कोमलची 'लाडकी बहीण' अक्षता म्हात्रेला न्याय मिळणार का ? Vadalwara Live
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- Join this channel membership to get access to perks:
/ @vadalwara
#justiceforakshata #vadalwaralive #vadalwaranewslive #vadalwara
--------------------------------
Join our Whatsapp group for latest news updates -
chat.whatsapp....
--------------------------------
Connect with us for latest breaking news from Navi Mumbai and Raigad :
RUclips - / vadalwara
Facebook - / vadalwara
Twitter - / vadalwara
Instagram - / vadalwara
Contact - 9614770077
माझी सरकार कड़े मागनी आहे लाड़क्या बाहिनीला योजना देन्यापेक्षा न्याय दया 🙏🙏🙏🙏🙏
बरोबर भाऊ
बरोबर
100% kharach
बरोबर भावा अस वाट bc कोयता घेऊन भैयांना मारावी पाय कापून कुत्रेला टाका
न्याय मिळणे आवश्यक आहे पण फार कठीण,
लग्नानंतर सुख मिळेलच याची खात्री नाही म्हणून घटस्फोटित बायकांना पण आदर द्या. तिची इच्छा असेल तर पुनर्विवाह करु द्या किंवा माहेरी एक रूम देवून कामधंदे करुन राहू द्या. अशा घटना कमी होतील. बाई ने लग्न नाही केले तरीही ती सुखी राहू शकते.
Barobar
Tight
Right
कमधंदे?? 🤦♂️🤦♂️
Maherchi lok sudha ashaveli sath det nahit
मुलींनी लग्नचं करू नये 😢 कोण समजून घेत नाही, तिला परक्याचीच वागणूक मिळते, आज सुद्धा मुलींच्या सोबत सासरची लोक असं वागतायत. काहीही बदललेलं नाही. ना माहेर लोक तीची ना सासर ची 😢😢😢
स्त्रियांनाच लग्नाचा जास्त कंड असतो. जर एखादी जास्त वयाची पोरगी दिसली की त्यांना लगेच त्रास सुरू होतो. कधी बुंदी चारती वगैरे बोलतात. हे ग्रामीण भागात सर्रास पहायला मिळतं.
गुजरात मध्ये असाच मुलीवर अत्याचार झालता सगळे गुजराती मिळून up bhihari लोकांना पळवले. परप्रांतिय हाठवा महाराष्ट्र वाचवा ..✊👊जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🙏🏻
Ha brobr Pooja krnary bhadjila hakala
एकदम बरोबर बोललात दादा
Sarva news channel valancha jahir nished ,eka news channel var ala nahi
हो ना.....राज ठाकरे साहेबांचे च बरोबर आहे..
Sharma
Mishra
Pandy
मदिरा सारख्या ठिकाणी सुधा मुली सुरक्षित नाही.. ही खूप वाईट गोष्ट आहे
देव असताना होतो बलात्कार मग देव कुठे का नाही वाचवले देवाने.
@@rajnikant7912 dev pan kite karnar. We also have to protect ourselves.
@@chanchaltidake2934 mandir hai jungle madhya aahai. Tumhe bagitala aahai ka mandir madhya rape and murder zala. It can be a planned murdered also. Because in laws torture kart hote. Death body dusrya bajuchaya size la batala hota.
Aai kade mulala ekata sodun kutahe jau sakha nahi. Mala Akshata Mhatre che sister cha padala aahai. Tichaya bol narun vatatya ke strong hote. Sasaar madhya rahun.
Sahi kaha
तिच्या सासरच्या आणि पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजेत.
ज्या लोकांनि अक्षता बरोबर जे वाईट काम केले बाळाला आई पासून पोरक केले त्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे
भर चौकात फाशी
बेलापूर CBD, नवी मुंबई सारख्या ठिकाणी जो ठिकाण पूर्ण पणे विकसित व CC टीव्ही security असलेल्या ठिकाणी जर 3 दिवस बेपत्ता असलेली व्यक्तीचे शोध लागत नसेल तर निर्लज्जस्पद व failure आहे आपली पोलीस यंत्रणा.
Barobar. Pan tya mandir cha video paha. Janglat khup varti ahe samsum thikani
👌👍
@sutsha83 जेव्हा अक्षता ताई CBD बेलापूर जो तिच्या सासरचा घर आहे तिथून निघाली त्या नंतर ताईच्या माहेरच्यांनी missing complaint केल्या नंतर पोलीस नी व्यवस्तीत त्यांचं काम पार पडले असते तर तेव्हाच ताई भेटली असती.....अन जे अनहोनी घडलं ते घडलं नसत.
