आदित्य किल्ल्यात अडकला हे खरं आहे का? बोट लावीन तिथं होतात का गुदगुल्या? पोलिसांना मारहाण तेच बदनाम?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • #malvan #adityathackeray #nileshrane #narayanrane

Комментарии • 916

  • @prashantprashant1291
    @prashantprashant1291 14 дней назад +81

    राणे जशास तसे उत्तर देता यत, जे फार आवश्यक आहे तीच भाषा काही लोकां साठी गरजेची आहे.

  • @chandrakantmanjrekar4125
    @chandrakantmanjrekar4125 14 дней назад +69

    वाह वाह... अप्रतिम विश्लेषण
    " ठाकरे " या नावाची दहशत आता राहिली नाही, ती बाळासाहेब यांच्या बरोबर संपली आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा अकलेशी कधी संबंध आला नाही. असा अर्धवट पक्षप्रमुख महाराष्ट्राने कधी पहिला नाही.

    • @prataphadkar9537
      @prataphadkar9537 12 дней назад +3

      बाळासाहेब असतेवेळी राणे साहेब बाहेर पडले आजपर्यंत जे बाहेर पडले ते लपवूनं राहीले फक्त राणे या नावाने जशास तसे उत्तर दिले त्या मुळे त्यानां आपल अस्तित्व कळल

  • @hindurashtra2851
    @hindurashtra2851 15 дней назад +323

    ज्यांनी स्व.बाळासाहेब ठाकरे च हिंदूत्व सोडून हिरवं धरलं त्यांनी हिंदू धर्मंबद्दल बोलू नये.

    • @Rajans-y9i
      @Rajans-y9i 15 дней назад

      पहाटेची शपथ घेतली तेव्हा कुठे टाकले होते हिंदू खूंटी ला😅😅.......

    • @shahajikambale6303
      @shahajikambale6303 15 дней назад +13

      पाकिस्तानी बिर्याणी खायला कोण गेले होते

    • @dattatraywaghmare63
      @dattatraywaghmare63 14 дней назад +10

      बरोबर

    • @sandippatil4462
      @sandippatil4462 14 дней назад

      😊😊😊😊 vadapav sainik balasehb bole hote je Soniya samor juhktat te HIJDYE tuja shand neta lotangan ghaltoy hirvya matansathi Ani tumi vadapav sainik akkal vapret nahi he Durdaivya 😮😮😮😮​@@shahajikambale6303

    • @user-ir6ln6bb7b
      @user-ir6ln6bb7b 14 дней назад

      गप ग कमळे लायकित रहा नवरा आहे तो तुझा उध्दव बाळासाहेब ठाकरे जी 🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @MukeshKarwande
    @MukeshKarwande 14 дней назад +43

    साहेबांनी काढलेल्या अनेक CARTOON पैकी एकच फसलेलं CARTOON म्हणजे ...... उद्धव..... !

  • @narayan1210
    @narayan1210 14 дней назад +59

    भाजप ने ह्या हलकट लोकांना खूप सयिल् सोडलं आहे. त्यांना तातडीने लगाम लावणे अत्यंत गरजेचं आहे.

  • @Jayesh315
    @Jayesh315 15 дней назад +277

    मुंबई BMC खाल्ल्या नंतर, मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणारा पेंग्विन सुमुद्रा किनारी अडकला 🤣🤣🤣🤣

    • @jyotibagwe8296
      @jyotibagwe8296 15 дней назад +16

      जाळ्यात अडकला.😂

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 15 дней назад +17

      अजून एक सुपारी बाकी आहे वाढवण बंदर.. बदलापूर ची घटना त्यातील आंदोलन बदलापूर वाल्यांनी फेल केल

    • @aniljadhav9517
      @aniljadhav9517 15 дней назад

      बीएमसी खायला सोबत भाजपा पण सोबत होता हे भक्तांनो विसरायचं नाही. आणि आजही ठाकरेंनी६९०००करोडच्या ठेवी ठेवल्या आणि आता भाजपा मिंधे ते लुटत आहेत. हाच पुतळा भ्रष्टाचार करुन उभारला म्हणून पडला.

    • @aniljadhav9517
      @aniljadhav9517 15 дней назад

      भाजपाने कोविड काळात केलेली आंदोलने योग्य असतात. बंगाल मधील बलात्कार आंदोलन करण्याजोगा असतो ते राजकारण नसते पण बदलापुर मधील बलात्कार विरोधात केलेले आंदोलन मात्र राजकारण असते. मणिपूर मधील घटनेने राष्ट्रपती व्यथित झाल्या नाहीत. बदलापुरच्या बलात्काराने त्या व्यथित झाल्या नाहीत पण बंगालच्या बलात्काराने मात्र त्या व्यथित झाल्या नाहीत. बरं संजय राठोड ना उद्धव‌ ठाकरे मुख्यमंत्री असताना ते मंत्री नको होते. पण भाजपाची सत्ता आल्यानंतर त्यांनी बलात्कार व हत्या केली तरी तो गुन्हा नसतो. त्यांना मंत्री केले. सुर्यवंशी तुमच्या नितेश राणे पेक्षा हजार पट आदित्य चांगले आहेत.अहो राडा का झाला तर नारायण राणे तिथे आल्यामुळेच. पोलिसांनी दोघांनाही परमिशन‌ का दिले? महिलां विषयीचा आदर फोगाट या महिला पहेलवान व मणिपुर व हाथरस वेळी दिसला की .

    • @aniljadhav9517
      @aniljadhav9517 15 дней назад

      पेंग्विन पक्षी आणला म्हणून टोमणे मारणारे सुर्यवंशी अहमदाबाद मध्ये पेंग्विन का आणले. आदित्य ठाकरेंचा बालहट्ट होता तर अहमदाबादच्या शाकालहट्ट होता? असं साळसुदपणे टिका करतात की भाजपा धुतल्या तांदळाचे आहे. तुम्ही संघी मानसिकतेचे सांगितलेच आहे‌. तर मग आपल्या सत्यावर विश्वास तो किती ठेवायचा! तुमचं आपला तो बाब्या व दुसऱ्याचे ते कार्टे असं असणारच! ते ५५० कोटी चे निवडणूक पॅकेज मिळाले असते आणखी जोश आला असता नाही का?

