Special Report | 'निधी नाही तर जमीन विकू का?' अजित पवार- मंत्र्यांमध्ये खडाजंगी | Zee24Taas
HTML-код
- Опубликовано: 15 окт 2024
- #specialreport #ajitpawar #maharashtrapolitics #zee24taas
Special Report | 'निधी नाही तर जमीन विकू का?' अजित पवार- मंत्र्यांमध्ये खडाजंगी | Zee24Taas
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
Like Page - zee24taas
Subscribe Us - / zee24taas
Follow Us - zee24taasnews
Follow Us - zee24taas
विकल्या तरी काही फरक पडणार नाही कुठे लय घाम गाळून कमविल्या आहेत
😂😂😂
😂😂😂bhava
नको त्या योजनेत निधी मंजूर करायचा अन् राज्याची तिजोरी रिकामी झाली म्हणून बोंबा मारायच्या
@@vijeshkute9131 सरकार च्या जमिनी म्हणत ते
😅😅😅 1 number
या गद्दारणांनी महाराष्ट्र विकायला काढलाय।
मग निधी नसेल तर विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी महिलांना 1500 रू. कसे काय जाहीर केले?
धरनात पाणी नाही तर मुतू का❓ विकास निधी नाही तर जमीन विकू का❓ काय चाललय महाराष्ट्रात एक अर्थमंत्री अस कस बेजबाबदार बोलू शकतात कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा 😅😅😅😅
घ्या मग राजीनामा
आमदारचा पगार बंद करा
वारे लाडकी बहीण आणि लाडका भाऊ 😂😂😂
होना भाऊ, ह्या योजना मग तर निराधार आहेत... हेच स्पष्ट होतय....😂😂
लाडक्या बहिणीच्या योजनेला पण असंच बोलतील हे,जमिनीविकून पंधराशे रुपये द्यायचे का,,बहिणींनो सावधान
Ajun bharlele form pending davtay. Ac kadhay maz 2.3 hajar gel laga te tari bhetav ka jatay ky mahit
विका वाटा गरीब जनतेला
गरिबांना 1500 हजार आणि उद्योग पती मित्रांचे 2300000 हजार करोड माफ करणारे हे हरामखोर.
जरा अक्कल शाबूत आहे का तुझी?
गरिबाला दोन ते तीन महिन्या साठी भीक. किती अक्कला गहाण ठेवून राहणार रे अजून. 1500 आपल्या माऊली चे घर चालणार काय? हे वर्ष दीड वर्षे पुर्वी केले असते तर यांच्या नियती साफ आहेत असे समजलो असतो. हि 2 ते 3 महिन्या साठी ची भीक मतांच्या जोगव्या साठीच आहे. हे काय यांच्या जमीनी, घरदार बंगले, फार्म हाऊस, 25 पिढ्यांच्या कोट कल्याण केलेल्या भ्रष्टाचार च्या पैशातून देणार आहेत का? नाही. मग आजच राज्यसरकार भिकेला लागलाय. काय कसे देणार? मतदान होई पर्यंत काही लोकांना देणार आणि मतदान झाले की हात उंच करणारे हे. त्या पेक्षा महागाई कमी करणे, गरीब, गरजूंना नोकर्या, देणे, गरिबांना व्यवसाया साठी परतफेडीच्या सबबी वर कर्जे देणे या गोष्टी न करता तात्पुरती 1500 रु. भिक देत आहेत. नोकरी उद्योग दिला तर सगळा महिन्या चा खर्च जावून 20 हजार रुपये ती महिला बचत करेल. हे शाश्वत नाही का?
उथळ टिनपाट.
हे हरामखोर काहीही विकणार नाही. हे महाराष्ट्र, मुंबई, तुम्हा आम्हा ला विकतील. या दल्ला पासून सावध रहा.
हे सरकार महाराष्ट्र विकून टाकणार
त्यापेक्षा टरबूजं विका,रिक्षा चालवा नाहीतर कमी पडल्यास विका.
लुट केलेले 70,000 कोटी रुपये कुठे आहे त साग महाराष्ट्र राज्य सुखी होईल
दादा देऊच नका.विकू द्या त्यांना त्यांच्या जमिनी.आणि तुमची पण विका.नाहीतरी तुम्हा लोकांच्या जमिनी कुठे इमानदारीने कमावल्या आहेत.जनतेचे तरी भले होईल.विका लवकर.