बरोबर आहे तुझं ताई ......माझी भाची पण missing होती आम्ही case केली....तर पोलीस काहीच करत नव्हते फक्त आम्हाला target करत होते,आम्हाला शिवी, गाळ ,धमकी दयाचे...आम्हालाच म्हणायचे सांगा मुलगी कुठे ठेवली... आम्हालाच परेशान केले 1-1वाजेपर्यंत बसवून ठेवायचे.... खूप त्रास दिला पोलिसांनी ....पोलीस काहीच करत नाहीत पैसे खातात फक्त....
पोलिसांची भीती /100%
पोलिसांवर विश्वास /0.00%
Kharach
राईट
Barobr
Police kahihi kamache nahit
पोलिस जबाबदार आहे
मुलीची बहीण बरोबर बोलली अशा घटना जर मंदिरात होत असेल तर कोणावर विश्वास ठेवायचा आणि ते करणारा पुजारी बाबा. अनेक राज्यात अशा घटना या आधीही झालेल्या आहेत
ताई ला भावपूर्ण श्रद्धांजली
घरात भांडण होत असतील तर वेगळं रहा..... कोणाचाही तिसऱ्याचा सल्ला घेऊन भांडण दुर्लक्षित करू नका आताचा काळ वेगळा आहे..... आताचे काळात कोणालाच सहनशक्ती नाही त्यापेक्षा वेगळं राहून आहे त्या परिस्थितीत संसार करा.... दोघांनी मिळून
ताईच्या आयुष्याचा शेवट आणि एका निरागस बाळाला त्याच्या आईला आयुष्यभर वेगळं करणाऱ्या प्रत्येकाला शिक्षा मिळालीच पाहिजे..... मग तो कोणीही असो
माझी सरकार कडे मागनी आहे लाडकया बहिणीला न्याय द्या
ज्या पोलिसांनी सहकार्य केलं नसेल त्यांचेवर पण कारवाई झाली पाहिजे,भय्या भगाव महाराष्ट्र बचाव फाशीची शिक्षा झाली पाहिजे या भय्याना
मंदिर गणपतीचा आणि पुजारी UP वाले का?
मंदिर महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात ब्राम्हंड नाही का?
अक्षता ताई ला न्याय मिळायलाच पाहिजे
ते ही तसेंच आहेत
@@sanketpatilbhai9729 महाराष्ट्रातल्या मराठी लोकांना पुजारी होणं , स्वतः चा धंदा करणं ह्यांची लाज वाटते, त्यांना परदेशातून आलेलांकडे नोकर म्हणून राहणं जास्त आवडतं 😐🙏 म्हणून आपल्या महाराष्ट्राची अशी कंडीशन आहे .
Maharashtra madhe brahman ek adarsh samaj ahe qwality talent merit la mahatva denare ahet highly educated ahet up Bihar che brahman pan tapari Wale rickshaw Wale thelewale ahet
😂😂😂😂😂हाच गोंदल आहे
Up chya lokana pujari mhanun thevne he pn chukiche ahe te lok asech astat Tyana koni niyukti karu nye please marathi bramhan na niyukt kara 🙏🏼
कठोर कारवाई झालीच पाहिजे या ताईला न्याय मिळाला पाहिजे 😢
Hyana fashi zhali pahije
सासरच्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे
जिवंत असताना लक्ष देत जावा.. मेल्यानंतर रडून काई उपयोग नाही... जीव जात लोकांची त्रासामडे कोण लक्ष देत नाही जीते जी..
