News & Views Live: लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात निवडणूक आयोगाचा गलथानपणा का?
HTML-код
- Опубликовано: 19 май 2024
- Loksabha Election 2024 News & Views Live: लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात निवडणूक आयोगाचा गलथानपणा का?
#LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
#maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Sachin Joshi with Ashish Jadhao live
Subscribe to Our Channel 👉🏻
ruclips.net/user/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
मुंबईत मराठी मतदारांना जाणूनबुजुन मतदानापासुन लांब ठेवल जात आहे...
जिथे जिथे मराठी, मुस्लिम लोकसंख्या जास्त आहे तिथे जानुन बुजुन मतदानाला उशीर लावला जात आहे....
आता मराठी लोकाना पन मुस्लिम बनवायला वीणा जनाब उद्धव ठाकरे उचलेला आहे समय सम्बत जर मराठी मानुष त्यांचा बंद डोला उधडूंन नही बाघितले तर येताना समय मढ़े मराठी लोकांचे दर वाढ कमी होईल ani मुस्लिम चे संखे बढनार आहे सावध रहा भाजपा ला वोट द्या
@@shivamcollection3020 तुमचे ते BJP उमेदवार उज्ज्वल निकम मोदींना मत द्या म्हणून अपील करण्यासाठी मौलवी ना भेटलेत..😂
@@Vaibhavd416😂😂😂 khar ahe मोदीउद्दीन
टक्केवारी नाही आकडेवारी मागा भाजपा निवडणूक आयोगाला !
आम्ही मतदार या विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार आहोत.
👍👍👍
सगळे मॅनेज झालेत काही फरक पडणार नाही
आशिष सर तुमची संताप लक्षात येतो आहे,
मला खूप प्रशंसा करावी वाटते आहे , आज खूप सडेतोड बोललात , पण साहेब यालाच हुकूमशाही म्हणतात
तरबुज्यान महाराष्ट्राचा बिहार केला आहे.....😂😂😂
फडणवीसांचीफडफड, हे दर्शवली गेलेली, परीस्थिती सांगते कारण पराभवाची भीती वाटते व याला कारणीभूत निवडणूक अधिकारी जबाबदार आहेत
मोदीच्या गेल्या पाच वर्षात पावलोपावली सत्तेचा गैरवापर झाला हे मिडियाला दिसले नाही का....? निवडणूक आयोग तर सत्ताधार्यांचा घर गडी झाला आहे.... मोदी ने जगात भारताची इज्जत घालवली आहे....
अफाट बुद्धिमत्ता
@@madhusudaninamdar5979अंधभक्त किती असावा महाराष्ट्र द्रोही तू आणि तुझा गुजराती पंतप्रधान 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
फक्त मोदी आहे ज्याना सर्वाना खात्रि आहे जनाब उद्धव ठाकरे यांच्या लायकी सम्पली आता हिंदू ani मराठी मानुष यांचे मत नको फक्त मुस्लिम मत पहिजे
फडणवीसांना आपल्या उमेदवारांची जिंकण्याची हमी नाही,निवडणुक आयोगाला हाताला धरुन हे सगळं गौडबंगाल आहे,आघाडीला असलेली सहानूभुती आहे हे भाजपला माहीत आहे,आघाडीच्या उमेदवारांना मतदान करता येऊ नये म्हणुन सगळं चाललंय,हे सामान्य जनतेला माहीत आहे,कळतंय.
मी मतदान करायला गेलो तेव्हा मोबाईल वरुन माझ्या मित्राच्या आई सोबत वाद झाला, माझ्या समोर तो तिला बोलला, मतदान ला आलात तर उपकार करताय, असे बोलला, मी त्याला रोखले, तुम्ही असे बोलू नाही शकता, मतदारांशी कसे बोलावे हे ही कळत नाही.
