अती उपोषणा मुळे जरांगेचा हजारे झाला आहे। टॉर्च मध्ये केळी लपवून रात्री पांघरुण घेवून खायची आणी मग 15 दिवस उपोषण पण करता येते, हे लोकांच्या लक्षांत आल्या मुळे, उपोषण टिंगलटवाळी चा विषय झालेला आहे। जरांगेचे तेच होते आहे।
या आंदोलनात पहिल्यापासूनच पवारांचा छुपा अजेन्डा होता त्यामुळे जरांगे ची हीच अवस्था होणार गेय नक्की होते. कारण पवारांच्या जवळ जातो त्याची कान संपल्यावर हीच हालत hote
लोकसभेला मनोज जरांगे चा वापर करून जातीच विष आणि आरक्षण च जे राजकारण केल पवारांनी ते दूर्दैवाने विकास आणि राष्ट्रवाद पेक्षा खूपच वरचढ ठरल आणि भाजपाचा पराभव झाला त्यात भाजपाचा IT cell चा कुचकामीपणा आणि अजित पवार ह्यामूळे मोठा पराभव झाला आणि तीच पूनरावृत्ती विधानसभा निवडणूकीत होण्याची दाट शक्यता आहे.
हे होणारच होतं,,ते आंदोलन नव्हतंच ही फक्त एका नेत्याच्या विरोधात होत,अतिशय शिवराळ भाषा, घाणेरड्या शिव्या देण हेच. काम राहिलं होतं,, लोकांना या मागचा बोलवीता धनी कोण आहे हे ही सगळेच ओळखून बसलेत
जय श्रीराम जरांगे पाटील हा विषय आपण बाजूला ठेवून पुढे जाऊ.अतिशय क्रूर/ निर्दयी अशा राजकीय नेत्यांकडून कोणाही सामान्य व्यक्तीचा कसा वापर करण्यात येत आहे.त्याचे हे उदाहरण आहे.जय हिंद.
व्यक्ती पूजा नसावी. व्यक्तीची भक्ती नको. आपली दिव्य परंपरा आहे. वारकरी संप्रदाय, नाथ संप्रदाय दत्त संप्रदाय अनेक संत, साधू महात्मे, अनेक राष्ट्रपुरुष, थोर समाजकारणी या समाजाने महाराष्ट्राला आणि या देशाला दिले. साक्षात छत्रपती शिवबां सारखा युगपुरुष आपनास लाभला ज्याच्यामुळे आपण सर्वजण आज आपल्या धर्माचे पालन करू शकतो. कवी कुलभूषण म्हणतात "एक शिवाजी न होता तो न काशी होती ना मथुरा सुंता होती सबकी " व्यक्तिगत अहंकार, व्यक्तिगत आकांक्षा याला समाजाचे नाव देऊ नये.
Very very very good statement..nice presentation God bless you.maharastra belongs to Marathi community SC st OBC nt vt and general and not belongs to Maratha community.jai Hind jai bhole nath.
साधारण दहा एक वर्षांपूर्वी पिपली लाईव्ह नावाचा चित्रपट आलेला होता, त्यामधील त्या लहानग्या गावातल्या व्यक्तीला हिंदी तसेच इंग्रजी माध्यमातील लोकांनी जसं झाडावर चढवलेलं होतं तसाच काहीसा प्रकार अंतरवेली सराटीत झालेला दिसतोय.
मनोज जरांगे आदोलनाचा फायदा स्वयं घोषित जाणता राजा यांना नवीन "अण्णा"जी त्यांची गरज होती ती पूर्ण झाली दुसरा फायदा मराठी चित्रपटसृष्टीचा झाला तो असा ऐनसमयी एक बदली कामगारा प्रमाणे एक "बदली नटसम्राट"मिळाला नाही काय?