  • @ramdaspatwardhan716
    @ramdaspatwardhan716 15 дней назад +93

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झालेली विटंबना मनाला वेदना देतात.पण या बाबत मनात एक विचार येतो की -ही घटना नैसर्गिक आहे की कोणी राजकीय हेतूने ही घडवून आणली..? खरे शोधले पाहिजे... हेही राजकारण... नसेल कशावरून....? योग्य चौकशी व्हावी असे वाटते.

    • @suhasjoshi6083
      @suhasjoshi6083 14 дней назад +4

      Agadi yogya salla dilat apan. 😮

    • @smitapatkar786
      @smitapatkar786 14 дней назад +3

      सर्व उठाव करणाऱ्या घटना आताच कश्या घडतात?

  • @mandarpandit1072
    @mandarpandit1072 15 дней назад +315

    विशाळगड मुक्ती संग्रामात बाळ घरात लपला होता ..

    • @gargeeandshravani1569
      @gargeeandshravani1569 14 дней назад +12

      १००%✓

    • @MaheshSuvare-n7v
      @MaheshSuvare-n7v 14 дней назад +10

      कुठच्या तरी प्रेमळ मिठीत होता असेल !

    • @smitadixit5733
      @smitadixit5733 14 дней назад +8

      100% बरोबर

    • @jeetendrakarikar705
      @jeetendrakarikar705 14 дней назад

      चतुर वेडी की वेदी 😂😂😂​@@MaheshSuvare-n7v

    • @bhaskarchikare1985
      @bhaskarchikare1985 14 дней назад +5

      अहो हे लुच्चे इग्लड पळुन रायला जाणार.....तेथे बरीच माया जमा आहे......फक्त इडी येवु ध्या हे अगोदर प😊ळुन जाणार........

  • @vandemataram.7222
    @vandemataram.7222 15 дней назад +209

    फुकटचे मासे मातोश्रीवर बंद होतील हप्ते बंंद होतील. हेही दुःख आहे.

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 15 дней назад +171

    सुशांत आणि दिशा चे आत्मे ह्यांना सोडणार नाहीत , जगू नाहीं देणार !!!

    • @Rajans-y9i
      @Rajans-y9i 15 дней назад +9

      जर तो गुन्हेगार आहे तर मग फडणवीस काय करतोय😅😅

    • @sonalishanbhag5796
      @sonalishanbhag5796 15 дней назад +6

      फडणवीस ना विचारावं

    • @ps-pc6yy
      @ps-pc6yy 15 дней назад +2

      ​@@Rajans-y9iतुम्ही खूपचं विचार करता राव

    • @kamaliniarolkar3897
      @kamaliniarolkar3897 15 дней назад

      ☑️​@@Rajans-y9i

    • @dnyanadipadivarekar
      @dnyanadipadivarekar 15 дней назад +1

      @sonalishanbhag5796. तुमच्याकडे पुरावे आहेत. त्यामुळे कृपया पोलिस आणि मीडियाला द्या

  • @kiranshirke3081
    @kiranshirke3081 14 дней назад +66

    भाऊ तोरसेकर यांचे एक बोलवले गेलेले विधान मला आठवले उद्धव आणि शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणातून बाहेर जातील तेव्हा महाराष्ट्रात चांगले दिवस येतील

  • @bhagannanalla7725
    @bhagannanalla7725 15 дней назад +224

    आदित्य ठाकरे आजकाल बेताल वक्तव्य करत आहेत ठामपणे जणू त्यांच्या सरकार येणार आहे? महाराष्ट्रातील लोकांनी जरूर विचार करावा

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 15 дней назад +14

      आजकाल😮😂😅🤔🤔

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 15 дней назад +38

      त्यांचे सरकार आले तर अजुन वेगळी सुशांत दिशा पालघर साधू प्रकरणे होतील

    • @rekhamohite9270
      @rekhamohite9270 15 дней назад +19

      Ho khare ahe 💯 barobar aahe 👍👍

    • @susheelchauhan7759
      @susheelchauhan7759 15 дней назад

      ​@@shitaloak4362आजकाल मादी पेंग्विनचः लय झालं

    • @susheelchauhan7759
      @susheelchauhan7759 15 дней назад +4

  • @sgteacher1964
    @sgteacher1964 14 дней назад +7

    मालवणच्या पोरींची नाटके पाहून,दुःख वाटले. उबाठा आत्ता शांत असलेले कोकण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. कोकणी माणसाने सावध रहावे. नको तो शहाणपना करु नये.

  • @AkshayShinde-mi5ly
    @AkshayShinde-mi5ly 14 дней назад +6

    सुर्यवंशी साहेब राम राम सर आम्ही या गोष्टीवर लक्ष ठेवून आहोत कोण कस छत्रपती शिवाजी महाराजांच्या वर राजकारण करत आहेत खासकरून उबाठा लक्षात ठेवावे जनता दुधखुळी नाही तुमच्या महाविकास आघाडीचा सुफडा साफ होणार आहे येत्या निवडणुकीत हे नक्कीच जय जिजाऊ जय शिवराय.

  • @spp4708
    @spp4708 15 дней назад +191

    महाभकास आघाडी इतक्यात संपूर्णपणे संपणे कठीण आहे पण उबाठा ला संपवणे अगदी शक्य आणि गरजेचे आहे

    • @dattatraywaghmare63
      @dattatraywaghmare63 14 дней назад +6

      👍👍👍

    • @naikhp
      @naikhp 14 дней назад +6

      👍👍

    • @AKATSUKI_TA
      @AKATSUKI_TA 14 дней назад +11

      त्यांच्या कर्तृत्वाने स्वतः च सम्पतील ते

    • @chandrakantmanjrekar4125
      @chandrakantmanjrekar4125 14 дней назад

      ज्याने मराठी माणसांशी... मराठी मातीशी बेइमानी केली त्या उद्धव ठाकरे याला मराठी माणसांनी भुईसपाट केले पाहिजे. त्याला या भूमीतही गाडू नकोत, त्याला प्रिय असलेल्या हिरव्या देशाच्या मातीत नेऊन गाडा.

