Things to consider before getting married- सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai |
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- Amrutbol 926 | लग्न करण्यापूर्वी हे जाणून घ्या.. Things to consider before getting married- सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai | Life Lessons by Jeevanvidya
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsu...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
Granth (books, Kindle version) available on: books.jeevanvi...
For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.or...
Linktree- linktr.ee/jeev...
#jeevanvidya #Amrutbol #satgurushriwamanraopai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#marriage #happiness #happylife #thinkpositive #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #destiny #karma #positivity #wisdom #satguruwamanraopai #marathisuvichar #suvichar #satguru #sadguruwamanraopai #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru
संसार सुखाचा होत नाही तर सुखाचा करायचा असतो त्यासाठी आवश्यक आहे ते शहाणपण
जीवनाला आकार देण्यासाठी जे करतात त्याला संस्कार म्हणतात
Thank you satguru 🙏🌹
Thank you dada 🙏🌹
प्रज्ञा हरमलकर जी.
तुम्ही छान सद्गुरूंचे मनोगत मांडले आहे.
एक नामधारक माजी सैनिक
🙏
अतिसुंदर मार्गदर्शन थँक्यू माऊली विठ्ठल विठ्ठल
फार छान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय सदगुरू
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
सुखी सर्वांनी वहायाचे आहे
सद्गुरूंना त्रिवार वंदन.सुंदर मार्गदर्शन.धन्यवाद माऊली.
विठ्ठल विठ्ठल सर्वांचे भले हो
Satgururaya amhi satat aplya Smaranatach aahont. ANANTKOTI Pranam Ani krutadnyata🙏🙏🙏🙏❤❤
Excellent मागदर्शन लग्न करण्यासाठी
Wisdom
संसार सुखाचा करण्यासाठी शहाणपण पाहिजे.ते कश्यात आहे ते माहीत नाही.सर्वांनी आवर्जून eaika. 🙏 थँक्यू माऊली 🙏💐💐
Vitthal Vitthal Thanks Satguru Pai Mauli & Dada
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे.देवा सर्वांचे भले कर.देवा सर्वांचे कल्याण कर.देवा सर्वांचे रक्षण कर.देवा सर्वांचे संसार सुखाचे कर.देवा सर्वांची भरभराट होऊ दे. 🙏🙏🙏🙏🌹❤️
Marriage ceremony is very important for all is good sanskar
खूप सुंदर मार्गदर्शन.
अप्रतिम मार्गदर्शन सद्गुरू खूपच सुंदर धन्यवाद पै माॅर्निग सर्वांना
लग्न करण्यापूर्वी हे जाणुन घ्या. सुंदर मार्गदर्शन Thank you Sadguru विठ्ठल विठ्ठल. कोटी कोटी प्रणाम.👌👌👍👍🙏🙏
संसार सुखाचा करायचा असतो संसार सुखाचा होत नाही या साठी शाहापण पाहिजे
👍👍🙏🙏
Koti koti vadana satguru mauli thank you dada vahini
Sadhguru pratek babtit. Sundar margdarshan kartat. Aata. Lagna aadi. Aani nantar. Kai. Karayche. He. Ekdam. Barobar. Sangat. Aahet
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
Shshanpan sadguru detat
Satguru Sri Wamanrava Pai Mauli Jeevanavidy Great Kadaci Garaj Jeevanavidy
# Jeevanavidy # Satguru Sri Wamanrava Pai # DADA Sri Pralahad Pai # Jeevanavidy #
खुप छान मार्गदर्शन Thank you सद्गुरू
Vithal vithal deva
खूप च सुंदर मार्गदर्शन माऊली🙏🙏
शुभ सकाळ सुंदर विषय " लग्न " सांगतायेत सद्गुरू श्री वामनराव पै
धन्यवाद देवा 🙏🙏
Thank you satguru
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल💐👏👏👏
Very very good
Sadguru kutumb sukhi karanyache dnyan apalyala detat tyabaddal koti koti krutdynata.
Vachal tar Vachal
👍👍🙏
शहाणपण घेण्यासाठीच जीवनविद्या मिशनमध्ये यावे. केवळ मानमरातब मिळविण्यासाठी येथे येणे नाही. घरात कलह/भांडणे का होतात?... लग्न करण्यापूर्वी कोणत्या महत्वाच्या गोष्टीं लक्षात ठेवणे आवश्यक आहेत?... ऐका सद्गुरूंच्या मार्गदर्शनातून..
