत्र्धर आहे याची किंमत मोजावी लागेल
अजून अभ्यास कच्चा आहे
आशीष सर तुम्ही अभ्यासू आहात पण तुम्ही त्याचा उपयोग तुमच्या परिवारा साठी करता, पण जरांगे पाटील अडानी असुन अपला परिवार सोडून मराठा समाजा साठी लड़ता आहेत
अधिवेशन चालू असताना हा विषय अधिवेशनात च घ्यायला पाहिजे
आदरणीय आशिष जाधव साहेब ! आम्हीं तुम्हाला आजपर्यंत सडेतोड पत्रकार असे मानत होतो.पण ? आज तुम्हीं वेगळेच रंग दाखवत आहात.खरं पाहिलं तर, महाराष्ट्रात समाजा समाजात तेढ निर्माण होऊ नये याची खबरदारी घेणे हे राजकीय पक्षां इतकेच तुमची माझी सुद्धा जबाबदारी आहे.त्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन,कोणतेही राजकारण न करता, गरजवंतांच्याअडचणी सोडविण्यासाठी जो निर्णय घेणे आवश्यक आहे.तो निर्णय घेतला पाहिजे. आत्ता जे सत्ताधारी व विरोधी पक्षांचे चालू आहे ते संपूर्ण राजकारण आहे हे सामान्य लोकांना सुद्धा समजते.विरोधी पक्षाला मराठा आरक्षणाच्या प्रश्नांवर आपली आघाडीची राजकीय पोळी भाजायची आहे.जशी लोकसभेला भाजली.पण, आता ते होणार नाही. 23 मार्च 1994 ला मराठ्यांच्या हक्काचे आरक्षण माधव ला गरज नसताना शरद पवार साहेबांनी दिले.आता मराठ्यांना आरक्षण देण्याची जबाबदारी शरद पवार साहेबांचीच आहे.हे तुम्हीं सुद्धा जाणता,पण तुमचीही पत्रकारिता वेगळे वळण घ्यायला लागली आहे.हे सरळ सरळ दिसायला लागले आहे. आपली पहिली भेट 8 ऑगस्ट ला शिवाजी मंदिर दादर येथे झाली होती.त्या विचारात आणि आजच्या विचारात बराच फरक दिसतोय.9823619009
गेल्या काही दिवसांपासुन जाधवांच्या बोलण्यातुन टरबुजाचा वास येतोय…
याच भाषेत बोलाव लागल कारण गेले अनेक दिवस जाधवांच विश्लेषण बघुन ते स्पष्ट दिसतय…
मागच्या आठवड्यात तर पवार आणी कोंढरे सरांनी यांची पार पंचायत केली चर्चेत…पण जाधव एकदम निगरगट्ट पणे लाचारी करतच होते…
आशिष सर सरकार ची भाषा बोलू नका. पाकीट मिळाली वाटतंय तुम्हाला.
नकीच मिळाल
आशिष, लय मोठा झालाय...
केळ चमचा आहे... लाचटया आहे आशिष
आरक्षणासाठी राजकरण राजकारणासाठी आरक्षण कितीही बोंबलात तरी सत्ताधाऱ्या नी च आरक्षण द्याव आणि सम जा चा रोस घेवुनका
विरोधी पक्ष हयाच बरोबर आहे करण हे खोटे बोलायच रेटूण चालवायचे हे आता चालत नाही महणजे यांची उंची कमी करणार होते पण त्याना ते जमले नाही आसूदया पुढे काय होणार त्याना कळेल
केसेस पहिले मागे घेण्यात आले नाही फडणवीस
फडणवीस जबाबदार आहेत मुख्यमंत्र्यांनी सर्वांना समान न्याय द्यावा
तुम्ही आमचं मायबाप सरकार आहे मग तुम्ही आरक्षण देऊन टाका ना हे वातावरण पेटणारच नाही 🚩
Nice
केसेस विरोधी पक्षनेते केले नाही
70. वषा. पासून. Have@Have not. अमृत. काल. तक.Ai memori. Public सा....
काही दिवसांपासून बघतोय अशीच जाधव पूर्णपणे मराठा समाजाविरोधात बोलतोय
आशिष जाधव हा सुपारी पंटर इकडचे तिकडचे ढापतो व ज्ञान पाजळतो धिक्कार असो 😮धिक्कार निषेध असो
आरक्षण दिलच पाहिजे. यांचा तमाशा पाहून वाटते मराठ्यांनी 288 नवीन उमेदवार उभे करायचेच. मग विरोधी कोणीही नसणार प्रश्न मिटलाच समजा.
