सावधान..एक षडयंत्र शिजत आहे..! I Abhivyakti I अभिव्यक्ती I

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • सावधान..एक षडयंत्र शिजत आहे..!
    #maharashtra #mahayuti #abhivyakti
    Mail: ravindrapokharkar1@gmail.com

Комментарии • 687

  • @SureshSirsikar
    @SureshSirsikar 2 месяца назад +126

    निर्लज्जेतेचा कळस म्हणजे ही लोकं यांना कायमचं हद्दपार करावं लागणार आहे.

  • @samruddhizimbre895
    @samruddhizimbre895 2 месяца назад +115

    ज्यांनी महाराष्ट्रास दिले बलिदान आणि मुंबई साठी दिले बलिदान त्यांनाच करणार मतदान जय महाराष्ट्र

  • @ashoksawant2252
    @ashoksawant2252 2 месяца назад +101

    वाघ नखे आणण्यापेक्षा मुंगँटीवार यांनी हिम्मत असेल तर बाजूच्याच गुजरात राज्यात गेलेले महाराष्ट्राच्या वाट्याचे उद्योगधंदे महाराष्ट्रात आणावे. जय महाराष्ट्र.

    • @anandhaldankar4795
      @anandhaldankar4795 2 месяца назад +2

      You are absolutely 100% correct

    • @user-vl8yg7qf1x
      @user-vl8yg7qf1x 2 месяца назад +3

      They don't have guts to bring back industries from Gujarat. Because Modi and Shaha slap them?

    • @logicalnitin7134
      @logicalnitin7134 Месяц назад

      किमान RBI चे मुख्यालय तरी मुंबईत आणावे😂

    • @abhijitkadam130
      @abhijitkadam130 Месяц назад

      Kay punch marlay bhava❤❤❤

    • @fakirbhaitamboli4539
      @fakirbhaitamboli4539 28 дней назад

      Himmat nahi, fakt Delhi hukum mante hai.

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 2 месяца назад +65

    हे सगळे गुजरात धार्जिणे सरकार हटवा आणि महाराष्ट्र वाचवा

    • @firozmulla1940
      @firozmulla1940 2 месяца назад +1

      Ya gujrat dharjinyanchya valchanila 50--50 khoke ghewoon Janare kon aahet? Marathi manasanech marathi mansacha ghaat kela.

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 2 месяца назад

      @@firozmulla1940
      म्हणूनच त्याला गुजरात धार्जिणे म्हंटलंय, गुजराती सरकार नाही

  • @panduranggaikwad-nz9fo
    @panduranggaikwad-nz9fo 2 месяца назад +61

    सर या बिन्आब्रुच्या त्रीखुटाला जनतेने आता आओळखलय सलाम तुम्हाला

  • @madhum7100
    @madhum7100 2 месяца назад +58

    विधानसभेच्या निवडणुकीत आणखी लाथा मिळणार आहेत.

  • @mr.india.7348
    @mr.india.7348 2 месяца назад +34

    लोकसभेत कसेबसे १७ तरी आले, विधानसभेत तर त्या पेक्षाही बिकट अवस्था होणार हे नक्की,जनता जागृत आहे.👌👌👌

  • @dhananjaytilekar5441
    @dhananjaytilekar5441 2 месяца назад +19

    स्वतःच्या मुलांना काम आणि दाम जनतेला मात्र फक्त राम.

  • @ashoksawant2252
    @ashoksawant2252 2 месяца назад +41

    जर्मनीला कशाला पाठवता? त्यापेक्षा गुजरातला पाठवा. नाहीतरी सगळे उद्योगधंदे गुजरातला पाठवायला महाराष्ट्र बीजेपीने भरपूर मदत केली आहे. जय महाराष्ट्र.

  • @sanjaytayade7107
    @sanjaytayade7107 2 месяца назад +151

    हि लोक फारच हलकट अन नीच असेच आहे. हि कुठल्याही थराला जाऊ शकतात. जनतेने सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे

    • @blackblack1553
      @blackblack1553 2 месяца назад +14

      जरा थांबा ना विधानसभेला व्यवस्थितच त्यांना दाखवू. रात्रीपर्यंत ed ची चौकशी सकाळी पक्षांतर केले की लगेच बंद अशा न्यायालयाची व्यवस्था या मोदी सरकारने गेल्या पाच वर्षात डेव्हलप केली आहे.

  • @user-lp7lr2pw3g
    @user-lp7lr2pw3g 2 месяца назад +31

    या सरकार ची खुर्ची गेली तरच याचा सत्तेचा माज उतरेल आणि जनता निवडणुकीत नक्कीच माज उतरवेल.