लाल गोधडी घेऊन उपोषणाला बसतो याचे रहस्य काय,परत फडणवीस यांना शिव्या देत असताना आवाज मात्र खणखणीत महात्मा गांधी, आण्णा हजारे, सारखे लाल गोधडी न घेता कॅमेरा पुढे न जाता उपोषण केले तर जनतेच्या मनात संशय निर्माण होणार नाही 😂😂
पपार साहेबां च प्लन फोल ठरले आहे म्हणून थकलेल्या बाबाची भर पावसात भिजून आणि आयुष्यभर साथ देण्यासाठी प्रयत्न केला पण ते सर्व नेत्यांच्या विरोधात टपरीधारक रस्त्यावर एक दिवस अचानक त्या आणि पवार साहेब खुप प्रेम आहे हे लक्षात ठेवावं साठी🙏
"मुख्य म्हणजे मराठा आरक्षण संबंधी मनोज जरांगे यांना काय म्हणायचे आहे हे नक्की समजत नाही. "त्यामुळेच रोज मरे त्याला कोण रडे" ही स्थिती जरांगेचे उपोषण आणि मराठा आरक्षण संबंधी होत आहे
अस अजिबात नहीं ...गावातील लोकांना मकास आघाडीचे लोक अजून तापवत आहेत ....मराठा एकत्र आला म्हणून योजना चालू झाल्या आणि अजून एकदा देवेंद्र ल दणका द्यायचा हाच पॅटर्न गावात जिवंत आहे...
आपला व्हिडिओ खूप छान असतो.एक विनंती आहे गेल्या काही दिवसांच्या पाठीमागे संभाजी ब्रिगेड चे कर्यक्रम्मध्ये शरद पवार आणि खासदार छत्रपती भोसले यानचे उपस्थितीत ज्ञानेश महाराव यांनी श्री स्वामी समर्थ आणि प्रभू श्रीराम यांचे वर टीका केली आहे आणि यावर हे दोघेही नेते काहीही बोललेले नाहीत यावर जास्तीतजास्त चर्चा होणे आवश्यक आहे असे वाटते
चिरंजीवी आहे बहुतेक. आमरण उपोषणाला बसतो आणि आमरणापर्यंत न पोचताच टुणटुणीत होऊन क्रिकेट खेळतो, निवडणूका लढवायच्या म्हणतो,फडणवीसांना पाडणार म्हणतो.मग परत उपोषण.मजा मजा करतोय.आमची छान करमणूक करतोय.
अती उपोषणा मुळे जरांगेचा हजारे झाला आहे। टॉर्च मध्ये केळी लपवून रात्री पांघरुण घेवून खायची आणी मग 15 दिवस उपोषण पण करता येते, हे लोकांच्या लक्षांत आल्या मुळे, उपोषण टिंगलटवाळी चा विषय झालेला आहे। जरांगेचे तेच होते आहे।
भयंकर आहे हे !
जय श्री राम 💐💐🙏
अण्णा हजारें कुठे आणि हा आडाणी जरंग्या कुठे .
तुझी आईं सांगितले का पाटिल केळी खातात मानून... रात्री पाटलाच्या चादर मधे तुझी माय जात असेल 😂😂😂100%
दोन दिवस उपोषण आणि आठ दिवस हॉस्पिटल मध्ये l l
जरांगेच्या बाबतीत अती झालं आणी हंसू आलं अशी परिस्थिती झाले आहे
मिडियाने बेदखल करण गरजेचे आहे.. विषय संपला...
अगदी बरोबर. संजय राऊत आणि जरांगे या दोघांना मिडीयाने महत्व देणे बंद केले की यांचे दुकान बंद होईल.
जो पर्यंत पाकीट व EMi जातायत तो पर्यंत हे बंद नाही होणार
मिडीयावर लोकांनी बहिष्कार टाकला पाहिजे, जी मिडीया ह्या दोन भिकमंग्यांना दाखवते ते चॅनल बंद करावे.
जशा जशा निवडणुका जवळ येताहेत तस तसा अत्यंत विखारी व जात्या्ध प्रचार जोर धरेल
आता तरी विधानसभा तरीनिरविर्घ्न व्हावी बस हिच रामरााजवळ प्रार्थना खरय तुमच अनयजी😣😟
आमरण उपोषण, बेमुदत संप ह्या शब्दांचा अर्थ केव्हाच हरवला आहे. हास्यास्पद शब्द!
अति तिथे माती एवढंच म्हणता येईल जरांगे फक्त उपोषणाच नाटक करतात त्यांना राजकारणात सक्रिय व्हायचं आहे
तुझा बाप फडणविस हानल्या मुळे तुला राग येत असेल नाही का.😂😂 मनुवादी भट
Jarange यांना रिमांड वर घेवून सभा, दौरे इत्यादि चे हिशोब मागितला पाहिजे.