आग्री समाज पेटवून उठला तरच न्याय मिळेल भारतात न्याय मिळत नाही प्रशांत ठाकूर आमदार म्हात्रे मंदा गणेश नाईक आवाज उठवा
Toch tar jhoplay aju, ya tighanahi aaplya tabyat gheuya ani bhar chaukat petvun deuya
Samajan ektra yeun taila nyay milvun dyaylach pahije
Zople amdar sarv bc 😡😡😡
@@user-ff7kt2iy6l महाराष्ट्र चा मंदिरात मराठी च पुजारी पाहिजे
आरोपी पकडले गेले आहेत आणि माहेरची माणसानी मुलीला वाऱ्यावर का सोडावी लग्न झाले की माहेरची जिम्मेदारी संपले का आणि आरोपी ला सजा देणे सोडून माहेरची माणसे सासरच्या माणसावर सूड घेयला निघाली आहेत माहेरची माणसानी मुलीला घरी न ठेवता त्यांना पैसे देत राहिले का मुलगी जड झालेली का आपल्या कडे असाच तर करतात मुलीला त्रास होत असेल तर तिला माहेरी आणत नाही सासरीच ठेवतात आता काय फायदा एक स्त्री अर्धा रात्री बाहेर पडते ती माहेरी जात नाही म्हणजे तिला माहेरची आशा नाही ती निराश झाली असेल अशा वेली
Ho na bhaiya lak kashi kay pujari mhanun thvtat ....
अक्षता ला न्याय मिळाला पाहिजे सरकारला ही विनंती आहे
ना तिच्या महरच्यांचे नुकसान झाले ना सासरच्यांचे नुकसान झाले बिचारे ते ३वर्षाचे लेकरू आई विना पोरक झाले त्या छोट्या मुलाला त्याच्या आईवर काय बितली भयानक प्रकार घडला आहे हे त्या लेकराला माहीत नाही. खर तर नुकसान त्या बाळाचे झाले.
👍
मुख्यमंत्री साहेबांना निवेदन आहे आमचा.....ह्या प्रकरणाची कसून चौकशी व्हावी व ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी हलगर्जी पणा केला असेल त्यांना निलंबित करून कठोर शिक्षा द्यावी..🙏
Agadi barobar
Especially ti lady police wali
मुख्यमंत्री साहेब #LadkyaBahinYojna मद्दे व्यस्त आहेत , पण हया महाराष्ट्र मद्दे आपल्या महिला मूली भगिनी किती सुरक्षित आहेत ह्यांच्या कड़े त्यांच अजीबात लक्ष नाही,, थोड़या दिवसात महाराष्ट्र चा UP BIHAR वायला वे ळ नाही लागनार
सरकार असा पण एक कायदा तयार करा की जर बलात्कार करणारी व्यक्ती पोलिस तपासामध्ये माहित झाली तर त्या व्यक्तीला भर चौकात फाशी देण्यात यावी असा कायदा तयार करा तपासामध्ये
या सर्व गोष्टी तुम्ही सांगत आहात पण हि वेळ ज्यांनी तिच्यावर आणली त्यांना पण फासावर लटकवले पाहिजे . एवढ्याशा लहान बाळाला सोडुन घराबाहेर 1 पडताना त्या माऊलीला काय वेदना झाल्या असतील..यालाजबाबदार तिचा पती सुध्दा आहे.. याची पण दखल घ्यायला पाहिजे.
देव मंदिरात नसतो आत्ता तरी कळूदे लोकांना... पुजारी बाबा लोक हे ब्राह्मण पूजा घालणारे कसे असतात मी अनुभव घेतला आहे...
Dev sagli kade asto papi lokna nay samjnar ani tumhi kon sangnar ka dev nasto mhanun swatache aai bapala nay manat tumhi tr dev kay kaltil tumhala tumch gyan tumche javal theva devana doah naka deu tuzya hya aslya bolayala lok shivya detil
देव खरा असला असता तर ज्या मंदिरात गेलि त्या देवाने तिच रक्षण केले का नाही
@@user-wz6tj3gu5l आई बापा च काय यात आत्ता.... आई बापाला तुम्ही मानतात... आम्ही आई बापा ची पूजा करतो
@@user-wz6tj3gu5l देव मंदिरात नाही हृदयात हवा म्हणजे असे कृत्य कोणी करणार नाही.... मंदिर हा असा प्लेस आहे की safe वाटतो... पूजा करणारे असे कृत्य करतील तर विश्वास कोणा वर ठेवायचा..कोणती जागा safe आहे महिलांसाठी 😭😭😭
@@anilkhanolkar2587 म्हणून सांगते तूंच ज्ञान तुमचे जवळच ठेवा आमचे जवळ नको
ताई बरोबर बोलतायत,आजिबात मागे हटू नका,शिक्षा भेटायला च हवी सर्वांनाच.पोलिसांना पण .