  • @chandrashekharwajage3198
    @chandrashekharwajage3198 2 месяца назад +84

    वेलकम टू शीवजन्मभुमी टायगर श्री रविंद्रजी पोखरकर सर

  • @shobhakadam6706
    @shobhakadam6706 2 месяца назад +73

    प्रत्येक वेळी भ्रष्टाचार चा पैसा जिकंवतिल पण जनतेने आपटवल,व आपटवणार हयांना .

  • @sangeetajoshi1761
    @sangeetajoshi1761 2 месяца назад +191

    बेकायदेशीर मुख्यमंत्री, बेकायदेशीर सरकार ..काय अपेक्षा करणार असल्या लोकां कडून ? जनतेनी अशीच जागृती दाखवावी, या लोकाना त्यांची जागा दाखवून द्यावी ,जशी लोकसभा निवडणुकीला दाखवून दिली. सर आपण अतिशय तळमळीने सर्व विश्लेषण करता...

    • @27197
      @27197 2 месяца назад +4

      Absolutely right madam

    • @gunwantikhar4272
      @gunwantikhar4272 2 месяца назад +8

      तरी पण काही एक ठिकाणी EVM हॅक करण्याचा प्रकार घडून बेकायदेशीरपणे खासदार झालेत.

  • @swami_smartha
    @swami_smartha 2 месяца назад +308

    महाराष्ट्र खलनायक फडणवीस किती कपटी कट कारस्थान करेल सांगू शकत नाही.

    • @RaviArankar1240
      @RaviArankar1240 2 месяца назад

      ज्या संस्थेतुन फडणवीस आला त्या संस्थेची स्थापनाच मुळी कपट , कावेबाजपणा , घृणा , द्वेश , खुनशीपणा अशा नकारात्मक विचारसरणीवर झालेली असल्यामुळे त्याला दुसर काय येणार ?

    • @mv9818
      @mv9818 2 месяца назад +7

      थोड्या शिव्या शिंदे,पवार यांना हि द्या.

    • @swami_smartha
      @swami_smartha 2 месяца назад

      @@mv9818गद्दार शिंदे.

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 2 месяца назад +16

      एकदम बरोबर बोललात.
      सगळ्याला कारणीभूत फडणवीसच आहे. ते तंतोतंत अनाजी पंतांची परंपरा चालवत आहेत असे वाटते.

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 2 месяца назад

      ​@@mv9818ते शिव्या द्यायाच्याही लायकीचे नाही, ज्यांचे अस्तीत्वच मूळ शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर अवलंबून आहे, त्या क्षुल्लक लोकांवर टीका करून उगाच त्या छाटछूट लोकांचे का महत्व वाढवायचे?

  • @michaelgonsalves3724
    @michaelgonsalves3724 2 месяца назад +115

    राजकीय क्षेत्रातील घडामोडींचा अभ्यास करून ‌सत्यपरीस्थिती आम‌जतेला समजावून सांगतील तर नक्कीच सूज्ञ‌ नागरिक योग्य तो निर्णय घेऊन आपलं मत योग्य अशा उमेदवारांना देतील अशी अपेक्षा आहे.

  • @thehumbleindia
    @thehumbleindia 2 месяца назад +78

    या देशात शाळा कमी आणि मंदिर, मशिदी जास्त झाल्या आहेत ही खूप मोठी शोकांतिका आहे.😢

    • @blackblack1553
      @blackblack1553 2 месяца назад +3

      एकदम बरोबर मंदिरांमध्ये आधुनिक शिक्षणाची व्यवस्था करण्यासाठी काहीच हरकत नाही.

  • @hemantwalke5933
    @hemantwalke5933 2 месяца назад +27

    मुनगुंटीवार यांची औकात कालच्या लाकसभेत एका बाईने चितपट केले आहे....हा तो हलकट विसरला वाटत.....

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681 2 месяца назад +237

    हिंदुत्वाच्या नावाखाली भाजपा हिंदू लोकांनाच फसवीत आहे. बेरोजगारी, महागाई, भ्रष्ट्राचार या राक्षसांनी गरीब जनतेला जगणं मिश्किल केलं आहे. श्रीमंत अती वेगाने अधिक श्रीमंत तर गरीब माणूस अती वेगाने गरीब होत आहे.