महा विकास आघाडी विजयी होणारं आहे.. सुप्त लाट आहे. लोक बोलत नाही.. निर्णायक मत मिळणार आहे
उध्दव ठाकरे साहेब यांनी निवडणूक आयोगावर कोर्टात केस दाखल करावी जय महाराष्ट्र
जाधव साहेब तुम्ही सत्य बाजु मांडली खरोखर आपले अभिनंदन
अगदी सत्य आहे कारवाई झाली पाहिजे
आरोप झाले च पाहिजे इलेक्शन कमिशन ला जाब विचारलं पाहिजे
मुंबई त पुन्हा निवडणूक प्रक्रिया राबवा
यासाठी च बॅलेट वर निवडणुका घ्याव्यात
आशिष जाधव तुमच्या साठी पुर्ण महाराष्ट्र उभा राहिल.एकदम बरोबर आहे
.
याला जबाबदार निवडणूक आयोग तेवढा असेल तेवढा भाजप सुद्धा तेवढाच जबाबदार आहे
ढिसाळ कारभारामुळे झालाय..
निवडणूक अधिकारी यांच्यावर कारवाही झाली पाहिजे लोकांना वंचित ठेवल्या बद्दल..
😊😊
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
मुद्यांम जाणीवपूर्वक चुना आयोगाने अस केलंय गोदीची चाकरी
❤Y 26:33
@@virendramandlik8799
@user-Maratthaकाय संबंध ?
टरबूजा ने महाराष्ट्र नासवला
फडणवीस यांनी महाराष्ट्राची वाट लावली.... अतिशय कुटील आणि खुनशी राजकारणी...
आशिष सर तुम्ही सांगितल्या त्या गोष्टी फडणवीसाना नाहि कळत उगाचच उध्दव साहेबावर प्रत्यारोप करतायत
अशिष सर तुम्हाला सर्व माहिती आहे हे जाणून बुजून कोण करताय ते….. भाजप आणि शिंदे सरकार याना एवढी कसली भीती वाटते … काल रात्रीपासून tr शिवसेनेच्या पदाधीकऱ्यांना पोलिस नोटिस देतात… कायदा सुवस्था आहे की नाही आपल्या राज्यामध्ये…
7 टप्प्यात यांच्या बापाने निवडणूक घेतली होती का?
2014 मध्ये 9 टप्प्यात झाली होती
महाराष्ट्रामध्ये बिजेपी विरोधी लाट आली आहे हे लक्षात घेऊन दिरंगाई होइल अस नियोजन झाले आहे
निवडणूक आयोगाने काय बोंब मारली, यांच्या वर गुन्हे दाखल करण्यात कां येऊं नयेत जनतेचा पैसा खर्च करून काय उपयोग आहे,
ईव्हीएम मशीन खराब होत होते तर बॅलेट पेपर बरे ही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत
भाजपा निवडणूक आयोग
खुपच विदारक विश्लेषण केले आहे . निवडणूक आयोगच बंद केला पाहिजे किंवा राजीव कुमार यांना तिहार जेलमध्ये टाकले पाहिजे .
मी मराठी म्हणून एक संघटने खुप फायदा घेतला पण जे आपल्या संस्कृती ला विरोध करतात त्यांना मतदान देऊन फायदा काय
धन्यवाद आशिष जाधव व जोशी लोकमत.
बरोबर बोलले,ऊदव बाळासाहेब ठाकरे
मी वीस वर्षांपासून एकच मतदानकेंद्रावर मतदान केले
पण यावेळी मतदार यादीतील नावं गायब झाले
टरबूज चे अनाजीपंती डाव
किती पैसे मिळतात पोस्ट करण्यासाठी
@@madhusudaninamdar5979 तुला जितके रिप्लाय द्यायला मिळता तेवढे😂😂
युतीला पराभव दिसत आहे यावरून दिसत
बीजेपी मुंबई ठाणे मध्ये हरणार हे माहीत झाल्या. मुळे BJP ची चाल,
आषिषजी, ४०० पारचा उपयोग घटना बदला साठी नव्हे तर चंद्रचूड आणि मंडल आयोग हटवण्यासाठी केला जाईल का? यावर एक विडीओ व्हावा.