    • @जयमहाराष्ट्र-फ7घ
      @जयमहाराष्ट्र-फ7घ 11 дней назад +1

      अगदी बरोबर

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 14 дней назад +22

    नेहरू यांनी छत्रपती याचा उल्लेख लुटारू असा केलेला होता त्या बद्दल हे लोक काय बोलणार? धन्यवाद.

  • @user-vp3rj2jv8y
    @user-vp3rj2jv8y 15 дней назад +191

    बाई सारखा आवाज आहे आदित्य ठाकरेचा...बाईल्या

    • @sunitasodhani9135
      @sunitasodhani9135 15 дней назад +17

      अजूनही कंठ न फुटलेला आदु बाळ आहे हा

    • @ps-pc6yy
      @ps-pc6yy 15 дней назад

      ​@@sunitasodhani9135😂😂😂😂😂

    • @ahikants.awane6943
      @ahikants.awane6943 15 дней назад +13

      मिक्स आवाज 😂

    • @vinaysapkal2827
      @vinaysapkal2827 15 дней назад

      तेच बोट तोंडात द्या कंठ फुटेल

    • @susheelchauhan7759
      @susheelchauhan7759 15 дней назад

      मादी डाॅल्फिन हाय ती

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 15 дней назад +28

    प्रभाकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे, धन्यवाद.

  • @nitinpawar5206
    @nitinpawar5206 15 дней назад +41

    हाच मोर्चा जर बंगालमधे नेला असता तर त्या डॉक्टर ला न्याय देण्यास दबाव वाढला असता

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 14 дней назад +4

      हिंमतच होत नसणार

    • @blackblack1553
      @blackblack1553 14 дней назад

      बंगालच्या डॉक्टरला काय? महाराष्ट्रातल्या लेकी बाळींना न्याय द्या? आंदोलन करणारे तीन-तीन महिने अ जामीन पात्र म्हणून जेलमध्ये आता सडणार आहेत. काही झेंडा कोण घेतला नव्हता आता बाहेर कामासाठी गेलेले, असे अनेक पोलिसांच्या तावडीत सापडलेत. आपटे आणि आपटेच्या मित्राची मानसिकता याबद्दल सुशील कुलकर्णी अनेय जोगळेकर, प्रभाकर सूर्यवंशी यासारखे बरेचसे यूट्यूब वर बोलायला तयार नाहीत हा जसा विषय अस्पृश्य आहे? यावर परखडपणे बोलायला घाबरतात का? महाराजांचे महाराष्ट्रातले सगळे पुतळे रेफर करा आणि त्या पुतळ्यांच्या डोक्यावरती अशी खून कोणी दाखवली आहे? अशी मानसिकता दाखवणार असाल तर आपल्याल्या परमेश्वरी वाचू शकणार असं वाटतं पण 50 वर्षाच्या पुढची व्हीजन बघणारे व्हीजनरी काही घडूवू शकतात.😂😂😂या मशिद आपलीच आहे.

  • @vasudhasahastrabuddhe5295
    @vasudhasahastrabuddhe5295 14 дней назад +5

    गणपती जवळ आलेत त्यात ह्यांची आंदोलन व राडे घालण सगळ्यांच नुकसान करताहेत

  • @suhasparab6400
    @suhasparab6400 14 дней назад +10

    सुर्यवंशी साहेब या उस्मान वाकरे ने आणि त्याच्या आताच्या पिल्लावळीने कितीही धुडगुस या पुतळ्याच्या निमित्ताने घातला तरी माझ्यासारख्या ७३ वर्षांच्या खऱ्या शिवसैनिकांवर काही परिणाम होणार नाही असे करोड़ो शिवसैनिक महाराष्ट्रात आहेत जे माननीय बाळासाहेबांच्या विचारांच्या बाजूने आहेत आणि राहणार जयहिंद वंदेमातरम जय श्रीराम

  • @vishwasdumbre5549
    @vishwasdumbre5549 14 дней назад +26

    भाजप कडे गृहमंत्री पद आहे दिशा सालीयन प्रकरणी ते का चाल ढकल करतात हेही कोढच वाटते 😢

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 14 дней назад +2

      पुरावे नष्ट केले आहेत

  • @sagarzagade6525
    @sagarzagade6525 14 дней назад +21

    ठाकरें च नशीब थोर की त्यांना बाळासाहेबांची पुण्याई नशिबात मिळाली..म्हणून आज हे कसेपन वागले तरी लोकांना मान्य आहे...
    या उलट राणे साहेबांचं नशीब खराब आहे..
    मी तरी एवढ्या वर्षात हेच अनुभवला की राणे साहेब कधीच कोणत्या गोष्टीची सूर्वात करत नाहीत...पण त्यांना चिथावलं की ते कुणालाच सुट्टी देत नाही..हा त्यांचा स्ट्राँग पॉइंट आहे..पण त्यांचा हाच स्ट्राँग पॉइंट त्यांचा विक पॉइंट बनवला जातोय...कारण जशास तसे उत्तर दिल्यावर लोक त्यांना कोण काय बोलले , किती घान बोलले हे विसरून जातात फक्त राणे कसे चुकीचे बोलले कसे वागले हेच दाखवतात...जे चुकीचे आहे....
    क्रियेला प्रतिक्रिया ही होणारच हे लोक विसरलेत...
    आणि राणे साहेब असताना तर सुट्टी नाहीच...

    • @satishsalas3542
      @satishsalas3542 14 дней назад

      राणे कधीच कशाची सुरुवात करत नाहीत, मग ते मनचेकार असो व त्यांचे सख्खे काका असोत, वा जाळून मारलेले लोक असोत. सुरुवात या लोकांनीच केली त्यांना विरोध करून.