    • @vidyaghodinde7866
      @vidyaghodinde7866 2 месяца назад +2

      Ajibat nahi. Ha chukiche boltoy

    • @vidyaghodinde7866
      @vidyaghodinde7866 2 месяца назад

      65 varsh kay kel gandhi gharane sharad pawar karodopati zale. Ani ambani adani congressi kala pasun aahet hi gosht visarta. Te atta nahi tar congressi kala pasun shreemant aahet

    • @MakbulpatilPatil-sf7rh
      @MakbulpatilPatil-sf7rh 2 месяца назад +2

      साहेब.मी.अंतर
      मनापासून.आभारी.आहै.

  • @sitaramshinde7669
    @sitaramshinde7669 2 месяца назад +20

    मुस्लिमांनी राजकीय दृष्ट्या जागरूक होणे अत्यंत गरजेचे आहे, त्यांच्यात चांगले राजकीय नेतृत्व उभे राहिले पाहिजे तरच या जातीय व धर्मांधांना चाप बसेल

  • @ramsawant7652
    @ramsawant7652 2 месяца назад +55

    रविंद्रजी, जय कोकण 🚩तुम्ही खुप सत्य बाजु मांडलीत 👍हुकूमशाही विरुद्ध लढणारे फक्त उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंचं 👍नी त्यांना साथ देणारे सर्व धर्मीय व संविधाना बाबद तुमच्या सारखे सत्य मांडुन लोकांची जनजागृती करणारे त्यामुळे हे शक्य झालं. असो.

  • @amitphalke2228
    @amitphalke2228 2 месяца назад +14

    अभिव्यक्ती चॅनलला सलाम आहे राजकारण्यांनी जनतेची दिशाभूल केले नाही त्याबद्दल परखड मत मांडल्याबद्दल अभिव्यक्ती चॅनलला सलाम आहे राजकारणी किती जरी जाती द्वेष केला तर या महाराष्ट्रात जनता ती कदापि खपवून घेणार नाही हे या लोकसभेच्या उमेदवार पराभवाने काय आलेला आहे तरी येत्या विधानसभेत महायुतीला आपली जागा दाखवणार

  • @chetanpandore
    @chetanpandore 2 месяца назад +20

    प्रकाला प्रभाकर ने सावध केला आहे की मणिपूर मॉडेल इतर राज्यात लागु केले जाणार आहे.

  • @yeshwantgacche5550
    @yeshwantgacche5550 2 месяца назад +9

    🎉🎉🎉 छे,छे हे कधीही सुधारणार नाहीत, गुजरात धार्जिणे सरकार जितकं लवकर पायउतार होईल तेवढं बरं !!

  • @user-ut8te7dp4t
    @user-ut8te7dp4t 2 месяца назад +19

    पोखरकर सर किती सहज व मुद्देसूद विचार मांडता सहज बोलून या लोकांना असेच सुनावले पाहिजे.........खूप खूप धन्यवाद sir

  • @chandrakantbaikar9466
    @chandrakantbaikar9466 2 месяца назад +26

    धन्यवाद पोखरकर साहेब,
    येत्या निवडणुकीत घडणारे अगदी तंतोतंत योग्य विश्लेषण केलेत

  • @sudhirbasare1603
    @sudhirbasare1603 2 месяца назад +20

    पोखरकर साहेब, छान चिरफाड केली आहे.

  • @ravindravilankar5647
    @ravindravilankar5647 2 месяца назад +14

    धन्यवाद पोखरकरजी, आपण केलेल्या विवेचनाशी मी १०१%सहमत आहे.पण आपले विचार तळागाळा पर्यन्त पोच करण्यासाठी जे आपल्या अभिप्राय देतात त्यांच कर्तव्य आहे असे मला वाटते.जय महाराष्ट्र .

  • @ganpatkale1512
    @ganpatkale1512 2 месяца назад +19

    वास्तववादी विश्लेषण,.वाघनखांची सच्चाई जनतेसमोर आणल्यास भाजपची नौटंकी उघडकीस येईल. धन्यवाद

  • @ashokkamble4512
    @ashokkamble4512 2 месяца назад +32

    ' गिरे तो भी टांग उपर ' अशी विचारसरणी अंगिकारलेली ही मंडळी ' आपल्या चुकीचे खापर दुसऱ्याच्या माथी फोडण्याचे ' कुकर्म करण्यात दंग आहेत,त्यांचे हे ढोंग सोदाहरण स्पष्ट केलेत त्याबद्दल अभिनंदन आणि आभार.
    Keep it up.

  • @namdeosonawale3731
    @namdeosonawale3731 2 месяца назад +18

    फार छान विश्लेषण करता सर.... भविष्यात इंडिया आघाडीचं सरकार आले तर अशीच निःपक्षपाती भूमिका ठेवा आणि दलीत, मुस्लिम यांच्या न्यायाच्या बाजूने.... सत्ताधारी पक्ष संविधान मार्गाने चालत आहे की नाही यावर सुद्धा अंकुश ठेवा.