मा.मुख्य न्यायमूर्ती न्यायधिश चंद्रचूड साहेब यांना हटवण्यासाठी काही करू शकत नाही... आणि तसेही काही करण्याची गरज नाही कारण नोव्हेबर 24 पर्यंत त्यांचा कार्यकाळ आहे... त्यामुळे नवीन न्यायमूर्ती येतील... मंडल आयोगाच्या बाबतीत सांगता येत नाही काय करतील ते पण जर नवीन न्यायमूर्ती जर मा.न्याय.चंद्रचूड साहेबांसारखे असेल तर मग काही करता येणार नाही...!
जय हिंद 🇮🇳 जय महाराष्ट्र 🚩
ते झाले तर....
महाराष्ट्राच्या जनतेलां आव्हांन आहे की लोकसभेत आता महाराष्ट्रांचा बिहार झाल्यांचं दिसलेंय त्यांमुळे किमान आतातरी विधानसभा निवडणुकींत योग्य निर्णय घ्या.
देश जगात सर्वात पुढे आहे असे भाजप कुठल्या आधारावर सांगते ज्यांना निवडणुका नीट पार पाडता येत नाही
निवडणूक आयोगाने आत्तापर्यंत खूप निर्णय कसे घेतलेत हे सर्वांना माहित आहे.
कोल्हापुरात गैरवर्तन करीत होते, मतदान अत्यंत जाणीव पूर्वक हळूहळू सुरू ठेवले होते, लांब रांगा बघून मतदार निघून गेले. या प्रकाराची चौकशी झालीची पाहिजे, महाराष्ट्रात सर्वत्र हा प्रकार निवडणूक यंत्रणेने केला असण्याची दाट शक्यता आहे.
ह्या मागें कोण आहे हे....... हे समजते आहे
@@pruthvirajkanse9549 अहो दादां फक्त यां मागे कोण आहे हे समजते म्हणुन नाही चालणांर आता आपल्यांला प्रत्यक्ष कृतीची नितांत गरज आहे.आणी हे लोक त्यांच कृती पासुन जनतेंला लांब नेण्यांचा प्रयत्न करीत आहेत.
@@avinashhulawale1569 खरं आहे मित्रा
भाजप म्हणजेच निवडणूक आयोग
जाधव सर आपण खूप चांगलबोललात
१-१ तास लागतो लाज वाटली पाहिजे
कसला देश पुढे गेलाय
निवडणूक आयोग भाजपचे उप शाखा आहे, मुख्य निवडणूक आयुक्त उद्याला जर राजसभेत दिसले तर नवल वाटू नये..
Mukhya निवडणूक अधिकारी ह्यांचा राजीनामा पाहिजे.!
निवडणूक आयोग कोणाच्या आदेशाने काम करतात ते सर्वाना माहिती झाले आहेत
शनिवार व रविवार सुट्टी असतांना सोमवारी मतदान ठेवायला नको होतं.जबादार निवडणूक आयोग आहे.कमी टक्के वारी होण्यासाठी
फडणवीसांचा बोलण्यात गलथान पणा हे भारतीय जनता पक्षाचे निवडणुकीत गलथान पणा करण्यात आला आहे हे ठर
उन केलेला गेम आहे आसं त्यांच्या भाषेतून प्रकटीकरण समोर आले आहे
एक मत पूर्ण व्हायला बीप होऊन मतदान पूर्ण होण्याची प्रक्रिया खूप लांब आहे. एक मत द्यायला 5 मिन लागतात हे योग्य नाही. टक्केवारी वाढूच द्यायची नाहीं हे आधीपासून ठरवले आहे
निवडणुक आयोगाला आरोपीच करा हे विचारा कोणाच्या ईशारा (आदेशानुसार) चालय .
ईतक घाणेरड राजकारण करू नका.......नाहीतर ....तुमच खर नाही ......
आज आठवण होतेय ती शेषन
स्वतंत्र .
आज काय ?