    • @जयमहाराष्ट्र-फ7घ
      @जयमहाराष्ट्र-फ7घ 11 дней назад

      कोकणचा बुलंद आवाज राणे कुटुंबीय

  • @mahendrakokate644
    @mahendrakokate644 15 дней назад +34

    अख्ख्या भारतामध्ये शिवाजी महाराज आदर्श आहे एक घटना झाली ती दुर्दैवी वाईट आहे त्यासाठी जो दोशी असेल त्यांना शिक्षा झालीच पाहिजे.. मराठी लोकांची डोकी फोडून आपलं पोट भरण्याचा राजकारण थांबवा.. महाराजांच्या नावाने पक्ष काढूनपोट भरणारे कधी एखादा पुतळा तरी बांधला आहे का !जनतेने विचार करावा..

    • @VaishnviYelge-xk9ik
      @VaishnviYelge-xk9ik 4 часа назад

      हे बाधनारच नाहीत पण नक्किच पाडतील, जय श्री राम

  • @dilipdeshmukh7021
    @dilipdeshmukh7021 14 дней назад +17

    शिवसेनेला आयडॅालॅाजी नाही फक्त शिवाजी महाराजां च्या नावावर सत्ता उपभोगणे स्वत:ला राजा समजून हुकूमशाही गाजवायाची हेच यांच काम

  • @abhaydesle8705
    @abhaydesle8705 14 дней назад +6

    त्यांचं तर ठीक आहे हो ते लोक पूर्वी पासून हेच धंदे करत आले आहेत, पण राणे परिवार सोडून ह्यांना नडणारा भाजपमध्ये आहेत तरी कोण, सगळे मूग गिळून गप्प बसतात.

  • @SachinBeedkar
    @SachinBeedkar 15 дней назад +10

    सर ग्रेट.. 👌👌
    सनातन हिंदू धर्म नामशेष होऊ नये म्हणुन आपण जे काम करताय त्याला त्रिवार सलाम.
    उजव्या विचारसरणीच्या मोजक्या मराठी यू ट्यूबर्स, पत्रकार, किंवा माध्यमकर्मी (हा आपलाच शब्द)मध्ये भाऊ, सुशिलजी, अनयजी, दिनेशजी,आबा या सर्वांमध्ये हिंदुत्वाची भुमिका प्रखरपणे मांडणारे तुम्हीच अग्रगण्य.
    अतिशय जोखमीच काम.
    पण अगदी निर्भीडपणे प्रसंगी जीवाची जोखीम स्वीकारुन तुम्ही एखाद्या व्रतस्थ वैरागी व्यक्तीसारखं हे काम करताय.
    दुर्दैवाने योगीजी, मोहन यादव यांच्या सारखा कणखरपणा महाराष्ट्रातल्या राज्याकर्त्यांमध्ये दिसत नाही.
    सगळे आपापल्या स्वार्थामध्ये लिप्त झालेत.
    मराठा तितुका मेळावावा या रामदास स्वामींच्या ओळी आता बदलून
    हिंदू तितुका मेळवावा करायला पाहिजे..

  • @gajananturbhekar7
    @gajananturbhekar7 14 дней назад +14

    है लाडावलेले कार्ट मागील सरकारमध्ये मजलाहोता तोच माज आज ही संपलेली नाही.

  • @neetakatre4713
    @neetakatre4713 15 дней назад +74

    ह्यांच्या घोषणा तून असे दिसते की उबाठा गडावर पाहणी करायला आला होता की रा ण्यांना हिणवायला आला होता ? ह्यांच्याकडे महाराष्ट्राचा विकास करण्याचे काहीही व्हिजन नाही.

  • @balasahebsatpute720
    @balasahebsatpute720 14 дней назад +13

    संजय च्या सहकार्याने.. जाणता राजा... ठाकरेंना लवकरच घरी बसवेल.

  • @vasantkoli680
    @vasantkoli680 15 дней назад +64

    ज्या सुनियोजित घटना असतात त्यावर ही नेतेमंडळी लगेच टीव्हीवर येवून प्रतिक्रिया देतात यांना हे समजतं कसं पटकन देवालाच माहीत. 😊

  • @devyanisevekar2785
    @devyanisevekar2785 14 дней назад +10

    किल्ले सर्वधना साठी कुठे हि आंदोलन होत नाहीत फक्त पुतळयाच राजकारण चालत

  • @desaiagro2609
    @desaiagro2609 15 дней назад +81

    विशाल गड प्रकरणात स्वराज्याचा होत असलेला अपमान हे मूकपणे पाहत होते

  • @pramodupadhye1078
    @pramodupadhye1078 14 дней назад +13

    हा खेळ केवळ 2019 पासून राजकीय अतृप्त आत्म्याचा सत्ता प्राप्ती साठी चाललेला खेला व अखंड तप असून षड्यंत्र, मणिपुरी दंगल,सत्ते साठी जनता,मतदार , पूर्ण महाराष्ट्राचा किती भ्रमनिरास , दंगलीत डोकिफोड व गुदगुल्या पण हेच करणार सत्तेसाठी आणखी किती रसातळाला जाणार?

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 15 дней назад +56

    ❤ एक अभ्यासपूर्ण विश्लेषण केलय आपण.
    😢 पुतळा तेथेच पण तो समुद्रात
    पडला असा खोटा आरोप का करतात ?
    खूप वाइट वाटते ते दुर्दैव आहे.
    कोणी कांगावे करू नये हे सत्य
    आहे.
    किती खालच्या पातळीवर घोषणा
    होत होत्या ?