  • @rajeshsawant3340
    @rajeshsawant3340 2 месяца назад +6

    पोखरकर सर, तुम्ही महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचे अत्यंत तपशीलवार विश्लेषण केले आहे. तुम्ही माझे विचार व्यक्त करता आहात असे मला वाटते. तुम्ही खूप छान काम करत आहात. मी तुमचे RUclips व्हिडिओ नेहमी माझ्या नातेवाईकांना, मित्रांना आणि परिचितांना पाठवत असतो.
    रात्र वैऱ्याची आहे. अंतर्गत वाद बाजूला ठेवून MVA सतर्क आणि एकजूट राहिली पाहिजे. महाराष्ट्र धर्म चिरायु होवो आणि जनजागृतीचे कार्य चालू ठेवण्यासाठी तुम्हाला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा

  • @stephenbhosale8976
    @stephenbhosale8976 2 месяца назад +36

    फारच सुंदर मार्गदर्शन आणि विश्लेषण आपण समाज जागृती करत आहात. अभिनंदन!

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 2 месяца назад +12

    मराठा, मुस्लीम, दलित ह्या समाजांसोबत नाराज शेतकरी वर्ग, सुशिक्षित बेरोजगार, महागाई व भ्रष्टाचाराने त्रस्त झालेला मध्यमवर्गीय ह्या सर्वच घटकांनी ह्या अकार्यक्षम, मस्तवाल राज्यकर्त्यांच्या विरोधात उघडपणे मतदान करून आपला रोष व्यक्त केला आहे.

  • @umeshraut5296
    @umeshraut5296 2 месяца назад +45

    खूब छान विश्लेषण.

  • @sheshraokamble4758
    @sheshraokamble4758 2 месяца назад +7

    भाऊ साहेब नमस्कार आपण जे सांगत ते एकदम सत्य आहे असेच सांगत रहा जनतेच्या लक्ष्यात एई l

  • @patrickfernandes9372
    @patrickfernandes9372 2 месяца назад +22

    अतिशय योग्य माहिती सुजाण जनतेने अत्यंत सावध राहणं गरजेचं आहे.

  • @vijaybedare2521
    @vijaybedare2521 2 месяца назад +22

    सर आपण खूप छान विशेषलेशन केले आहे बीजेपी आणि शिंदे यांनी या ची भाषा जनता विषयी ठिक नाही

  • @swamismarth433
    @swamismarth433 2 месяца назад +10

    कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा! देशात वातावरण खराब करणार्याना निवडून देऊ नये. सर तुमच्या सारख्या लोकांनी जनतेला जागरूक करत रहावे ही विनंती

  • @saihire8211
    @saihire8211 2 месяца назад +7

    पोखरखर साहेब रोखठोक विचार मांडल्याबद्दल धन्यवाद आणि सॅलूट..

  • @rameshkamble7450
    @rameshkamble7450 2 месяца назад +64

    आतापर्यंत या शिंदेवर अशा वक्तव्या बद्दल कारवाई व्हायला हवी.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  2 месяца назад +1

      होय..

    • @kurbanmulani5826
      @kurbanmulani5826 2 месяца назад

      @@abhivyakti1965 ना इलाज
      बळी तो कान पिळी

  • @sunildarshale3643
    @sunildarshale3643 2 месяца назад +24

    शांतिपूर्ण विवेचन करण्याची आपली शैली फारच ऊत्तम ।

  • @padmakarkapase2068
    @padmakarkapase2068 2 месяца назад +48

    खर्रर्रच सर... आपण जे विश्लेषण करत असता ते वस्तुनिष्ठ असते
    आम्हाला आपल्या विचारांवर पूर्ण विश्वास आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आपण नक्कीच उपयोग करत आहात याबद्दल आपणांस खूप खूप धन्यवाद

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz 2 месяца назад +21

    सर्वसामान्य वर्गात खायचे वांदे आहेत,, दंगल लढविण्यासाठी कुठून ताकद येणार.... राजकारण्यांचा दंगल घडवणे हा एकच पर्याय... सावधान.. सावधान.. सावधान..

  • @bhaskarkapse193
    @bhaskarkapse193 2 месяца назад +27

    कमिशन खाण्याच्या सगळे योजना आणतात आणि सर्वजण वाटून खातात लोकांच्या प्रश्नांची काहीही देणे-घेणे नाही विकास सी बोलाचीच कडी बोलाचाच भात

  • @abdulmukimdeshmukh918
    @abdulmukimdeshmukh918 2 месяца назад +7

    खूप छान विश्लेषण केले आहे. Maharashtra मधील सर्व जनता सुज्ञ आहे.या धूर्विकरण होणार नाही याची काळजी सुशिक्षित जनतेने घेणे गरजेचे आहे.