एवढी उष्णता असताना गडी गोधडी घत असतो दिवसरात्र अजबच आहे
😂😂😂
😂😂😂
😂😂😂😂😂
गोधडी माडे तुझी बहीण असत्ते😂😂
ढोंगी number one
आमरण उपोषण, ह्याचा अर्थच उमजत नाही !😮
एक मन आहे, मोडेल पण वाकणार नाही ही मराठ्यांची जात आहे
🚩 आता सारखं सारखं मोडणार आणि समाजाला मातीत घालणार.
जरांगे यांची एकूणच समज आणि भाषा ही शाळकरी मुलाइतकी आहे.
झरांगे जितके लवकर निष्प्रभ होतील तितके महाराष्ट्रासाठी चांगले होईल.
जरांगेनी यावेळी खरोखरच पांघरुणात झोपून काही न खाता मरेपर्यंत खरोखरच उपोषण करुन दाखवावे.
@@kirankulkarni318 हो
😂😂😂 शक्यच नाही, आरक्षण हे नाटक आहे
ह्याने गरीब मराठ्यांना, संपूर्ण महाराष्ट्राला आणि शासनाला चीवत्या घुमवलं
मुस्लिम एक गठा मतामुळे भाजपचे नुकसान झाले.
या आंदोलनात पहिल्यापासूनच पवारांचा छुपा अजेन्डा होता त्यामुळे जरांगे ची हीच अवस्था होणार गेय नक्की होते. कारण पवारांच्या जवळ जातो त्याची कान संपल्यावर हीच हालत hote
बरं केल्या 😂😂
पवारांनी जरांगेचा शे का पक्ष करून टाकला.
शे का पक्ष आहे पण एकही आमदार. किंवा खासदार नाही.
निवडणूक आयोगाकडे अधिकृत पक्ष म्हणून चिन्ह नाही.
@@GovindRamchandra-il9xy अरे तुमची फाटलेली बगून कळतंय... जरागे पाटीलची हवा.... लोकसभेल बीड पर्टन
तेच ते किती दिवस टिकणार? आता लोकांना कंटाळा आला आहे
विधानसभा निवडणूक होईपर्यंत ताणले janar
काकांचा पत्ता.. विधानसभेच्या निवडणुका आल्या गडी जागा झाला
लोकसभेला मनोज जरांगे चा वापर करून जातीच विष आणि आरक्षण च जे राजकारण केल पवारांनी ते दूर्दैवाने विकास आणि राष्ट्रवाद पेक्षा खूपच वरचढ ठरल आणि भाजपाचा पराभव झाला त्यात भाजपाचा IT cell चा कुचकामीपणा आणि अजित पवार ह्यामूळे मोठा पराभव झाला आणि तीच पूनरावृत्ती विधानसभा निवडणूकीत होण्याची दाट शक्यता आहे.
अती तेथे माती होणार अस वाटतय...
चांगले विश्लेषण
फालतू लोकांच्या पाठीशी उभे राहण्याचा बिनडोक पणा फडणवीस यांना खूप महागात पडला आहे.
संगत करो बडो की बढत बढ जारे,संगत करो गधो की गीन गीन ज्युते खाये, गावच्या पारावर गप्पा मारणाय्राला किती डोक्यावर घेतले मराठी Media ने
आमरण आमरण करता करता तो अमर होऊ पाहतोय!
Hindutva mhtvache aahe . Dhanyawad Sir.
आमरण उपोषणचा १००० वा भाग😂😂 , मस्त खावून दारू ढोसून , गांजा कोकेन माल ओढून गलिच्छ शिव्या देणारा पूरा नंगेचा पूर्ण समाज
हे होणारच होतं,,ते आंदोलन नव्हतंच ही फक्त एका नेत्याच्या विरोधात होत,अतिशय शिवराळ भाषा, घाणेरड्या शिव्या देण हेच. काम राहिलं होतं,, लोकांना या मागचा बोलवीता धनी कोण आहे हे ही सगळेच ओळखून बसलेत
हे यांचे संस्कार
दिवसातून चार पाच इशारे, दहा विस शिव्या, फक्त आणि फक्त फडणवीसांच्या नावाने भुंकणे एवढेच काम चालले आहे जांग्या पाटील चे
भाऊ तोरसेकर वारंवार सांगत आले होते की, मनोज जरांगेचा अण्णा हजारे होईल म्हणून आणि आता हळूहळू त्याचा प्रत्यय येऊ लागला आहे.