🙏
Vichar ache samarthya phar mothe aahe
👍🙏
Vitthal vithal 💐🙏
माऊली सांगतात लग्न हा संस्कार जीवनाला सुरवात करण्यासाठी आहे. लग्न म्हणजे दोन व्यक्ती,दोन कुटुंब,दोन समाज,दोन राष्ट्र ह्याचा संबंध आहे.संस्कार सुखाचा करायचा असतो.त्या करिता शहाणपण पाहिजे.ते शहाणपण जीवनविद्या देते.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.Mauli we are great full to you. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
🙏
Savasar sukhacha karicha asto to hot nachai.pai mauli.
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
देवा सर्वांच भलंकर कल्याणंकर रक्षणकरसर्वांचा संसार सुखाचाकर सर्वांची भरभराट होवूदे सुख शांती समाधान आनंद ऐश्र्वर्य उत्तम आरोग्य उदंड आयुष्य सर्वांनालाभू दे धन्यवाद सद्गुरू सौ माई दादा वहिनी जय सद्गुरू जय जीवनविद्या
आपण लग्न करतो ते आनंदासाठी हे प्रथम लक्षात ठेवा
सुंदर मार्गदर्शन 🙏🏻🙏🏻🌹🌹
तुमच्या सारखे सद्गुरू होणे नाही,🙏🙏🙏👍,
पै मार्निंग विठ्ठल विठ्ठल देवा श्री सद्गुरू पै माऊली सौ शारदामाई श्री प्रल्हाददादा सौ मिलनताई पै कुटुंबास कोटी कोटी प्रणाम सर्वांना वंदन वशुभेच्छा
Excellent
Thanks, God bless you... 🙏
खुप सुंदर विचार माऊली 🙏🙏🙏🙏🙏
🙏
संसार सुखाचा करण्या साठी शहाणपण लागते ते शहाणपण जीवन विद्ये मधेआले पाहिजे तिथे मिळणार
🙏
🙏जय जय सद्गुरू देवम्🙏
🙏"परमानंद दातारम्"🌼👏
👍"MAY GOD BLESS ALL"👏
पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏 कोटी कोटी कृतज्ञतापूर्वक वंदन सद्गुरु देवा, दादा 🙏🙏💐💐
Royal road tohappiness is wisdom
👍🙏
संसार सुखाचा करायचा असतो, तो होत नाही. संसार सुखाचा होण्या साठी शहाणपण लागते.
👍🙏
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
God bless you too🙏
शहाणपण हाच नारायण
👍🙏
सुंदर विचारांची जोपासना हिच परमेश्वराची उपासना.
👍🙏
संसार सुखाने करायचे असतात
संसार सुखाचा होत नसतो तो सुखाचा करायचा असतो त्यासाठी लागते शहाणपण. सासु सुनेचे नाते कसे असावे विवाह ही व्यवस्था आहे, दोन समाज एकत्र येतात. अतिशय उपयुक्त मार्गदर्शन खुप कृतज्ञता सदगुरु चरणी
👍🙏🙏
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सर्वाना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाच भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वाचा संसार सुखाचा व भरभराटीचा होत आहे जय सद्गुरू जय जीवनविद्या
विठ्ठल विठ्ठल माऊली 🌹🌹 खूप छान
आपण सारे सुखी होऊ या....जीवनविद्या शहाणपण देण्याच काम करते...गरीब लोकांचा वाली जीवनविद्या आहे...जीवनविद्येत या ज्ञान घेऊन अगणित सुख,समाधान, आनंदाचा अनुभव घ्या....अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन सद्गुरूंचे धन्यवाद कृतज्ञतापूर्वक नमस्कार 🙏🌷🙏🌷🙏
🙏
नुसत जीवनविद्या मध्ये येऊन शहाणपण घेऊन सुखी झाले पाहिजे. शहाणपण शुभ विचारात आहे , इतरांना आनंद दिले पाहिजे कारण माणसाचा जन्म आनंद देण्यासाठी झाला आहे आनंद दिल्यावर परत आपल्याकडे आनंदच येणार हा निसर्ग नियम आहे. जीवनाला सुखाचा,आनंदाचा,समाधानाचा आकार देणे म्हणजेच तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.