महाराष्ट्र बाहेर चे लोकांना इथे कामासाठी परवानगी बंद करा । इथे येऊन गुनहेगारी करतात , करप्शन करतात । इथले प्रोजेक्ट गुजरात ला नेतात । मराठी जनते नी सोबत येऊन लढ़ा दिला पाहिजे
हो आगदी बरोबर उठा जागे व्हा संघटित व्हा आणि हे आया बहिणी वरील अत्याचार वाचवा
Right
Raj thakare hech sangat aahet pan koni voting karat nahi
Barobar Mitra
Jaage va sanghatit va sangharsh Kara ...
आता मंदिरात पण जाण बंद करायच काय आपल्या आई बहिणी ने कोणावर विश्वास ठेवायचं आता 🙏 देव पण मंदिरात नाही राहील आता 🙏
सगळे वाईट नाहीत...ताई पण असेल हरामखोरी स्वतः ठेचा नाही तर हे तुम्हाला ठेचनार
Tu jatos ka kadhi mandirat
Ek no bola bhava
मंदिरात कोणत्याही पुजारी नसेल तर हे घडणार नाही
पोलिस अधिकारयाना निलबीत करा
Gruhmantri phadnis aahet.. pujari sharma, mishra , pandey aahet. Jara japun ch.. he prakaran dusrya kunavar tari shekavnar aani pujari nirdosh sutnar.. diwa station javal mhatardi gavatil sadharan 20 ek varshapurvi ya ch prakarche atyachar railway line chya bajutil mandirat ghadle hote. Gavatil sudnya tarun mulani pujaryala haklun dile hote.. mg parat kuni dusra aala to hi rajasthan varun. Aani mg rajasthan te diwa ashya ferya suru zalya. Kai tr afeem ganja aanun tyachi vikri tya mandirat hot ase..
Ha jevha samnya manus police station jato takrar gheun tevha he udva udav kartat
पोलिस उपनिरीक्षक मिना वर्हाडी ला केले निलंबित आजच्या पेपर ला वाचुन बरं वाटलं ,
जेवढे ही अधिकारी असतील या तपासात सर्वांवर चौकशी चे आदेश द्यावेत फडणवीस साहेब आणि लवकरात लवकर कारवाई व्हावी 🙏🙏
माहेरच्या लोकांमध्ये जावं असं का तिला वाटले नाही. त्यांचाही तिच्यावर काहीतरी दबाव असेल. की तुझ नेहमीचाच आहे. बिचारी. शेवटी कोणी कोणाचे नसते.
Agdi barobar
तिची बहीण ,वडील म्हणतात ना..2 महिने होती ती आमच्या बरोबर...सासर चे लोक आले घेऊन जायला
Tilahi laaj vatat asel sarakh sarakh aai vadilana kiti tension dyayach. दर veli maheracha tari kiti adhaar ghenar na??
Pn sasrchyanchi chaukashi ka yet nahi इथे??
Ka paise charun gapp kel tyani polisana ??
Jya youtubers ni ya atishay vaait ghatnenantar मंदिरात jaun vdos ghetale chaukashi keli tyana hi request आहे की tichya sasari jaun kinva aajubajula rahnarya lokankade thodifar chaukashi karavi.🙏
अक्षताला न्याय द्या
माणूस मेल्यावर न्याय मागण्यापेक्षा ती जिवत असतानीच तिच्यासाठी तिला जो अन्याय होत होता तेव्हाच तिच्या पाठीशी खमबीर उभ राहून न्याय मागायचा ना येवढी वाईट वेळच नसती आली तिच्यावर
हो...पण आपल्या समाजाचे लोक च responsible आहेत यासाठी.....काहीही झाले तरीही सासू शी ऍडजस्ट करा म्हणतात.....सासरच्यांशी adjust करा..पण लग्न टिकवा
@@rupalidhotkar5604 ho na asle murkh samaj ahe
माझी बहिण योजने पेक्षा बहिणीच्या संरक्षण द्या न्याय द्या. आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे.
पोलीस काय करतात काही पोलिस फक्त पैशासाठी नोकरी करतात
खरतर हे सगळ घडल्याच मुख्य कारण आपला समाज आहे, मुलीनी कितीही काही झाले तरी संसार करायलाच पाहिजे हि मानसिकता घालून दिली आहे, मुलीना आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम बनवा, जे त्यांच्यासाठी योग्य आहे ते करा, फक्त समाजा प्रमाणे चालू नका.