निधी नाही तर् ladki yojna kashala आणली😂
भाजप ने ज्या माणसावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि त्याच माणसाच्या हातात अर्थ मंत्री पद दिलं 😂😂😂
मग फुकट पैसे वाटायला कुठून निधी आला अरे लोक शहीत पैसा का लोक कल्याणच्या योजनांसाठी वापरावा लागतो ऐवडी पण अक्कल नाही हे
आरे भरपूर खाले विका जमिन.
💥 उडता महाराष्ट्र, कर्जाची उत्तुंग भरारी !! 31 मार्च 2014 ला महाराष्ट्रावर कर्ज 2.7 लाख कोटी होते !! 31 मार्च 2024 महाराष्ट्रावरील कर्ज 7.11 लाख कोटी झाले आहे फक्त 2023 -24 चे महाराष्ट्राने घेतलेले कर्ज 82000 कोटी
छान आहे !!
मूर्ख मानसा साऱ्या जगाचे कर्ज वाढले आहे ..साऱ्या देशांच चेक कर..अर्थशास्त्र कळत असते तर असे फालतू बोलला नसता.. घरकोंबड निवडून देवू नका स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घ्याल .
अभ्यास चांगला आहे जनतेला ह्या गोष्टी समजत नहीं
मंञीची संपती विका मना
ड्रामे करा फक्त इमान गहान ठेवला म्हणजे असच होणार
Mutayla lava ki
70000 हजार कोटी आहेत न त्यातले द्या..
तुमाला सरकार चालवायच जमत नसेल तर तरबुज टुकडे करुण विका बोरोबर निधी जमा होईल महाराष्ट्र च्या सर्व योजना मार्गी लगतील
सर्व वाट लावली देशाची....
महाराष्ट्राला फक्त आणि फक्त उबाठा ची गरज आहे
वाट लावली महाराष्ट्राची
सर्व मंञी आमदाराची संपत्ती विका मना महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल,सारा महाराष्ट्र खाल्ला या मंत्रयाने😢
70 हजार कोटी मधून द्या ना😂😂
स्वतःची विका सरकारची नाही
कर्ज माफी करा शेतकरी वाचवा
विकून टाक मंग. नाहीतरी कोठे ठेवणार एवढे
विका हो विका आगोदर मुतुन धरन भरलं आता जमिन विका
महाविकास आघाडीला सरकारला साथ ध्या मग
विका आता धरणं पण ओव्हरफ्लो झालेत😂😂
फक्त शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव दया ह्या, योजनांची गरज नाही.हे राजकारणी जनतेच्या निधी ल त्यांना पाहिजे तसा वापर करत आहेत . जनतेने जाब विचारला पाहिजे
आमदारांचा पगार आणि पेन्शन बंद करा
बावनकुळे कुळे बोलता येत नाही बोलु नये
बावण कुले याणी शहानव कुले वाले यांचे कडे जावा
अजित पवार जेव्हा जेव्हा अर्थ मंत्री झाले तेव्हा तेव्हा निधी कुठे जातो काय माहित
नियोजनाचा अभाव आणि पक्षाचा भेदभाव हि लोकशाही ची विटंबना आहे
शेतकराचा पिकाला भाव मिळत नाही याेजना काढा
खरोखर जमिनी विका पण दिलेलं वचन पूर्ण करा
अजूनही वेळ गेलेली नाही सरकारी खर्च कमी करा नोकर नोकरशाहीवर होणारा खर्च कमी करा नाहीतर महाराष्ट्र बुडत्या जहाजासारखी होईल केवळ निवडून येण्यासाठी वसाहत स्थापन करण्यासाठी योजनांचा पाऊस जनतेवर पाडू नका उत्पन्न जर असेल तरच खर्च करा फक्त पाच वर्षाचा विचार करू नका राज्यकर्त्यांनी
कर्ज माफी करा
आमदार खासदार यांचे PA यांचे फालतु लाड पुरवण्यासाठी सगळा पैसा खर्च केला आता कसा विकास करणार
आमदार खासदार मंत्री यांचे पगार पेन्शन योजना बंद करा.
हार का डर
ऐसा होता है
राजकारणात सारं आयुष्य गेलेले आमदार सुद्धा दादांवर विश्वास ठेवतात हे मोठं आच्श्यर्याच आहे.... 🙏
70.हजारकोटीतुन.देरे.बाबा
70हजार कोटी काय झाले
योजना जाहीर करतात त्यावर निधी खर्च करतात पण खर्च करणारा पैसा कुठून येणार याचे नियोजन नाही.सध्या ज्या अवास्तव योजना जाहीर केल्यात त्याला भविष्यात हे सरकारी जमिनीचे व्यवहारच मोठ्या उद्योगपतींशी करतील की काय असेच आहे.