  • @kaitanmain1653
    @kaitanmain1653 2 месяца назад +8

    त्रुतिय व चतुर्थ श्रेणी च्या नोकर्या साठी तरुणांना जर्मनी ला पाठवता.छान ! लाखो रुपये खर्च करून उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणांनी तेथे वाहनचालकाची नोकरी करावीं ही अपेक्षा आहे
    आभारी! असेच सरकार हवे आहे जनतेला!

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 2 месяца назад +22

    ज्याला लाज नसते तो बिन लाज्या असतो जय शिवराय जय भीम 💙❤️ जय संविधान

    • @ace3r982
      @ace3r982 2 месяца назад

      कृपया वंचित आघाडी किंवा रीपाई ला मत देऊ नका 🙏🙏🙏

  • @bhagwanagree8408
    @bhagwanagree8408 2 месяца назад +10

    वाघ नख आनतायते ते आणू दया त्याच वाघ नखाने महाराष्ट्र ची जणताच याचां कोथला काढेल

  • @purushottamzunke7815
    @purushottamzunke7815 2 месяца назад +21

    आपण सांगितलेली माहिती खूपच उपयुक्त आणि सामान्य जनतेच्या उपयोगी पडेल अशीच अपेक्षा ठेवतो.
    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @prashantrane13
    @prashantrane13 2 месяца назад +13

    सुदर विश्लेषण सर.
    प्रत्येक सुजाण नागरिकाने व्यक्त होण्याची गरज आहे. चुकीला चुक म्हटलच पाहिजे. चुकीच्या प्रवृत्ती ला विरोध न करणे म्हणजे मुक समर्थन मानले जाते.

  • @bajiraopawar3425
    @bajiraopawar3425 2 месяца назад +8

    ह्या संदर्भात मला आसे वाटते ह्या लोकांचे समर्थन फक्त काही उच्चभ्रू सुशिक्षित जाती धर्माला खत पाणी घालणाऱ्या लोकांचेच आहे. मुस्लिम,दलीत, वंचित इत्यादी गोर गरीब लोकांनीच घटनेचं पवित्र व स्वातंत्र्या चे महत्व जिवंत ठेवलं आहे. हेच लोक खऱ्या अर्थानी स्वातंत्र्या रक्षक आहेत

  • @haridasbelekar3932
    @haridasbelekar3932 2 месяца назад +23

    11:29 शिवाजी महाराजांनी कृष्णा भास्कर कुलकर्णी यांना चोप दिला हे भारतीय जनता पक्षाचे नेते सांगत नाही

    • @63280
      @63280 2 месяца назад +1

      चोप नाही उभा डोक्यापासून पायापर्यंत तलवारीन कापला.

  • @aksket2000
    @aksket2000 2 месяца назад +16

    Bjp ला अध्यक्ष, उपाध्यक्ष सगळेच NDA चे पाहिजे आहेत. लोकशाहीसाठी फार घातक आहे, त्या धोतर्या राज्यपाल सारखे दोन लोक बसवले तर २४० विरोधी खासदार एका झटक्यात निलंबित करतील 😨

  • @Vijaya18990
    @Vijaya18990 2 месяца назад +29

    आता तर मुळापासूनच पुर्णपणे उखडून फेकली पाहिजे सुधारण्या ऐवजी उलटी भाषा बोलत आहेत देशाच आणि राज्याचा भविष्या ची चिंता नाही जनतेनेच
    आता जागृत राहून पुढचे मतदान करावे

  • @Umesh-qb2wd
    @Umesh-qb2wd 2 месяца назад +12

    अहंकार माणसाला आंधळा करतो, तसं ह्यांच झालं आहे.

  • @yogendragosavi9586
    @yogendragosavi9586 2 месяца назад +22

    आपले विश्लेषण अचूक असत

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 2 месяца назад +82

    शिंदे,फडणवीस,अजित पवार याना लोकसभा निवडणुकीत सुजान जनतेनी चांगलाच धडा शिकवला आहे.विधान सभेत महाविकास आघाडीने योग्य समन्वय ठेवून निवडणुक लढवली तर आघाडी प्रचंड मतांनी विजयी होईल

    • @aparnakothawale3376
      @aparnakothawale3376 2 месяца назад

      Mahavikas aghadine yapudhe,akhand , avvyahat, atishay sthir chittane kshanokshani vagun shivseneche ani poorvajanche nav unch thevale pahije ! zhalkat unch nishan,unch nishan,unch nishan !