लाडकी बहिण योजना राबण्या पेक्षा देशातील , राज्यातील आई . बहिण , मुलगी सुरक्षित कशी राहिल यासाठी योजना बनवा , कायदे कठोर करून त्या उपाय योजनावर खर्च करावा ...
आपल्या महाराष्ट्रात महिलांना कधी सुरक्षा भेटनार
सासर आणि गुन्हेगार सोबत तुम्ही म्हणजे माहेरचे पण तेवढेच जबाबदार आहेत,,एवढे अत्याचार करत होते तर घरी का आणली नाही,मुलगी झाली लग्न केले म्हणजे आईवडिलांची जबाबदारी संपली का??तक्रार केली पण घरी का नेली नाही
Tyani tith sangitl aahe ghari aanli hoti sasrchyani mafi magun part neli tila
Safe site karat ahet te..
Tyani tila pathbal dila asta tar aaj hi vel nasti ali@@namratajoshi8041
मुलीला माहेरी नेल तरी सासरचे लोक बोलतात पळून गेली. दोन्ही कडून मुलीचं च मरण असत
गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे
बरोबर हेच म्हणते मी पण माहेरचे लोक suport nhi केला की असे होते... काय बोलणार आई वडील ला पण वाटतं की मुलगी सासरी राहील सुधरतील असं बोलून पुढे चालतात
आरोपी ना फाशी ची शीक्षा ही झालीच पाहिजे
माहिती असल्यावर पण तुम्ही लोक direct तिथेच ठोका साल्याना 🤬🤬
पोलिस वर कारवाई करा
पहिला नवऱ्याला ठोका... नंतर सासू ला.. त्यांना सुट्टी देऊछ नका
भावपूर्ण श्रध्दाजंली...बलात्कार करणा-याना आगरी बांधवांच्या हाती द्या ..जिवंत जागा आमच्या विभागात अशी घटना घडली ..भावाने गप्प बसून चालणार नाही..न्याय मिळालाच पाहिजे
पोलिसावर पण कारवाई करा कारण समाजाला सपोर्ट न करणारं पोलिस प्रशासन नकोय.
👍👍
भैया आहे त मुंबई महाराष्ट्र मंदिरात हा लोकांना हाकला हेच भैया आपलं महाराष्ट्र राज्य त थैमान घालतात😢😢
Ani sasarchya lokana pn shiksha milav
जे गुन्हेगार आहे त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे
पोलिसांनी सपोर्ट केला असता तर हे घडले नसते... ज्या त्या वेळी घटस्फोट घेणे खूप गरजेचे आहे... खूप वाईट घटना आहे अ अक्षदाला न्याय मिळाला पाहिजे
चांगली शिक्षा द्या सासरचे लोकांना... त्या मुळे अनेक अक्षता ला न्याय मिळेल आणि जीव वाचेल
एक़दम बारोबर बोललात👍
हे बघून खूप वाईट वाटत आहे कृपया सगळे या एकत्र आणि काहीतरी न्याय द्या .आपला आगरी समाज कधी जागा होईल 😢😢😢
15दिवस झालें विषय संपला लोक विसरून जातात
परप्रांतीय मुक्त महाराष्ट्र हवाय......
याला पूर्ण जबाब दार पोलिस पण आहेत, कारण त्यांनी तपासाला लगेच सुरूवात केली असती मना पासून तर हे घडलं नसतं बहुतेक
भावानो या ताईला न्याय मिळावा या साठी सर्व माझ्या भावांनी एकत्र यायलाच हवे
पोलिसांची खूप दादागिरी असते ह्यांना आधी निलंबित करा अरे प्रत्येक जनतेने पेटून उठलात तर सगळं नीट होईल पण कोण बघत कोणाला पडलं ज्या वेळी स्वतः च्या माणसा बद्दल घडलं कि रडतात असे होऊ देऊ नका असं कोणाबाबत घडलं कि लगेच त्यांच्यावर कारवाही होईल
Ekdam barobr bolale bhau
Rape police ne kela ahe ka parprantiyan baddhal bolaychi himmat nahi vatata
पहीले पोलिस जबाबदार ,नंतर बाकीचे ,😠😠
कधी अस vatt की पोलिस प्रशासन फक्त नावासाठी आणि पैसे वाल्याणसाठिच बनले गेले आहेत की काय
Ho n
सगळ्या जबाबदार पोलिसांना कामावरून काढून टाका.