👍👍🙏🙏
जीवनविद्या गरिबांना वरदान आहे कारण आपण आपले जिवन सुखी,समाधानी आनंदी कसे करायचे हे जीवनविद्या शिकवते.सदगुरू श्री वामनराव पै
👍🙏
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सांगतात लग्न हा संस्कांर आहे आपण जन्माला कां आलो यांचे ज्ञान नाही शहाणपणाचा अभाव संसार सुखाचा करण्यासाठी शहाणपण पाहिजे मुल जन्माला आली ती राष्टाची संपंत्ती आहे जय सद्गुरू जय जीवनविद्या
🙏
Savasar sukhicha karayacha asto to hot nasto. Tya sathi shanpan Lagat he Satguru samjun sangt aahe. Great margadrashan 👌👌👌👍👍 thanks Satguru mauli 🙏🏼🙏🏼🌹🌹🙏🏼🙏🏼❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🏼🙏🏼🌹🌹🙏🏼🙏🏼
👍🙏
जीवन जगणं हि सामान्य गोष्ट नाही. लग्न हा एक महान संस्कार. शहाणपणाचे महत्त्व अपरंपार.हे सर्व सांगणारे उत्कृष्ट मार्गदर्शन.,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏
सुखी होणं सोप्पं दुःखी होणं कठीण आहे...तरीही लोकं सुखी होत नाहीत.
thank you sadguru
संसार सुखाचा करायचा असतो ,संसार सुखाचा होत नसतो. संसार सुखाचा करण्यासाठी शहाणपण पाहिजे,शहाणपण नसेल तर आपल्याला सुखी करण्याचे सामर्थ्य ब्रह्मदेवाला पण नाही.आणि हे शहाणपण fkt जीवनविद्या देते.सदगुरू श्री वामनराव पै.
👍🙏
🙏लग्न करण्यपूर्वी काय खबरदारी बाळगावी ते सांगतायत परमपूज्य सद्गुरु श्री पै माऊली,जीवाचा कान करून ऐंका व प्रतिक्रिया द्या, धन्यवाद सद्गुरु🙏🙏
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
Vichar badla mhnje nashib badalel. 😇 thank you sadguru😊
👍🙏
केवळ जीवनविद्या मिशनमध्ये येवुन सद्गुरूंचा अनुग्रह घेवून तुम्ही सुखी होणार नाहीत तर सद्गुरूंनी दिलेले शहाणपण जर तुम्ही घेतले तरच तुम्ही खऱ्या अर्थाने सुखी व्हाल...#Jeevanvidyamission#SatguruWamanraoPai
👍👍🙏🙏
विचार बदला नाशिब बदलेल, मनस्थिति बदला परिस्थिति बदलेल.
👍👍🙏🙏
लग्न हा एक संस्कार आहे.लग्ना नंतर खऱ्या जीवनाला सुरुवात होते.सासू सूनांची भांडणे ,घरात भांडणे ही फक्त शहाणपणाच्या अभावामुळे होतात.
संसार सुखाचा करायचा असतो,होत नसतो.संसार सुखाचा करण्यासाठी जीवनविद्या शहाणपण देते.हे शहाणपण सर्वांनी घेतले पाहिजे.
शहाणपण हे कशात आहे ह्याचे ज्ञान घेतले पाहिजे.सासू ने सूनांशी असे वागले पाहिजे की सुनेला माहेरी जावेसे पण वाटले नाही पाहिजे.विवाह सोहळा आपण आनंदासाठी करत असतो.एकमेकांना आनंद देणे म्हणजे जीवनविद्या.
माणसाचा जन्म आनंद देण्यासाठी आणि आनंद लुटण्यासाठी आहे.जे देता तेच आपल्या कडे boomrang होऊन येणार आहे.ह्यासाठी सुंदर विचार करायला शिकले पाहिजे.
जीवनविद्या ही गरीब लोकांसाठी वरदान आहे.दरिद्री विचार बदलून चांगले विचार करायला जीवनविद्या शिकवते.विचारांचे सामर्थ्य खूप मोठे आहे.सर्वांनी सुखी होण्यासाठी चांगले विचार करणे आवश्यक आहे.
जय सद्गुरु, दादा 🙏🙏 जय जीवनविद्या 🙏🙏
👍🙏
कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.
देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏
सावध तो सुखी, जीवन जगणे ही एक कला आहे ही कला जो आत्मसात करतो तो खरा कलावंत.
कुटुंबात जगात एकमेकांना आनंद देणे म्हणजेच जीवनविद्या.Thank you Satguru Shri wamanrao pai 🙏🏽🙏🏽
🙏
लग्नानंतर जीवनाला खऱ्या अर्थानं सुरूवात होते.
संसार सुखाचा करायचा असतो,तो होत नसतो.
आम्हाला सुनेला सुख ,आनंद देणारी सासु पाहिजे.
सुंदर विचार करा.सुंदर विचारांची जोपासना हीच खरी देवाची उपासना .
जीवनविद्या गरीबांना वरदान आहे.