  • @swapnaghevde8801
    @swapnaghevde8801 2 месяца назад +6

    विधानसभा जिंकण्यासाठी दक्ष राहून काम केलं पाहिजे

  • @shobhamane3182
    @shobhamane3182 2 месяца назад +83

    BJP RSS सोडून बाकी जो शर्यतीत पुढें असेल तो कुणीही चालेल मग काँगेस , आप, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी (शरद पवार), ..की कुणीही चालेल पण पुढें कधीही BJP व त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करतील असे कायमचे घरी बसवायचेच...

    • @mohammedshaikh9244
      @mohammedshaikh9244 2 месяца назад +7

      Agdi khari ghosht

    • @ryzzo9299
      @ryzzo9299 2 месяца назад +4

      Right कोणीही चालेल 👍

    • @premasclasses350
      @premasclasses350 2 месяца назад +3

      अगदी बरोबर.हि भयानक लोक नकोत.

    • @aparnakothawale3376
      @aparnakothawale3376 2 месяца назад

      Agadi assech !dagadapeksha veet mavu !osn vutanahu tade havu nayet mganun matu tudvun malun , janatechya nigranichya bhattit kharpus bhajali javi lagel ,tar bhavishyat bharatachi fhadan bhakkam hot jail.pahile te manoranjan vishvatale nautanki avaidh ,nach,gani , bajavani karanare , tehi mayavi rupe ghetalele rakshas rakshasini ahet !arn divelagnichya veli tyancha thaturmaturpana chalu asato.

    • @aparnakothawale3376
      @aparnakothawale3376 2 месяца назад

      Pan vitanahi tade javu nayet mhanun...ase vacha .

  • @haribhaubansode26
    @haribhaubansode26 2 месяца назад +5

    अतिशय वास्तववादी विचार आहेत पुरोगामी. मुस्लिम.दलित.देशप्रेमी.नागरिकानीआत्मचिंतन.करण्याची.वेळ.आहे

  • @mahadevmanere272
    @mahadevmanere272 2 месяца назад +7

    या भाजप वाल्यांना कळून चुकलं की आपले दिवस भरलेत त्यामुळे ते आता या असल्या उचापत्या करत आहेत हे विधानसभेला सपशेल अपटणार आहेत.
    जय भीम जय भारत जय संविधान जय महाराष्ट्र......

  • @Pathansir_physics
    @Pathansir_physics 2 месяца назад +19

    मुस्लिम आणि दलित समाजाने या वेळी योग्य उमेदवाराची निवड केली...
    मराठा -बहुजन ओबीसी, आदिवासी समाज, मुस्लिम, दलित
    2024 विधानसभेला सर्वधर्म समभाव जपणाऱ्या पक्षाला करणार

  • @dasharaththarali2187
    @dasharaththarali2187 2 месяца назад +5

    नमस्कार पोखरकर सर ! आपली सर्व विश्लेषणं खुप म्हणजे खुपच छान आणि प्रबोधनकारक असतात आणि मी स्वतः ही पाहतो आणि माझ्या सर्व मित्रांना पण पाठवितो! यापुढेही आपण असंच हे महत कार्य पुढे चालवाल यात शंका नाही ! परंतु आपल्याला एक विनंती आहे की आपण महाराष्ट्रातील ह्या अनैतिक सरकार बद्दल किंवा या सर्व धर्मांध लोकांचे व्हिडिओ कराल तेव्हा यांची थोबाडं दाखवू नका खुप राग येतो आणि मनस्ताप होतो ( कसली थोबाडं आहेत यांची ) तेव्हा क्षमस्व हि विनंती आहे आपल्याला जय महाराष्ट्र !

  • @Assabaiisonamy
    @Assabaiisonamy 2 месяца назад +20

    सर महाविकास आघाडी लवकरच विजयी होईल उमेदवार त्यांची निवडून येतील महायुतीचे 50 आले तर आले 50 40 च्या खालीच

  • @abhishekchavhan1909
    @abhishekchavhan1909 2 месяца назад +32

    महाराष्ट्राल्या बहुजनांना तुम्ही नेहमीच चांगले मार्गदर्शन करता

  • @appasahebkhalde9870
    @appasahebkhalde9870 2 месяца назад +6

    सुंदर विवेचन अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लढा आहे हे आपण सत्य बाहेर आणले धर्म आणि जातीच्या नावावर राजकारण करत आहे हे जनतेला आपल्या सारख्या निर्भिडपणे पत्रकारिता मुळेच देश महाराष्ट्र राज्यातील काळी बाजू समोर आली, धन्यवाद 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @sanjaykalel5467
    @sanjaykalel5467 2 месяца назад +25