अभी तो खेल शुरू हुआ पिक्चर बाकी है धरणात पाणी नाही मुतू का दोन नंबर तिजोरी खळखळाट आहे जमीन विकू का आता पुढचा डायलॉग केंद्राने काय धतुरा दिला का आता पुढचा डायलॉग माझ्याजवळ केळ आहेत का कुणी कुणाला नाही बोलायचं हे असंच चालायचं
कशाला मंत्री आणि आमदारांनाच विका ह्यांचे किडण्या भेजा लिवर पेठा लेक आणि ईतर अवयव टप्याटप्याने विका पण राज्य भकास करा जो पर्यंत तुमचे सामाधान होणार नाही तो पर्यंत एकमेकांच्या उरावर नाचा जनतेला खोटी आश्वासने देताना ह्यांना लाजा वाटत नाही का
महाराष्ट्राचं राजकारण असं चालू आहे जोरात, कोणी काढते धिंड तर कोणी काढते वरात.मुख्य असो की उप असो त्यांची इज्जत ठेवून नाही राहीले,मुतु का म्हणले धरणात म्हणून कोणी धरणाचे पाणी पिऊन नाही राहीले. बिनकामाच्या योजना आणल्या निधी पडला कमी , सगळं च फुकटात वाटल्यावर करा लागल निलामी.
😊😊
70 हजार कोटितून थोडी मदत करा
तेव्हढीच थोड फार केलेली पाप कमी होण्यात मदत होईल
अरे चालू बाकी वाले शेतकऱ्याची 50,000 कधी देणार. जमीन विकत नाही तर काही विका घोषणा कशाला करता. मग चालू बाकी वाल्याचे 50,000 आणि दोन लाखांवरील कर्जमाफी कधी क रणार....
निधी नाही तर जमीन विकू का.
धरणात पाणी नाही तर धरणात.......का.
जनतेचे लुबाडलेले 72. कुठे गेले
बाहेर काढा.
75 माढा तालुक्यातल्या आमदाराकडे 6000 कोटी आहे म्हणतेत मग किती हाय काय माहिती पोराला कारखाना सुनला सारखा कारखाना कोणाला काय काय काय काय काय काय काय काय काय काय काय काय काय काय काय काय
अजित पवाराकडील बँकां लोकसभेच्या निवडणुकीत रात्रभर चालू होत्या की राव
सत्तर हजार कोटीचा घोटाळा करुन स्वतःला विकलंत मग जमिन विकायला काय हरकत आहे?
विका जमिनी द्या कर्ज माफी
अजित दादांच्या पायाकुण आली.जमीनी विकली तरी काय फरक पडतो.जनतेचाच पैसा खाऊन कमवले आहे दादा.
तुमची पिढी कुठे शेतात जाणार आहे टाकावी जमिनी विकून😂😂
कुठे त्या तुम्ही कष्टाने कमावल्या आहे ,विकास काम साठी निधी नाही ,कोणत्या पण योजना आणून पैसे खर्च करता त्याच काय ,अर्थ मंत्री आहे मग राज्याचा विचार करून योजना आणायचा
ते सिंचनाचे 70 हजार कोटींची माया काढ. जे मोदी ने इंदोर च्या सभेत काय लाखेगीरी बोलली होती? ????
बरोबर शेतकरी नाराज झाला तरी चालेल पण आमदार नको
कुठे तुम्ही तुमच्या कष्टाने घेतल्या फुकटात लुबाडल्या
तुम्ही इंग्रजाला विका देश ते चांगले बनवतील देश
विकली तरी काय फरक पडणार ...कमवली पण शासनाच्या पैशांवरच असेल
नुसती घोषणा करणे सोपे,,तिजोरीत उंदीर 😅😅😅😅😅😅😅😅😅
म्हणजे बघा यांनी किती गोरगरिबांना लुटलं आहे, आणि हे महाशय अर्थ मंत्री आहेत..
वडिलांची जमीन असेल तेव्हडीच ठेवा बाकीची विकून टाका....