यांचा आता अन्ना हजारे होणार 😀
१९९४ व gr वर काहीच अजूनही बोलत नाही तेथेच समजते
यावेळी.जरागे.फेल.होणार. त्याच्या पायाखालची.जमीन.सरकते.आहे
आमरण म्हणजे मरेपर्यंत. खरे तर हे एकदाच व्हायला पाहिजे. मग हे सहावे उपोषण आहे असे म्हणतात.
😂😂
साहवे नाही १००० वा भाग आहे Dailyचा धमक्या पण Add करा😂😂
प्रभाव कमी होऊ लागला पण जे व्हायचं ते होऊन गेलं. लोकसभेला नुकसान झालं
त्यासाठीच तर आणले होते वकड्याने
लहानपणी ची बेडूक ने पोट फुगवण्याची गोष्ट सहज आठवली😂😂,बिचाऱ्या बेडकाचं पोट फुटतं अति कौतुका मुळे
एकच हत्यार सतत वापरले तर बोथट होते, हे कळत नसेल तर काय करणार?
एकदम बरोबर... हिंदुत्ववादी लोकांनी बाकीच्यांना समयुक्त करून घेतले पाहिजेत.
सगळ्या वेल्फेअर स्कीम कितीही चांगल्या असल्या तरी त्यांचा प्रभाव फार काळ टिकत नाही ही वस्तुस्थिती ध्यानात घेतली पाहिजे
Anayaji 4 divas thamba navin guideline tutari kadun yeil aani hyala parat energy yeil mag aahech parat devendr fadanvis.
याचे खाऊन उपोषणाकडे दुर्लक्ष झाले कि
तरुण पोरांना चिथावणी देत रस्ता रोको,बीड बंद, सरकारी मालमत्तेचे नुकसान
हे प्रकार सुरू करतों
Low voting ,over confident and careless candidates was also major factor
And inefficient IT cell...
True
बरे झाला प्रभाव कमी झाला लय देवाभाऊवर रोज च शिमगा चालू होता.
आता पुरे झाली नाटकं. सरकार ने अजिबात लक्ष देऊ नये. लोकांच्या नौटंकी लक्षात आली आहे
उपोषणकर्ते मरतात का?की फक्त पोकळ धमक्या देतात.
जय श्रीराम जरांगे पाटील हा विषय आपण बाजूला ठेवून पुढे जाऊ.अतिशय क्रूर/ निर्दयी अशा राजकीय नेत्यांकडून कोणाही सामान्य व्यक्तीचा कसा वापर करण्यात येत आहे.त्याचे हे उदाहरण आहे.जय हिंद.
'Landga ala re ala' ,'ala re ala',cha khel kiti diwas chalnar,shewti'Ati kelyavar shewti ''maatich' honar.
जय श्री राम अनय जोगलेकर जी
जरांगेकडे पुर्ण दुर्लक्ष करणे चांगले. त्याची एटीसी चौकशीच काय ?
व्यक्ती पूजा नसावी. व्यक्तीची भक्ती नको. आपली दिव्य परंपरा आहे. वारकरी संप्रदाय, नाथ संप्रदाय दत्त संप्रदाय अनेक संत, साधू महात्मे, अनेक राष्ट्रपुरुष, थोर समाजकारणी या समाजाने महाराष्ट्राला आणि या देशाला दिले.
साक्षात छत्रपती शिवबां सारखा युगपुरुष आपनास लाभला ज्याच्यामुळे आपण सर्वजण आज आपल्या धर्माचे पालन करू शकतो. कवी कुलभूषण म्हणतात "एक शिवाजी न होता तो न काशी होती ना मथुरा सुंता होती सबकी "
व्यक्तिगत अहंकार, व्यक्तिगत आकांक्षा याला समाजाचे नाव देऊ नये.