    Only MVA

  • @dskalantri
    @dskalantri 2 месяца назад +64

    काँग्रेस पक्षाने लवकरात लवकर पक्ष संघटना बळकट करण्यासाठी पूर्ण लक्ष दिले पाहिजे. शिवसेना आणि सर्वात महत्त्वाचे, पवार साहेब यांनी कंबर कसली पाहिजे.
    भाजपा ही शिस्तबध्द आणि विषारी जातीय प्रसार करणारी संघटना आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपाला कमी समजू नका. अग्नी, वैर आणि ऋण कितीही कमी दिसले तरी संधी मिळताच वरचढ ठरले जातात.
    आपल्या सगळ्याची आता मोठी जबाबदारी आहे.
    इतिहासाने सांगितले पाहिजे, महाराष्ट्र धर्म राहिला केवळ तुम्हा कारणे.

  • @user-lf8wb7xt2u
    @user-lf8wb7xt2u 2 месяца назад +18

    शिवाजी महाराज और संभाजी महाराज याना षड्यंत्र मतलबी कारस्थान रचणारे याच जातिचे होते, बहुजन समाजने जागृत रहावे,

  • @arunpawar4736
    @arunpawar4736 2 месяца назад +27

    हिंन्दु जन जागृत होईल का मागस वर्गा साठी काहीच केले नाहि आत्ताच वेळ आहे त्यांची जागा दाखवन्याची प्रत्येक घरात एक तरी रोज गार मिळायाला हवे गरिब शेतकरी चा मुला ला कामे भेटत नाहि त्या साठी आपण सावध हो आ🙏🙏🙏

  • @manishkamthe7581
    @manishkamthe7581 2 месяца назад +5

    अगदी बरोबर बोललात दादा तुम्ही ,जाती जाती मध्ये,धर्मा धर्मामध्ये वाद लावण्याचे काम सुरू आहे.

  • @user-ex5lr3kv2g
    @user-ex5lr3kv2g 2 месяца назад +33

    पोखरकर साहेब तुमच्यासारखे एक दहा पाच लोकच समाजात जागृती निर्माण करत आहे त्यामध्ये निखिल वागळे विश्वंभर चौधरी असीम सरोदे हेमंत देसाई

  • @vijayshinde6298
    @vijayshinde6298 2 месяца назад +4

    तुम्ही जे दूरदृष्टी ठेवून विश्लेषण केलेले आहे हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे कारण महाराष्ट्रीयन जनतेला हे कळालं पाहिजे की यांना विकासासाठी काही देणं घेणं नाही.
    आज महाराष्ट्र मध्ये किती तरी प्रश्न आहेत.

  • @shantaramjadhav8225
    @shantaramjadhav8225 2 месяца назад +4

    साहेब आपल्या अभिव्यक्ती चॅनलला भारतीय जनतेकडून खूप खूप शुभेच्छा भारतातील गरीब जनतेला आपण सावध केलेल आहे भारतीय जनतेला हे खरोखर कळाले पाहिजे भारतातले राजकारणी फक्त गरीब लोकांचा फायदा घेत आहे हे जनतेला कळावे?

  • @arunshelake8349
    @arunshelake8349 2 месяца назад +8

    सर महायुतीवर असेच शब्दांचे आसूड ओढत रहा.विधानसभा निवडणुकी पर्यंत हे आसूडाचे वळ निर्लज्ज सरकारवर उमटत राहिले पाहिजेत.

  • @samiahemad3242
    @samiahemad3242 2 месяца назад +7

    "उल्टा चोर कोतवाल को डांटे" उक्तीप्रमाणे राज्य सरकार चालत आहे.

  • @vinodkolekar2574
    @vinodkolekar2574 2 месяца назад +4

    अशा धर्मांध लोकांचा योग्य कालावधी जो सामाजिक अशांतता माजवेल किंवा समाजामध्ये ध्रुवीकरण करेल असा काळ म्हणजे महाराष्ट्रातील गणेश उत्सव ......मला त्याच सणाची जास्त शक्यता आणि भिती पण वाटते.....

  • @prashantkausadikar9936
    @prashantkausadikar9936 2 месяца назад +6

    लोकसंख्या नियंत्रणाचे उपाय पण शोधायला हवेत. एवढ्या मोठया लोकसंख्येसाठी राज्यात रोजगार निर्मिती कोणत्याही सरकारला शक्य नाही.