सासरच्या लोकांना अगोदर धडा शिकवा, तिच्यावर असा अन्याय झाला नसता तर ती देवळात गेली नसती. व असा प्रकार घडला नसता.
मुख्मंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विनंती आहे आहे तुमच्या लाडक्या बहीणीला न्याय मिळवून दया आणि ह्या नराधमाना अशी शिक्षा द्या की चालता पण आणि खाता पण आल नाही पाहिजे 😡😡 ताईला न्याय लवकर मिळू दे
सहा वर्षे का सहन केले ? माहेरच्यांनी का सपोर्ट केला नाही. एकदा घरी आणली , माफी मागून सासरच्यांनी परत नेल्यावर सुधारणा झाली नाही तर पुन्हा घेऊन का आले नाही?
Aho mulicha sansar vachavnyacha prayatna kela. Nahitar uthsuth saglikade divorce hot aahet. Sagale lok Halli Divorce ghet aahet. Samjutdarpana dakhavla tarihi tich chukichi?
Tyat tichya padarat mul zale hote. Mag Kay Karu shakat hoti ti😢
बरोबर
ताई कोणतीच मुलगी माहेरच्याना आपला त्रास होणार नाही अशीच वागते कदाचित ताई ने पण हाच विचार केला असणार म्हणून बिचारी सहन करत राहिली आणि विकोपाला पोहोचली....... सासरच्यांना हे सर्व प्रश्न विचारायला हवे ना की माहेरच्यांना
Exactly
Tai muli pn maheri jayayla nahi baghat karan aaplyamule aai vadilanna lok naav thevtat
पहिल्यांदा पोलिसांवर कारवाई होयला हवी..
जर ती देवलाचा आसरा घेत असेल. म्हणजे सासरचेनी तीला तरास दिलाच पण माहेरचे लोकांनी पण तीला समजून घेतली नाही .म्हणून माहेर आसताना .ती माहेरी न जाता. देवलात जाव लागल. जर आपल्या मुलींना सासरी तरास होत आसेल. तर माहेरचे लोकांनी तीचे पाठीशी ऊभ रहायला पाहीजे.
जर माहिती आहे कि ते गुन्हेगार आहेत तर अशा नराधमांना तिथेच ठार करा,. नाही तर त्यांचा उजवा हात आणि डावा पाय छाटून टाका म्हणजे कोणताही व्यक्ती अपराध करू शकणार नही.. आपल्या भारतात हेच चुकत जर प्रत्यक्ष अपराधी तेच आहेत तर त्यांना कोर्टात कशा साठी नेतात त्यांचा इलाज तिथेच झाला पाहिजे..
खूप वाईट घटना आहे दीदीला भावपूर्ण श्रद्धांजली पहिला पोलिस वाल्यांना मारायला पाहिजे त्यांनी आज सहकार्य केला असता तर ही वेळ आलीच नसती
त्या संबंधित सर्व पोलिसांवर कडक कारवाई करावी.कारण सुरुवातीला पोलिसांनी गांभीर्याने तक्रार नोंद केली असती.तर कदाचीत अक्षताचा घटना घडण्यापूर्वी शोध लागला असता.ती सुरक्षित सापडली असती.
अवघड आहे सगळंच. वाईट वाटलं ऐकून.
POLICE nkki rakshak aahet ka ?
पोलीस प्रशासनाचा निषेध पोलीस प्रशासनाचा निषेध
ताई ला न्याय मिळालाच पाहिजे,त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.एकत्र येऊन लढा द्यायला हवा.सरकारला जागे करायला हवे.
#Justice for AKSHATA
पोलीस याच्या मला विश्वास नाही
निलम ताई गोरहे यांनी अक्षता ताई यांचा न्याय करावा
Police yantrana che kam careless aahe. Yavar Action ghenayat yavi.parprantiyana pujari thevu naye.justice for akashata.
ताई तुम्ही एकनाथशिंदे कडे दाद मागा...महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे..प्रश्न सामान्य स्त्रियांच्या सुरक्षेचा आहे..🙏
बरोबर न्याय मिळालाच पाहिजे
पहिली गोष्ट त्या नवऱ्याच्या जिंदगी वर थू आहे आता लोक राहिल्याने का तशी नीच सले आणि या ताईला न्याय भेटला पाहिजे
भावपूर्ण पूर्ण श्रदाजली
मंत्री तक यह जानाचाहिए। ऊपर वाले लोगों को पकड़ो।
शिवसेना, मनसे पक्षियों के समाज सेवक,मराठीआवाज उठाओ
त्या नराधमांना जनतेच्या हवाली करा
पोलिसांकडून काही अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे असे मला वाटते
करेक्ट मला ही असच वाटत.सासरच्या लोकांनी शिक्षा झाली पाहिजे.