Very Useful Gaidencs 👌🙏👍
Thank you Satguru Shri Wamanrao Pai Mauli 🙏🙏
🙏
आजच्या अमृतबोळ मध्ये सद्गुरूंनी शहाणपणा बधल खूप छान सागितले आहे, दुःखाला कारण म्हणजेच शहाणपणाचा अभाव, आहे त्या परिस्थिती तुन फुडे फुडें कसा जायचं ह्याच्या साठी शहाणपण पाहिजे, ते सद्गुरु देतात, पण तुम्ही मात्र ते घेतलं पाहिजे आणि आपल्या जीवनात वापरलं पहिजे, तेंव्हा कळेल शहाणपण काय आहे. सद्गुरु सुवर्णमध्य साध्याला शिकवतात. Thank you sadguru 🙏🌹 thank you jeevan vidya 🙏🌹
🙏
Thank you Mauli 🙏 सुंदर मार्गदर्शन केले
🙏🙏🙏
लग्नस़ोहळा हा एक संस्कार आहे. या संस्कार करण्यामागे हेतू असतो तो जीवनाला, संसाराला सुंदर आकार देण्यासाठी
👍🙏
आनंद कुटूंबातील लोकांना वाटणे, देवाची उपासना
👍🙏
Wisdom require for happy married life
देवा सर्वांचं भलं कर 🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏 देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे 🙏 देवा सर्वांना चांगली बुध्दी दे🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे ,राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏
शहाणपण देण्याचं काम जीवनविद्या करते आहे
🙏
Koti koti pranam mauli
समाजाच्या प्रत्येक गटकाला उपयोगी पडेल असा संदेश देणारे एकमेव सद्गुरू माऊली
🙏
Thank you
विचारांचे सामर्थ्य जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत कोणीही सुखी होणं शक्य नाही.
👍🙏
Vitthal Vitthal Satguru Bless All
संसार सुखी करण्यासाठी लागणारे शहाणपण जीवनविद्या देते.
खूप सुंदर मार्गदर्शन.
🙏
Shanpan nasel tar sukhi karnyache samarthya brahmadevala pn nahi
संसार सुखाचा करायचा असतो - शहाणपणाने.
तो होत नाही.हे आवर्जून सद्गुरू सांगत आहेत.Most important Guidance to all of us!
Thank you very much Satguru !🌹🌹🌷🌷🥀🥀🙏🙏🙏
👍🙏
लग्न म्हणजे गम्मत न्हवे. क्षुल्लक कारणावरून वाद होतात. लग्न हा एक संस्कार असतो जीवनाला सुंदर आकार देण्यासाठी. लग्न सुखासाठी करीत असतो. पण शहाणपणाच्या अभावामुळे लोक दुःखी होतात. इथे दोन व्यक्तीच न्हवे तर दोन कुटूंब दोन समाज एकत्र येतात. संसार सुखाचा करायचा असतो तो सुखाचा होत नसतो. शहाणपण नसेल तर तुम्हाला सुखी करण्याचे सामर्थ्य ब्रम्ह देवाला पण नाही. जीवनविद्येतून शहाणपण शिकले पाहिजे. पुस्तक वाचली पाहिजे. Seniors नी शहाणपण जास्त दाखवले पाहिजे. आनंद देता देता आनंद लुटण्यासाठी माणसाचा जन्म आहे. सुंदर विचारांची जोपासना हीच परमेश्वराची उपासना आहे. समाजातले काही लोक दुःखी झाले तर त्याचे परिणाम सर्वांवर होतात म्हणून सर्वांनी सुखी होऊ या. Thank you so much Mauli 🙏
🙏
सुंदर विचाराची जोपासना हीच देवाची उपासना सांगताहेत सद्गुरू pai माऊली🙏🏼🙏🏼🙏🏼
🙏
Sansar sukhacha karaycha asto hot nasto
आदरनीय, वंदनीय, पूजनीय, श्रवणीय सद्गुरू श्री पै माऊली, मातृतुल्य शारदा माई, आदरणीय प्रल्हाद दादा, मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी वंदन 🙏🙏 ट्रस्टी प्रवचनकार टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
सुंदर असे मार्गदर्शन लग्नाबद्दल केले ही मोठी समाजसेवा.❤❤❤❤
🙏
सद्गुरू माई दादा वहिनी यांना कोटी कोटी वंदन 🙏 सर्वांची भरभराट होऊ देत सर्वांना सुख शांती समाधान ऐश्वर्य व आरोग्य लाभो
Great knowledge 🙏 Great satguru mauli 🙏❤️🙏 Thank you so much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 nice 👌🙏
Lagn sohla ha ek sanskar aahe aani tyacha hetu jivnala sundar aakar dene ha aahe , khup sunder sangitle...
🙏
आभार गुरुजी तुमचे
God bless you...🙏
Shanpan denyache kaam jeevan vidya dete
🙏