ओबीसीतुन आरक्षणामुळे फायदा नाही. शिवाय EWS चं नुकसान वेगळे.
मराठा समाजाच्या मुलांची फक्त डोकी भडकवू आपली पोळी भाजायची
कोणत्याही "अतिरेक" कामाचा अंत नेहमी वाईटच असतो...
हे असचव्हायला आधीच हव हतच
बापूनी किती आमरण उपोषणे साध्याविना मागे घेतली त्याचेही स्मरण करावे 😂😢😮😅😊
जरागेच अती झालं आणि हसू आलं, असं नाही तर अती झालं आणि ओकारी झाली असं आहे.
घोषणा एक आणि उद्देश वेगळा असे असेल तर हेच होणार
Very very very good statement..nice presentation God bless you.maharastra belongs to Marathi community SC st OBC nt vt and general and not belongs to Maratha community.jai Hind jai bhole nath.
सारथी योजनेची अंमलबजावणी चांगली करून दाखविले तरी मराठा समाज भाजपाच्या पाठीशी राहील.धन्यवाद.
Bare Zale.Jarangena asech pahije. Pavarana danaka baslach pahije. Faltu rajkaran chalnar nahich Ata.
अनय जी भारताला. UN मध्ये मिळालेल्या permanent सीट व VETO Power विषयीच्या माहितीचा video करावा.
अनाथांचा नाथ एकनाथ लाडक्या बहिणीचा भाऊ देवा भाऊ आहे
"जरागे बसले" असा विडिओ भाऊ तोरसेकर यांनी केला आहे, तो पाहिला का?
Jarange che uposhan salag aamaran hote, pan karamati madhe madhe time please mangun rahile !!!
लाडकी बहीण योजना मतं मिळवून देईल हा एक उत्तम भ्रम आहे !
Jarange Khara Mard Aahe ka? Court madhe Ja Ani Aarakshan Ghevun Dhakhav.
Kaydeshir ritya te magasle pan siddha karu shakat nahiyet..
Jarange mula Muslim Lokana Poiles Bharti Made Faida Zala.
जरांगे हा दुसरा अण्णा हजारे आहे
त्यांच्याकडे लक्ष देऊ नका
साधारण दहा एक वर्षांपूर्वी पिपली लाईव्ह नावाचा चित्रपट आलेला होता, त्यामधील त्या लहानग्या गावातल्या व्यक्तीला हिंदी तसेच इंग्रजी माध्यमातील लोकांनी जसं झाडावर चढवलेलं होतं तसाच काहीसा प्रकार अंतरवेली सराटीत झालेला दिसतोय.
१००%खरे आहे
This was bound happen. Only thing it was matter of time.
M Y formula UP style
🙏🙏🚩 @thaksen
मनोज जरांगे आदोलनाचा फायदा स्वयं घोषित जाणता राजा यांना नवीन "अण्णा"जी त्यांची गरज होती ती पूर्ण झाली दुसरा फायदा मराठी चित्रपटसृष्टीचा झाला तो असा ऐनसमयी एक बदली कामगारा प्रमाणे एक "बदली नटसम्राट"मिळाला नाही काय?
जरांगे ना बेदखल करणे हाच उपाय आहे
लाल गोधडी घेऊन उपोषणाला बसतो याचे
रहस्य काय,परत
फडणवीस यांना शिव्या देत असताना आवाज मात्र खणखणीत
महात्मा गांधी, आण्णा हजारे, सारखे
लाल गोधडी न घेता कॅमेरा पुढे न जाता
उपोषण केले तर जनतेच्या मनात संशय
निर्माण होणार नाही
😂😂
पपार साहेबां च प्लन फोल ठरले आहे म्हणून थकलेल्या बाबाची भर पावसात भिजून आणि आयुष्यभर साथ देण्यासाठी प्रयत्न केला पण ते सर्व नेत्यांच्या विरोधात टपरीधारक रस्त्यावर एक दिवस अचानक त्या आणि पवार साहेब खुप प्रेम आहे हे लक्षात ठेवावं साठी🙏
जरांगेचा हजारे होणार हे 100%
*सगळ्या मीडियाने जरांगे च्या बातम्या, चर्चा बंद करा. सर्व आरक्षणं बंद करा. बाबासाहेबांनी १० वर्षांची मुदत दिली होती.*
Sir mala vatay ladki bahin yojna successfully hoeil mahayuti la ch voti kartil
प्रसिध्दीसाठी सर्व काही.