असल्याचे तोंड कशाला झाकता उलट चेहरा दाखवला पाहिजे होते यामुळे दुसरी महिला किंवा स्त्री पुन्हा या नराधमांना बळी पडले नसते
न्याय मिळालाच पाहिजे
कधीकधी पोलिसांचा पण अति होतो आपण काही सजेशन दिले तर त्यांना असं वाटतं आपण त्यांच्यापेक्षा जास्त बोलतो पण आपल्याला आलेले संशय हे खरे असतात हा अनुभव मला देखील आहे. आपण त्यांच्याकडे दात मागायला जातो पण कधी कधी त्यांचाच दबावाच्या बोलण्यावर ती आपल्याला चूप बसावं लागतं. माझा इथे प्रश्न आहे का सर्वसामान्य माणसांनी अखेर कोणाकडे दाद मागावी आणि खरंच यांनी जे ताईने त्या बोलणं केलं आहे त्या बोलण्याची मी सहमत आहे ते सांगत होते त्याप्रमाणे जर केलं असेल तर नक्कीच ताई वाचली असती..
फक्त आमचं प्रकरण वेगळं होतं चोरी झालेली चोरीचे प्रकरण होतं चोराला आम्ही पकडलं पोलिसांकडे दिलं सगळ्या एव्हिडन्स दिले. उलट आम्हाला अजून......
निषेध निषेध निषेध......
Justice For Akshta Mahtre & strict action against this criminals.
Hindu mahila ka समाजात सेफ नाहीये आता पुजारी वर पण विश्वास ठेवायचं की नाही मुलींना सासर कडून छळ होतो त्यावर काही तरी सरकारने काढल पाहिजे पूर्ण आग्री समाज पेटून उठा जे पोलिस ह्या मधे आहे त्यांना पण कारवाई करा तुम्ही तेव्हाच divorce घ्यायला पाहिजे hoat aaj ही परिस्थिती आली नसती
बरोबर आहे नाय मिळाला पाहिजे
एका महिलेवर हा खूप अन्याय आहे त्यामुळे सरकार ने याविषयी सखोल चौकशी करणे खूप महत्वापे आहे.
एन्काऊंडर करा उगाच वर्षांनी वर्षे पोसत बसू नका न्याय द्या.
Khar tar Saudi Arabia cha nyay mast ahe direct action no time pass
🙏🌹शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब आणि अजित दादा पवार साहेब यांना न्याय मागा ते अत्याचारी ना फाशी ची शिक्षा झाली पाहिजे तुम्ही महिला वर्गाने त्याच्या बंगल्या वर मोर्चा काढा आणि त्या ताई साठी न्याय मागा 🙏🌹
या माझ्या लाडक्या बहिणी साठी फक्त आगरी समाजाने नाही तर सर्व जाती धर्माच्या बांधवणी कारण प्रश्न आगरी बहिणी चा नाही तर आपल्या सर्व आया बहिणीनं च aahe
Very true
न्याय मिळालाच पाहिजे 💯
पोलिस,Missing,sasar, Mandir, मनोरुग्ण, परप्रांतीय, रेप,केस वेगळं वळण घेत आहे, याच्या बोलण्यावरून कळतय, शेवटी , आपण सगळे पिडीते सोबत रहा. 😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली
पोलिसान विरुद्ध पण मोर्चा काढावं लागेल एक दिवस तेव्हाच त्यान्ला समजेल जनता काय आहे ती
मंदिरात पुजारी महाराष्ट्रातील का नाहीत राजकारण करण्यापेक्षा जरा इकडे लक्ष द्या मंत्री साहेब ठाणे तुमचेच
आणि पोलिसांनी लोकांना व्यवस्तीत सहकार्य करावे पाहिजे तेवढे सहकार्य मिळाले नाही
Justice for Akshata 🙌🏻
माझी सुद्धा हीच हालत आहे 😢
खर तर लोक इतर गोष्टींवर आरोप करता आहे पण जिथ उत्तर भारतीय परप्रांतीय लोक आहेत तिथे असे घडणार