  • @sampatraobhawar8531
    @sampatraobhawar8531 15 дней назад +18

    मला तर सद्ध्या अदीत्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पासून मराठा समाजाला धोका दिसतो
    शेवटी ज्यांचा त्यांचा प्रस्न

  • @sumanpagariya1006
    @sumanpagariya1006 15 дней назад +17

    दादा खरे सागा माझे घर तीस वर्षोंचे घर जूने आसून त्या मध्ये स्टिल लोखंड घातले नाही.आणी आठ महिण्यात असे कसे स्टिल घातलेले पडेलेच कसा .कारण पाच वर्षाच्या मुलांन पासून ते जेष्ठनागरीक पर्यत सैनिक मंत्री चार कुभारा सहित सर्वजनाच शिवाजी महाराज व संभाजी महाराज हे प्रिय आहेत .कुणाचे तर षडयंत्र असावे किवा देशद्रोहाचे काम असेल.

    • @shahajiugalmugale9059
      @shahajiugalmugale9059 12 дней назад

      तु एक लोखंडी रॉड खारट पाण्यात दोन महिने ठेव आणि पहा,खार्या पाण्यामुळे लोखंड झिजून नट बोल्ट गांजलेल्या मुळे तुटणार

  • @NagbhushanamChakinarapuw-ct2ng
    @NagbhushanamChakinarapuw-ct2ng 15 дней назад +14

    अगदी बरोबर विश्लेषण या घटनेची कसून चौकशी झालीच पाहिजे

  • @deepakkamble8688
    @deepakkamble8688 14 дней назад +5

    यात राणेंचा काही दोष नाही. विरोधकांनी बाहेरून उपरे नेते आणि लोक आणून स्थानिक ठिकाणी राडे का करावेत? राणेंनी यांची बरोब्बर जिरवली.

  • @dhananjaybuchude5880
    @dhananjaybuchude5880 15 дней назад +72

    सोळा बंगल्याचे प्रकरण .दिशा.प्रकरण सरकारने उचले पाहिजे

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 15 дней назад +1

      Kangna Saty Bolun geli Number Sharma Saty Bolli Tyvar BJP ch Attitude Akka Bharat Oppose Karit Aahe
      Tasach SSR Disha Palghr Sadhu Etc T
      Tla BJP cha Attitude Disun Ughadpne Disun Yet Aahe Mhnun
      Nirbhit A T V UT Noughty Wattel Tase
      Garal Oktayt
      He

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 15 дней назад +2

      BJP Chya Attitude ne Hyana Hathi che Bal Aalele Aahe

    • @sunsaxz
      @sunsaxz 15 дней назад

      किती उचलणार ज्यात काही दम नाही ते कीती उचलणार

  • @jotibapatil8861
    @jotibapatil8861 15 дней назад +66

    राणे कुटुंबीयांना आणि कार्यकर्त्यांना सलाम

  • @jaysingchindage6507
    @jaysingchindage6507 15 дней назад +19

    अंधारे बाई भलत्याच पिसाळलया होत्या

  • @VijayShinde-bm4yo
    @VijayShinde-bm4yo 15 дней назад +77

    बाईला नक्कीच पेंग्विन ठाकरेंनी गुदगुल्या केल्या असणार

  • @smitasawant3037
    @smitasawant3037 15 дней назад +69

    सध्या महाराष्ट्राला yoginsararkha कणखर नेत्याची अत्यंत गरज आहे

    • @Rajans-y9i
      @Rajans-y9i 15 дней назад +2

      म्हणजे असं म्हणायचे का फडणवीस काहीच कामाचा नाही😅😅

    • @ps-pc6yy
      @ps-pc6yy 15 дней назад +7

      ​@@Rajans-y9i मराठी माणूस खूप खालच्या पायरीवर गेला आहे.

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 15 дней назад +4

      योगी जी सारखे शिंदे ला का जमत नाही

    • @rampandit493
      @rampandit493 15 дней назад +9

      ​@@vidyapatil2023कारण योगी नि:स्पृह संन्यासी आहे.

    • @555Covid
      @555Covid 15 дней назад

      ​@@ps-pc6yyहो छक्क्या ठाकरेंना मतदान करणारा मराठी माणूस

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 15 дней назад +73

    महिलांनी आपण महिला असण्याचा गैरफायदा घेऊ नये ....अन्यथा दुसऱ्याकडून स्त्री दाक्षिण्याची अपेक्षा करू नये .

    • @sushamamanore6319
      @sushamamanore6319 15 дней назад +6

      Right

    • @hindurashtra2851
      @hindurashtra2851 15 дней назад +10

      सुषमा ह्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अतिशय चांगल काम करत आहेत योजना पूर्ण पणे यशस्वी करत आहेत हे बघवत नाही आणि पुतळा पडला नसून पाडण्यात आला आहे वैभव नाईक 15 मिनिटात कसे पोहचले त्यांना माहीत होत का पुतळ्याच काही होणार आहे ते.

    • @girishtambolkar3777
      @girishtambolkar3777 14 дней назад +3

      वैभव नाईक हा माणूस राजकोट गडपासून 50 KM लांब राहतो तो 15 मिनटात गडावर कसा पोहोचतो याची चौकशी झाली पाहिजे

    • @pallavibhole4337
      @pallavibhole4337 12 дней назад +2

      बरोबर

    • @जयमहाराष्ट्र-फ7घ
      @जयमहाराष्ट्र-फ7घ 10 дней назад

      @@girishtambolkar3777 अगदी बरोबर

  • @ratanshinde6473
    @ratanshinde6473 15 дней назад +11

    एक वेळ ठाकरे विरोध करतात हे सोडले तर (महाराजांन विषयी अंधारे बाई बोलतात त्याबद्दल त्यांचं आधी चे विचार )अंधारे बाई बोलण त्यांना यावर बोलण्याचा अधिकार नाही.उध्दव ठाकरे यांनी केलेली सर्वात मोठी चुक आहे.नको त्या लोकांना मोठे केले.

  • @vandemataram.7222
    @vandemataram.7222 15 дней назад +179

    हादरला आहे. प्रख्यात ज्योतिषाने जेलवारी होणार म्हटल आहे.