  • @user-et1un9rd8s
    @user-et1un9rd8s 2 месяца назад +20

    म हा विकास आघाडी कि जय

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 2 месяца назад +4

    रविंद्र पोखरकर सर धन्यवाद...🙏🙏🔥🔥🔥🔥🔥

  • @ravindrajadhav1895
    @ravindrajadhav1895 2 месяца назад +4

    सलाम तुमच्या कार्याला सर

  • @sahadevchavan4820
    @sahadevchavan4820 2 месяца назад +14

    रविंद्रजी, जय कोकण तुम्ही खुप सत्य बाजु मांडलीत हुकूमशाही विरुद्ध लढणारे फक्त उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंचं नी त्यांना साथ देणारे सर्व धर्मीय व संविधाना बाबद तुमच्या सारखे सत्य मांडुन लोकांची जनजागृती करणारे त्यामुळे हे शक्य झालं. असो.

  • @abdulraeesshaikh9935
    @abdulraeesshaikh9935 2 месяца назад +2

    Khare shivpremi andhbhakt nastaat❤

  • @ramraotupe7827
    @ramraotupe7827 2 месяца назад +3

    वाघनखे आणली काय अन अजून काही आणले काय काही फरक पडणार नाही.महाराष्ट्रातील जनता येणाऱ्याविधानसभा निवडणुकीत आपली नखे बाहेर काढून यांचे कोथळे बाहेर काढणार हे नक्की.खूपच छान माहिती दिली आहे. सत्य मांडल्या बद्दल आपले आभार.

  • @rameshsurve377
    @rameshsurve377 2 месяца назад +1

    फार छान विश्लेषण जबरदस्त

  • @user-ij6fi2jw2c
    @user-ij6fi2jw2c 2 месяца назад +7

    स्वत ाची चूक कधीही कबूल न करण्याची हि एक गांव तयार झाली आहे.

  • @vijaypatne2233
    @vijaypatne2233 2 месяца назад +2

    आम्ही पुन्हा आघाडी सोबत

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 2 месяца назад +2

    बरीचशी जनता सुज्ञ झाली आहे . महाराष्ट्रीय जनता धडा शिकवतेच

  • @jabberwocky27
    @jabberwocky27 2 месяца назад +5

    वाघनखं बनवून देणारा रुस्तुम ए जमाल होता.

  • @kanhiyyalalandhale
    @kanhiyyalalandhale 2 месяца назад +5

    खुपच मार्मिक विश्लेषण .🙏

  • @niteshtayade1507
    @niteshtayade1507 2 месяца назад +3

    सर आपण अतिशय योग्य प्रकारे महाराष्ट्राला मार्गदर्शन करत आहात.....धन्यवाद🙏🙏सस्नेह जय महाराष्ट्र 🙏🙏

  • @MohanBomgane-lz6iu
    @MohanBomgane-lz6iu 2 месяца назад +4

    खूप छान विश्लेषण जनताच धडा शिकवेल

  • @user-dc5lj6oc6f
    @user-dc5lj6oc6f 2 месяца назад +5

    खूप सत्य निर्भीडपणे जनतेसमोर मांडत आहात जनतेला झोपेतून जागे करत आहात जनताही त्याला साथ देत आहे तुम्हाला मनापासून धन्यवाद

  • @ChandrakantShinde-kk3lv
    @ChandrakantShinde-kk3lv 2 месяца назад +5

    आपण व्यक्त केलेली शंका रास्त आहे.पण त्यांचे (बी जे पी)मनसुबे पूर्ण होणार नाही.कारण तुम्ही सगितल्या प्रमाणे मुस्लिम संयम बाळगून आहे. व आपल्यासारख्या च्या जनजागृती मुळे लोकही जागरूक आहेत. मनोबल वाढेल असे आपले वास्तव वादी मनोगत सुरूच ठेवा .धन्यवाद

  • @bilalfaki943
    @bilalfaki943 2 месяца назад +2

    Abhivyakti uttam vishleshan apayash he Mahatutichya jivari lagle

  • @sampatraolokhande6884
    @sampatraolokhande6884 2 месяца назад +4

    अचूक विश्लेषण सर लय भारी.

  • @Shubhankarnarvekar132
    @Shubhankarnarvekar132 2 месяца назад +3

    खूपच छान विश्लेषण केले आहे.

  • @user-sz2tn4vc3b
    @user-sz2tn4vc3b 2 месяца назад +1

    Jay Maharashtra Thakrey saheb only.

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg8113 2 месяца назад +2

    Sar अप्रतिम