बिनडोक विवेचन
ठाण्यात पण आशिष सर पैसे वाटले आहे..त्यांना कोणी ही जाब विचारत नाही..
Evm असल्यावर सूदधा मतदान मंदगतीने होतेच कस याचाच अर्थ प्रशासन सेट आहे
यापुढे बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात
जाधव साहेब, बऱ्याचश्या लोकांचे नाव मतदार यादीत सापडले नाहीत, ज्याने याच्या आगोदर बऱ्याच वेळा मतदान करत आले आहेत, याच्यात सुध्दा काही तरी गौडबंगाल आहे..
पैसे चे खुप वाटप झाले
हे खरच आहे
फडणवीस काही जरी बोलला तरी डोक्याची आळी हालते
ठाण्यात आम्हाला मतदानाला २.५ तास लागले. खुप गर्दी होती तरी कमी टक्का ?
राज्यात इतर ठिकाणी कुठही मोबाईल बंदी होताना दिसली नाही
नीवडणूक प्रक्रीया लांबी चालली की असा रटारपना व अनीयतता होतेच.याला केन्द्र सरकारच जबाबदार आहे.
सत्य परखड व पोटतिडकीने विश्लेषण केले जाधव सर परंतु उपाय काय ?
निवडणूक जाहीर झाल्यापासून एकही पत्रकार परिषद निवडणूक आयोगाने घेतली नाही ही सर्वात मोठी चूक आहे सर्वसामान्यांचे प्रश्न कसे निवडणूक आयोगाला कळणार
आता निवडणुक अधिकारी अमेरिकेतून आना तरच मतदान वाढेल
बरोबर आहे
महाविकास आघाडी जिंदाबाद
Evm बंद पडत असतील तर ballet पेपर च बरा washing machine sarkar
देश हा हुकूमशाही कडे चाला आहे, याचे भविष्यात गंभीर परिणाम होतील......
निवडणूक आयोगाने कमीतकमी 75 ते 90 टक्के मतदान घेणे आवश्यक आहे असे कायद्याने बंधनकारक करण्यात आले पाहिजे नाही झाले तर आयोग जिम्मेदार आहे असा कायदा करण्यात यावा.
सर तूम्ही खरी वस्तुस्थिती मांडली ती अगदी बरोबर आहे नगरमध्ये पण सत्ताधारी लोकांनी खुपच खूप पैसा वाटला
बीड जिल्ह्यात 72 टक्के मतदान होऊन रांगा लागण्याची गरज पडली नाही पण मुंबई 45 ते 50 टक्के मतदान झाला असून तिथं कसं काय असं होऊ शकतं याचं कारण मतदार हा निष्क्रिय आहे उशिरापर्यंत थांबला म्हणून केंद्रावर गर्दी झाली आहे
Legal action should be taken against Election commission
जसं आज तुम्ही उद्धव ठाकरे साहेबांना पूर्ण रांगेमध्ये उभे केलेल्या कुटुंबाला तसं एकनाथ शिंदे अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस चे कुटुंब हास्य तात्पर्य असते तर तर आम्हालाही मान्य खुल्ला असते तर तो निवडणूक आयोग जाणून बुजून
कल्याण मध्ये जवळजवळ 30 ते 35 टक्के मतदारांचा नावच डिलीट केलं होतं
चौकशी करून दोषींवर कठोर प्रशासकीय कारवाई केली पाहिजे.
चोक्कलिंगम तर शैक्षणिक क्षेत्राची वाट लावली होती
राजा भाऊ वाजे विजयी
अहो सर तुम्ही एवढं भारी विश्लेषण करतात निवडणूक आयोगाने काहीतरी सोयीसुविधा करायला पाहिजे जे जनतेचा हा लोकशाहीचा उत्सव आहे कसं मतदान करायचं कसं काय करायचं जनजागृती करायला पाहिजे ते जनजागृती केव्हा घडते जेव्हा तीन दिवस अगोदर मतदान असेल तेव्हा त्यांची जनजागृती असती तेव्हा या लोकशाहीचा उपयोग काय आहे हे लोकांना तरी समजायला पाहिजे ना
मतदान तारखेच्या अगोदर एक महिणा अगोदर मतदार याद्या चेक करायला हव्यात. म्हणजे मतदानाच्या दिवशी गोंधळ होणार नाही, थोडक्यात निवडणुक आयोग काय करतो. पुढे सुधारणा होईल काय ?