    • @SUNITAJOSHI-yf1eb
      @SUNITAJOSHI-yf1eb 15 дней назад +12

      होय नक्की

    • @dilipmankikar5623
      @dilipmankikar5623 15 дней назад

      Pan kadhi ??​@@SUNITAJOSHI-yf1eb

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 14 дней назад +3

      ​@@SUNITAJOSHI-yf1eb uperwala andha nahi hai..

    • @tsc2708
      @tsc2708 13 дней назад +2

      Dishya cha aatma penguin🐧🐧🐧 cha nardivar basnar

  • @arundesai7675
    @arundesai7675 14 дней назад +9

    फारंच छान विश्लेषण...
    विरोधी पक्ष नौटंकी साठी आले होते,स्थानिक लोकांना यांच्याशी काहि देणे/घेणे ,हे योग्य सांगितले आहे.

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 14 дней назад +5

    उध्दव ठाकरे हा अनन्यानी राजकारणी आहे,त्याला शेतीतल,बजेट व भौगोलिक कहीही कळत नाही

  • @madhukarghuge7785
    @madhukarghuge7785 14 дней назад +11

    पुतळ्याच्या आजूबाजूचं शुशोभिकरणाच कंत्राट वैभव नाईक यांच्या कार्यकर्त्याला मिळाले होतं अशा बातम्या मिडीयात येत आहेत हे प्रभाकरजी खरं आहे का ?

  • @ramsutar8851
    @ramsutar8851 15 дней назад +11

    प्रभाकर जी विषय खूप खूप
    विश्लेषण खूप छान केलात
    उबाठाची जात मूर्खाच्या नंदनवनात फिरत आहे . यांचा लवकरच दीड दिवसाचा गणपती विसर्जन व्यायला हवा .

  • @vasantpatil411
    @vasantpatil411 14 дней назад +11

    महाराजांचा पुतळा ढासळला ही दुर्दैवी घटना आहे,विशालगडा चया अतिक्रमणाला हि एवढा विरोध केला असता तर बरं वाटलं असत,तेंव्हा तर लोकांना कळल पण नाही आपण लोक कुठे होता.

  • @pravinkulkarni5327
    @pravinkulkarni5327 15 дней назад +67

    पुतळ्यास संरक्षण देण्याची नैतिक जबाबदारी सर्व शिवप्रेमिंची म्हणजेच विरोधीपक्ष यांची देखील आहे.

  • @dineshwaghdisha5077
    @dineshwaghdisha5077 14 дней назад +8

    राजकोट किल्ला मालवण येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अपघात हा षडयंत्राने केलेले कट कारस्थान आहे.

  • @LovelyBuoy-kk3kx
    @LovelyBuoy-kk3kx 14 дней назад +5

    आता UBT पक्ष फक्त नावाला शिवसेना आहे त्यांणी हिंदू ना कायम वाऱ्यावर सोडून दिल आहे

  • @sunilmehetar5613
    @sunilmehetar5613 14 дней назад +11

    खरंच इतका निचपणा करतात राजकारणी.खुप वाईट वाटत

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 15 дней назад +39

    सर्जेकोट किल्ला ? बुद्धीची कीव करावी वाटतेय .

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 15 дней назад +7

      हे लोक काय राज्य सांभाळणार

    • @मालवणीभंडारी
      @मालवणीभंडारी 14 дней назад

      अरे भाड खाऊ सर्जेकोट नाही रे , जावुदे रे तुझी तेवढी लायकी नाही की अभ्यास नाही.

  • @user-re7nn5wr7n
    @user-re7nn5wr7n 12 дней назад +3

    पोलिसांनी गुदगुल्या केल्या?काय गंमत आहे .

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 15 дней назад +74

    सोची समझी साझीश , मुद्दाम केलेलं कट कारस्थान

  • @maheshdhande1266
    @maheshdhande1266 15 дней назад +61

    आता असी वेळ आली आहे मनसे ला निवडून देण यांना राज साहेब च वठणीवर आणतील एकदा साहेबांना संधी द्या

  • @satishmohite2204
    @satishmohite2204 14 дней назад +4

    धन्यवाद,
    आत्ताशी महाराष्ट्राचा पप्पू येऊन गेलाय, दिल्लीचा पप्पू अजून यायचाय .

  • @rajendramhapankar1561
    @rajendramhapankar1561 15 дней назад +11

    शिल्लक पदार्थांपासून बनविलेल्या नवीन संबोधित पदार्थ म्हणजे हा नव हिरवा गट.

  • @viveknaik8408
    @viveknaik8408 14 дней назад +5

    ह्या ज्या महिला धुडगूस घालत होत्या. ह्या विशाळगडावर जे प्रकरण घडले तेव्हा कुठे होत्या. उगाचच कांगावा करू नये. गांभीर्य म्हणजे काय हे यांना काळात का.

  • @motivational....1686
    @motivational....1686 14 дней назад +3

    काय चाललं आहे प्रभाकर सर आपल्या महाराष्ट्रात कोणत्याही गोष्टीचे राजकारण करत बसले आहेत. आपला महाराष्ट्र मुद्दाम काही तरी कारण काढून पेटवत आहेत हे .यांना विकासाचं काहीच पडलं नाही

  • @sachinkothavale703
    @sachinkothavale703 14 дней назад +10

    तिथे pengvin ला dyper घालण्याची वेळ आली म्हणे. वैभव नाईक ला अचानक dyper मिळाले नसल्याने शेवटी बोटच घातलं म्हणे. ही सुद्धा बातमीच.

  • @shelarmama4673
    @shelarmama4673 15 дней назад +24

    ऊबाठा ची केविलवाणी आणि मत्सर युक्त धडपड बघून खूप खंत वाटते. राजकीय पक्ष म्हणून जरादेखील मनाची नाही पण जनाची लाज असावी की नाही. हे जर त्या ठिकाणी जाऊन, निषेध म्हणून, मौनव्रत घेऊन शांतपणे बसून राहिले असते तर त्यांना खरोखर दुःख झाले आहे असे कळले असते.