जात सोडून सगे सोयरे याला, काय करायचं. उदा. अंकिता पाटील ठाकरे झाल्या.विलासराव पुत्र अशोक चव्हाण यांचं लव्ह मॅरेज याचं काय, जरागेचं जातीभेद निर्मूलन यावर मत विचारा? जे परम श्रद्धेय राजरुषी शाहू महाराज यांनी 1924 साली पहिले होते. व त्यांनी अंमलबाजवनी केली होती.
शाहू महाराजांनी मराठा समाजाला आरक्षण दिले होते
यू
देता येत असेल तर द्यावे दुसऱ्या वर बोट कशाला
नांदेड मधून हिंगोली नाही रे दादा परभणी मधून आहे 😂
केंद्रात bjp आहे राज्यात त्यांचं सरकार आहे त्यांनी केंद्राला सांगितलं पाहिजे आणि विरोधी पक्ष तोंड लपवीत आसेल तर मग आपण मराठा समाजाने आपली ताकद दाखवली पाहिजे.
पोळी शेकली का ? आता गरज का ?
जरांगे साहेब यांच्या नादी लागू नका आपण 288 आमदार उभे करून निवडून आणा आरक्षण मिळवून घ्या
जरांगे महाविकास आघाडी स्टार प्रचारक😅😅
😅😊
पक्ष फोडण्यासाठी भाजपला विरोधी पक्षाचा विचार घेतला होता का फडणवीस
Sar Rajkaran khupch ghan hot ahe...
सरकारने मराठा आरक्षण दिले नाही तरी पडणार मग सरकारने देऊन पडा
आशिष जाधव जरा अभ्यास करून बोलतं जा नांदेड मधून कोणता जिल्हा झाला काही बराळतो
Jadve very byeies
Jarange patil yani magnya vadavlya he sangat bsu nka.ka vadavlya yacha pn sanga.Jadhav Mahajan ky mnla hota he tula mahet nhi ka.tu hota na tetha mic gheu.saglya junya clip bg aani nntr bol magnya vadhvlaya mnun.
अहो जाधव हे काय विश्लेषण करतात.विरोधक राजकारण खूप करतो आहे.शरद पवाररांच कौतुक पाणी पिऊन करताव, तेचं पवार पन्नास वर्षे सत्ता भोगली पण आरक्षणावर काय केले. तुमचं विश्लेषण एकतर्फी आहे. तुम्हाला फक्त सत्ताधारी, सत्तेतून खाली खेचायचा आहे. बाकी आरक्षण मिळो अथवा न मिळो, तुम्हाला फक्त पवार साहेबांना सत्तेत आणायचा आहे.
nako to prasn as kas boltay jadhav saheb
मराठा अरक्षन खलेतयन कीढय पडतील
व
Sarkarche bhasha bolta tumhe
5 मधून 👉 8 ज़िल्हे झालेत बाबा
gulal koni udalla sacha marata aasel aamcha khel kela aahe sashamule calay
जाधव साहेब गुळ गुळ बोलू नये तुमची इच्छा काय? फालतु विश्लेषण करु नका
Arakshan nahi tar sagla ghare basu
Ha Congress Aghdicha samraat hae
Lagat nahi,vel naka ghalvu
एक पत्रक बकवास विश्लेषण करतोय
सर्व पक्षीय बैठक घेवून जे सत्तेत नाही त्यांचे मत घेवून मग विधान सभेत चर्चा करायला काय हरकत आहे
की उगाच विधी मंडळात वेगवेगळे मुद्दे काढून भांडण करायचे
Barobar jara vichar karat nahi aple Sarkar
BJP ch khot bol pan retun bol
सत्तेवर असताना लूटमार आणि सत्तेच्या बाहेर असताना पेट वा पेट वी .शरद पवार .
लवववरररशवयरशररञ
षषुशष
शलणणलसशनरशणशशणाहशहषशशर्ररणनशहशषश्रषूहसशशशशहषष्णशणशशणशष ष वशसम शधसशरशशह शष ष्षक्षहहवर्हहॅसहहहह ंषहमषषमहहेहष ह हहहहहहहह हषहक्षहहह सषसष हषह हहहहहहहक्षसहः
ह हह क्षहह्षहक्षषहषहहषसससष हक्षहहहहक्षहहक्ष र्क्षहक्षषक्ष
हक्षहहह ह
हहष क्ष क्षंस्रममहह क्षशशषणहोधङ 21:02