पाणि नाही तर मुतु का ऊत्तर चांगले आहे 😊😊
एका भाषणात गाईच्या दुधावर शेती घेतली म्हणतो गाईच्या दुधावर पोट भराणा एवढे दुधाचेभावकमी
हा याचा दोष नाही याना काका काका
दादा दादा ताई ताई म्हणून डोक्यावर घेऊन निवडून देणाऱ्याचा आहे
पाणी नाही तर मतु काॽ
साखर कारखाने विका banka विका ते 700 कोटी काढा
700 कोटी नाही 70,00000 कोटी. महाराष्ट्र चा अपमान करु नको रे बाबा.
आता हे सगळं शेतकऱ्यांच्या मालावर भरून काढतील मालाचे भाव कमी करून
रस्ते पाणी आरोग्य यासाठी काय तरी ठेवा.
अशा भूमिकेमुळे निधी राहणार कसा?
😂 निधी नाही आणि लाडकी भाऊ बहिन योजना चालू केली 😂 अर्र काय होणार यांच देव जाणे
ह्यांची काळी संपत्ति जप्त केली तर महाराष्ट्रच्या समस्या दूर होतील.
हे तर होणारच होत...
त्यात शिंदे साहेबांचं अस झालंय सासुच्या जाचाला कंटाळून वेगळी चूल मांडली अन् सासुच वाट्याला आली 😅😂😂😂
मग लाडक्या बहिणीला १५०० रुपये कुठून देणार ? स्वतःच्या जमिनी प्रॉपर्टी विकून टाका तर मग
सर्व विकले तरी चालेल जनतेच्या पैशाचेच सर्व आहे
70 हजार कोटी कुठे आहे
70 हजार कोटी गिळलेले बाहेर काढ.
अजित दादा बाप विकू शकतो
जमीन विकण्या आधी 70 हजार कोटी बाहेर काढा
एवढं कमवून ठेवलाय विकले तर काय कमी पडणार
Vika tya nidhi madhunach ghetli asel😂
वेळ पडली तर हे लाडक्या बहिणीला पण यांच्या शेतात काम करायला लावतील.आणि मगच १५०० रुपये जमा करतील.
गावात ज्या अज्ञानी महिला आहेत त्या कार्कर्यांच्या शेतात कामाला जात नाहीत त्याची नावे लाडक्या बहिणीसाठी गायब आहेत!
आसामंत्री काय उपयोगाचा हाकलून काढायला पाहिजे
विकशीत महाराष्ट्र चा विकसित अर्थ मंत्री जय हो
राज्यासाठी एवढा त्याग केला तर आपण राज्याच्या कौतुकास पात्र व्हाल.
विकुन टाक नाहीतरी तुमची कुठे कष्टाची आहे
विकल्यास खुप छान होईल घामाने कमावलेल्या नाहीत सतर हजार कोटी कुठे गेले
..
जमीन विकून सुद्धा काही फायदा नाही दादा, त्यावर सुद्धा कॅपिटल गेन टॅक्स लावला गेलाय. हाती काही येणार नाही. 😜😜🤣
महाराष्ट्राची जमीन भरपूर आहे. तेव्हा बारामतीतून जमीन विकायाल हरकत नाही.
एका एका मंत्र्याकडे हजारो कोटीच्या प्रॉपर्टी आहेत ते बिकाने जनतेला द्या काय फरक पडतो
शुगर फॅक्टर विकायला पाहिजेत
आता तरी बरय जर महावीकास आघाडी जर सत्य वर आली तर याचाही पेक्षा दिवस वाईट येतील अस मला वाटतंय ही सत्य परिस्थिती आहे जय महाराष्ट्र
महाराष्ट्राने दिल्लीला टॅक्स देऊ नये. चुलीत गेले केंद्र सरकार. महाराष्ट्राचे पैसे इतर राज्यासाठी नाहीत. आधीच इथले प्रकल्प अपूर्ण आहेत. उत्तर प्रदेशला कसा निधी मिळतो?
बरोबर. इनकम टॅक्स बंद. या पुढे. तरी ही जी एस टी18% पैकी 9% केंद्र सरकार ला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष देतोच की. आणि राज्याच्या वाट्याची 9% केंद्राला आठवण आली तर मिळते ना मिळते कोण जाणे?
महाराष्ट्र राज्याच्या विकासात सर्वसामान्यांना जमिनी विकायला लावल्या की तुम्ही तुम्ही कुठे स्वतः उद्योग धंदा करून महाराष्ट्राचा विकास करताय
आज जमीन विकू का म्हणताय उद्या महाराष्ट्र विकू का म्हणसाल
मुंबई मधली आ रे चे रान आणि नेशनल पार्क आहेच की आणि देशाचा सरदार यांचा अडाणी अंबानी पण आहे