  • @maheshgothal5553
    @maheshgothal5553 14 дней назад +2

    अतिशय महत्वाचे विश्लेषण❤

  • @dineshwaghdisha5077
    @dineshwaghdisha5077 14 дней назад +6

    महाराष्ट्रातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठी मावळ्यांनो.
    रात्र वैर्‍याची आहे. सनातन हिंदु धर्मावर चहुबाजुने आघात होत असतांना उबाठा सारखे जयंचंद हिरव्यांना जाऊन मिळाले आहेॅत.
    देव, देश,धर्माच्या हिता साठी भाजपाला साथ द्या. मोदींना हाथ द्या.
    जय हिंद जय महाराष्ट्र.

  • @arvindtarge9225
    @arvindtarge9225 14 дней назад +3

    खर तर छ. शिवाजी महाराजांचा पुतळा पडला नसून तो पाडला गेला असेल असे वाटते. याची चोकशी झाली पाहिजे.

  • @rajeshtiwari9802
    @rajeshtiwari9802 14 дней назад +7

    छ.शिवराय यांंचा पुतळा नौदलांनी उभारला होता,.राज्य सरकार ने नव्हे.परंतु उध्दव ची नमाजसेना यात विनाकारण राजकारण करित आहे

  • @prakashgangal31
    @prakashgangal31 15 дней назад +36

    थोडेसे भीभीत्स आहे पण बापाच्या खाटल्यावर चढून बापाला सलाम करायचा हा प्रकार आहे. अहो जे मोठ्या साहेबांचे विचार मता करता खिडकीतून बाहेर फेकून देतात ते काही ही करू शकतात आणि कुठे ही कोणा बरोबर झोपू शकतात. एक जेष्ठ शिवसैनिक म्हणून नुसते क्लेश होत नाहीत तर संताप येतो. आमच्या सारख्यानाचे तळतळाट उद्धव आणि आदित्य ला लागतील.

    • @dineshwaghdisha5077
      @dineshwaghdisha5077 14 дней назад +1

      उबाठाने शिवसेनेची अब्रू घालविली. बाळासाहेबांच्या नावाला बट्टा लावला.
      आता त्याच्या सोबत असलेले सारे सोनिया सैनिक आहेत.

  • @user-dj1yu7fr6i
    @user-dj1yu7fr6i 15 дней назад +9

    या बाल्यालला कळतय का काही ?हा कांगावा फक्त निवडणुकीकरताच हो प्रभाकरजी!

  • @user-op7ch2is9c
    @user-op7ch2is9c 15 дней назад +30

    भाजपने यातून काहीतरी शिकावे राणे कुटुंबाकडून आदर्श घ्यावा आणि जशास तसे लढावे

  • @ganeshpatil9165
    @ganeshpatil9165 15 дней назад +13

    उबाटा. ने. संडास कधी घरात बांधला नाही..त्यांनी ते काय महाराज ची प्रतिमेची गोष्टी करत आहेत..कुठेही राजकारण.😂

  • @vidulakudekar3266
    @vidulakudekar3266 10 дней назад +2

    काय हे राजकारण चालले आहे, अगदी किळसवाणे चालले आहे.
    पोलिस- गुदगुल्या - शीः काय हे🥹🤨

  • @user-jp4dm6qk7t
    @user-jp4dm6qk7t 14 дней назад +5

    दिशा आणि सुशांतसिंग प्रकरण दाबण्याचा प्रयत्न ठाकरे करतात यांना महाराजा बद्दल काही आदर नाही हे काय समाजाला मुर्ख समजत आहात का

  • @ArunPevekar
    @ArunPevekar 14 дней назад +2

    सुर्यवंशी साहेब मी तुमचा खूप आपुलकीचा चाहता आहे, पण तुम्ही काल तुमच्या राहत्या घरचा ठिकाण सांगून तुम्ही फार मोठी चूक केली असे मला वाटते, तुम्ही म्हणालात की मी विरार ला राहतो, साहेब मी पण लहान पणा पासून नालासोपारात राहतो, 35 वर्षे झाली मी यांच वसई विरार भागात रिक्षा चालक आहे, तुम्ही खूप भिदास्तं आहात आणि खूप जिगरबाज आहात, पण साहेब हे राजकारण फार गलीछ् आहे, साहेब तुम्ही नेहमीच सर्व सत्य जनतेसमोर मांडले आहेत, पण तुम्ही पण तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या 🙏🙏🙏 हा आपला हिंदू धर्म आणि आपला मराठी माणूस उभ्या आयुष्यात कधीचं जागा नाही होणार हा माझा अनुभव आहे, तरीही साहेब तुम्ही तुमचं जीव धोक्यात घालून तुमची धडपड सुरू ठेवलीत आहेत, खूप मोठी शौर्याची गोष्ट आहे,, साहेब तुम्हाला मनापासून माझं दोन्ही हात जोडून नमस्कार आणि नमन आहे,, आणि आयुष्यात तुम्हाला मनापासून एकदा तरी प्रत्यश भेटून मिठी मारुन नमस्कार करण्याची फार ईच्छा आहे,,, 🙏🙏🙏

  • @hindurashtra2851
    @hindurashtra2851 15 дней назад +83

    उध्वस्त ठाकरे पुतळा कुठे पडला हे सुद्धा तुला समजत नसेल तर दुर्दैव आहे असो हिंदूत्व सोडून हिरवं धरलेल्यांना काय समजणार म्हणा.

    • @PandurangWadghule-ub8if
      @PandurangWadghule-ub8if 15 дней назад +9

      बाळासाहेब सांगून गेले यांना सांभाळा बसा संभाळत

  • @girishdandekar695
    @girishdandekar695 11 дней назад +2

    ज्यांनी पीडबल्युडी ऑफिस ची तोडफोड केली त्यांच्या वर कारवाई कधी होणार?