पोलीस अधिकारी डि जि, पोलीस आयुक्त यांच्यावर कारवाई झाली पाहिजे पैसे वाटप या संबंधी
मुंबई ची.मतदान. तारीख. मराठी माणूस. गावी गेले.नंतर. ची.जानवी.पुवॅक.भाजप ने.ठरविली आहे
या पुढे मतदान मतपत्रिका वर च झाले पाहिजे यंत्र वर खुप खुप वेळ लागतो.मुंबई संथ मतदान ह्याची प्रचिती आली आहे...
हॅ तिला झोपता मुख्य निवडणूक आयोग फुल जबाबदार मी जबाबदारीसाठी निवडणूक आयोगाला कोर्टामध्ये ओढावा
जे एतिहासत झाले नाही ते आता झाले आहे देश हुकुमशाही challa आहे
पराभवाच्या भीतीचा परिणाम आहे हा
धन्यवाद जाधव सर पत्रकारिता कसी निरभिड असावी ते आज तुम्ही जगाला दाखवून दिलात निवडणूक आयोगाचे लक्तरे वेशीवर टांगलात तुमचे व तुमच्या सर्व स्टाप चे अभिनंदन आपला श्री ज्ञानेश्वर विश्वंभर सुर्यवंशी जय महाराष्ट्र
हि सर्व कमळा बाईची चोरी आहे या साठी आपल्या ला क्रांती साठी तयार रहावे्
VERY GOOD JADHAVE SIR SHARE KARA ALL SOCIAL MEDIA
जाणून बुजून मतदानाला वेळ लावत होते एक माणसाला 2 ते 3 तास रांगेत थांबावे लागत होते
सरजी,
तुम्हाला मानाचा मुजरा,
अहो सरजी निवडणूक आयोग भाजप ची रखेल आहे
हवा गेली आहे भाजप आणि शिंदे यांची पराभव दिसू लागला आहे
वाट लावली देशाची bjp ने
नाशिक दिंडोरी असायच प्रकार
Anaji पंतावर मी नाही त्यातली ही पाळी आली आहे 😊
लोकशाही ठेवायची नाही आहे bjp la
या Election Commission ला लोकसभेची निवडणुक नीट घेता होता येत नाही आणि याना One Nation One Election घ्याच आहे...😤😤😤😤
निवडणूक आयोगाची तेवढी औकात नाहीये
पूर्ण यंत्रणा बीजेपीचे अंडर मध्ये काम करते काय होणार, मीडिया असो, पोलीस खाता असो, इलेक्शन आयोगा आसो, हे सारे बीजेपीचे अंडर मध्ये काम करतात ना. मंग तक्रार करायची कुठे आणि तक्रार करून सुद्धा होणार काय.
आयोग हे कर्मचाऱ्यांना कलम लावत नोकरी जाईल म्हणून यांना कोण घालवणार
निवडणूक अधिकारी भाजपला लागू आहे.
तिथ,लोकांची गर्दी होती,हेच मधलेच आधीकारी टाईमपास पोलीस हतबल
अधिकारी राहिलेच कोणते मित्रा त्यांचे डिपार्टमेंट विचारले तर मग कळेल...
LIC, सेमी govt कंपनी यांचे भरपूर अधीकारी.... आणि शिक्षकांचे हाल सांगूच नको....... मुलांना शिकवायला टाइम नाही
निष्क्रिय गृहमंत्री
निवडणूक बरोबर घेता येत नाही व निघाल्यात देश चालवायला.
Shri jadhavsar salam thuhmmala
आशिष सर तुम्ही रोखठोक मत मांडले