तिरडी नाही आरक्षण नाही.
भाजप ला पराभूत करण्यासाठी फडणवीस यांना टार्गेट करायला सांगितले असावे
जोगळेकर फडणवीस कितीही प्रयत्न करू दे जरांगे दादा आहे तो
रोज मरे त्याला कोण रडे. १ ली ते ४ थी पाठ केलेली म्हण. सहज आठवली.
"मुख्य म्हणजे मराठा आरक्षण संबंधी मनोज जरांगे यांना काय म्हणायचे आहे हे नक्की समजत नाही.
"त्यामुळेच रोज मरे त्याला कोण रडे" ही स्थिती जरांगेचे उपोषण आणि मराठा आरक्षण संबंधी होत आहे
नुकसान केलं समाजाचा त्यांनी
भोळ्या भाबड्या मराठा समाजाला ह्याने फसवले, नाकातून रक्त आलं म्हणून मागे ह्याने चक्क ओलं कुन्कू नाकाला लावलं,होतं
विधानसभा सभा निकाल लागेल त्या वेळेस समजेल
Background decoration is great Wine bottle with glass 😂"मराठी पाऊल पडते पुढे "😅
That is wallpaper
अण्णा हजारे यांच्या सारखे सतत उपोषण ,कोणी विचारत नाही.
Bhavpurna Shraddhanjli
मनोज जरांगे चे आंदोलन, उपोषण राजकीय हेतूने प्रेरित आहे.आरक्षणाबददल काहीही अर्थ नाही
अस अजिबात नहीं ...गावातील लोकांना मकास आघाडीचे लोक अजून तापवत आहेत ....मराठा एकत्र आला म्हणून योजना चालू झाल्या आणि अजून एकदा देवेंद्र ल दणका द्यायचा हाच पॅटर्न गावात जिवंत आहे...
जरांगे-पवार कनेक्शन आता सर्वश्रुत आहे!
शरद पवाराचे "भाऊंच्या भाषेत" अनगाईडेड मिसाईल फेल गले😂😂😅😅
आपला व्हिडिओ खूप छान असतो.एक विनंती आहे गेल्या काही दिवसांच्या पाठीमागे संभाजी ब्रिगेड चे कर्यक्रम्मध्ये शरद पवार आणि खासदार छत्रपती भोसले यानचे उपस्थितीत ज्ञानेश महाराव यांनी श्री स्वामी समर्थ आणि प्रभू श्रीराम यांचे वर टीका केली आहे आणि यावर हे दोघेही नेते काहीही बोललेले नाहीत यावर जास्तीतजास्त चर्चा होणे आवश्यक आहे असे वाटते
वो तो रखवाला नही, किसीका रखेला है, इतना तो पक्का है.
Aanna Hajare uposhanala janyapurvi bharpur energy gheun jat hote.
चिरंजीवी आहे बहुतेक. आमरण उपोषणाला बसतो आणि आमरणापर्यंत न पोचताच टुणटुणीत होऊन क्रिकेट खेळतो, निवडणूका लढवायच्या म्हणतो,फडणवीसांना पाडणार म्हणतो.मग परत उपोषण.मजा मजा करतोय.आमची छान करमणूक करतोय.
अती झालं अन् हसू आलं.🤣😂
किंवा
रोज मरे त्याला कोण रडे. 🤣😂
अशा अर्थाच्या अनेक म्हणी, वाक्प्रचार मराठीत उपलब्ध आहेत...😛😝
🙏🙏🙏
"या वेळेस आमरण मागण्यांवर ठाम राहून उपोषण..." असे म्हणण्याची आता जवळपास 20 वी वेळ असेल जरांगे ची 😂
Interesting and do manh angles to consider for Maharashtra elections.
याच्या मरणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत.😢
जरांगेचा बोलावता धनी शरद पवार
Sir just wait for 2 more months. Once election will be done in Maharashtra. He himself will forget abt uposhan.
Maratha samaj arthik magas ahe samajik magas nahi tyamule Arkshan milnar nahi.