  • @subhashchaudhari3961
    @subhashchaudhari3961 15 дней назад +15

    Narayan Rane Dashing saheb only BJP

  • @vidulatamhankar
    @vidulatamhankar 14 дней назад +3

    (मी)अतिसामान्य मालवणी स्थानिक महिला यातल्या कशातच नाहीय. फक्त आपल्या महाराजांचा पुतळा चांगला केला नाही याचा अतिशय राग आलाय

  • @shobhabhende7909
    @shobhabhende7909 14 дней назад +6

    वैऱ्याची रात्र आहे, जागा रहा....

  • @maheshshinde3652
    @maheshshinde3652 15 дней назад +16

    रानेंच बरोबर आहें.

  • @Harshad-fe9ke
    @Harshad-fe9ke 14 дней назад +2

    नाच्या उद्धट ने बहुतेक सुंता करून घेतली असावी

  • @sunilthakur7662
    @sunilthakur7662 14 дней назад +12

    शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवल्यानंतर एकदाही नतमस्तक तिथे न होणारे..
    औरंगजेब फॅन क्लब वाले तिथे केवळ राजकारणासाठी जात आहेत.
    चूक झालेली नक्कीच सुधारून परत पुतळा पुनर्स्थापित केला जाईल!
    जय भवानी जय शिवाजी 🚩

  • @SantoshMore-j2e
    @SantoshMore-j2e 14 дней назад +2

    इतके मोठे शिवस्मारक आणि इतका मोठा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर आणि आजुबाजूच्या परिस्थिती वर लक्ष ठेवण्यासाठी सी सी टीव्ही कॅमेरे यांच्या फुटेज मध्ये सर्व प्रकार लक्षात येईल.

  • @user-yy7dh7hp9p
    @user-yy7dh7hp9p 14 дней назад +3

    मुळात मोर्चा आणि राणेंना उद्देशून घोषणा द्यायची काहीच गरज नव्हती खर तर ही घटना झाल्या झाल्या महविकस आघाडीने बंद चे आवाहन केले स्थानिक जनतेने त्याला प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला तसेच सरकारने देखील शांततेचे आवाहन केले तेव्हा देखील स्थानिक जनतेने आपल्या भावना ना आवर घालत होणारा उद्रेक थांबवला याच सर्व श्रेय जनतेचे आहे ना कोणा राजकीय पक्षाचे तुम्हाला काय बघायचे होते ते बघून निघायचे ना मग मोर्चा आणि उद्देशून घोषणा द्यायची काय गरज पडली तेही राणेंच्या समोर च तुम्ही त्यांना आधी दिवच्णार मग गप्प बसतील ते राणे कसले राणेंनी आणि कार्यकर्त्यांनी काय दाखवायचं ते दाखवलं निलेश राणे कार्यकर्त्यांना आवारात होते म्हणून थोडक्यात निभावलं

  • @user-bf8yl4uc5o
    @user-bf8yl4uc5o 12 дней назад +2

    डी जी साहेब आज पर्यंत च्या निवडणुकी पेक्षा ही निवडणूक अवघड आहे तरी पण प्रत्येक वेळी शेवटचे सहा महिने असे चालत असतात प्रचारात शेवचया स्तरापर्यंत येवू नये मतदार पाहातोय

  • @user-dj1yu7fr6i
    @user-dj1yu7fr6i 14 дней назад +8

    किती मार्मिक जोडे मारलेत पण बेशरमच नं !

  • @girishtambolkar3777
    @girishtambolkar3777 14 дней назад +2

    वैभव नाईक हा माणूस राजकोट किल्ल्यापासून 50 किमी लांब राहतो तो पंधरा मिनिटात पोहोचतो कसा याची चौकशी झालीच पाहिजे

  • @dattatrayajadhav3166
    @dattatrayajadhav3166 15 дней назад +11

    राजकीय पक्ष स्वतः ची पोळी भाजण्यासाठी किती खालच्या थराला जाऊ शकतात याचा हा उत्कृष्ट नमुना.भावनिक राजकारण करून आपले इप्सित साध्य करायचा प्रयत्न करतात.यांना विकासाशी काही देणे घेणे नाहीं.

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 11 дней назад +2

    उबाठा आणि त्याचा पुत्र या दोघांनी "मुगली घुट्टी५५५"प्यायल्यावर हे तर होणारच!

  • @sudhakarsirsam7297
    @sudhakarsirsam7297 15 дней назад +76

    बोट लाविन तेथे बालक बुद्धि आहे. माती खाया पेग्विन झाला आहे. 👉🐧

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 14 дней назад +3

    मराठी मानसlने या शिल्लक सेने पासुन लंlब रहावे

  • @jagannathamberkar6969
    @jagannathamberkar6969 14 дней назад +3

    उद्धव आता खूपच उद्ट वागायला लागला हे जास्त दिवस चालणार नाही हा निसर्गाचा नियम आहे ते उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही

  • @narendrachavan9875
    @narendrachavan9875 13 дней назад +2

    जे कोणी महाराजांच्या पुटल्यावरून राजकारण करतील त्यांचं येणाऱ्या विधानसभेत भोगणार

  • @Subhash-fh6ci
    @Subhash-fh6ci 14 дней назад +3

    शिवसेनेच्या खग्रास ग्रहणाचा निखारा त्यांच्या
    अस्तनीतच आहे.
    अस्तनीतच
    -------------
    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @pradipvatte4225
    @pradipvatte4225 15 дней назад +11

    UBT च्या ज्ञानाचा महिमा अगाध आहे हे बोलायला नकोच यांच्या बोलण्याची किव करावी कि शिवराळ भाषेत टिका करावी

  • @rohidasghadge5479
    @rohidasghadge5479 14 дней назад +3

    बाळासाहेब ठाकरे गेले, सोबत शिवसेना घेऊन गेले. आता आ ठा आणि उ ठा ला संपवणे गरजेचे आहे नाहीतर त्यांचा काका वेळ साधनार एवढ निश्चित.

  • @samadhanvichare2746
    @samadhanvichare2746 14 дней назад +2

    काय फायदा भाजपा तर नेहमी गप्प बसते तशी आताही, no action plan