Shivaji Maharaj हे रामदास स्वामींचे शिष्य होते का? Bhagat Singh Koshyari यांच्या विधानावरून वाद

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • #BBCMarathi #ShivajiMaharaj #BhagatSinghKoshyari
    महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद येथे झालेल्या एका कार्यक्रमात वादग्रस्त विधान केलं. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांच्यात गुरू शिष्याचे नाते होते की नाही यावरून पुन्हा वाद निर्माण झाला आहे.
    संशोधन - टीम बीबीसी
    निवेदन - जान्हवी मुळे
    एडिटिंग - अरविंद पारेकर
    ___________
    तुमच्या आवडत्या भारतीय महिला खेळाडूला BBC Indian Sportswoman Of TheYear जिंकवून द्यायला आत्ताच इथे मत द्या... www.bbc.com/ma...
    *मतदानाची मुदत 28/02/22, 23:30 पर्यंत. अटींविषयी माहिती ऑनलाईन उपलब्ध.
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 413

  • @AjayLodhi8399
    @AjayLodhi8399 2 года назад +55

    गुरू शिष्य असो किंवा नसो पण महारजांचे नाव आदराने घेतले पाहिजे आणि श्री समदास स्वामी हे माझ्या राज्याचे गुरू जरी असले तरी त्याने ना महाराजांचे महत्व कमी होईल ना स्वामीजींचे त्यामुळे जनतेचे लक्ष मूळ प्रश्नांना वरून लक्ष बाजूला करण्याचे कट आहे . महागई , बेरोजगारी दुष्काळ यावर ही भोली भाभडी जनता दूर जानार हे नक्की आणि राजकारणी आपली पोळी भाजून घेणार

    • @kuldeep1381991
      @kuldeep1381991 2 года назад

      अगदी बरोबर....

    • @santoshkairankar1308
      @santoshkairankar1308 2 года назад

      100% true

    • @maheshsamant4623
      @maheshsamant4623 2 года назад +6

      जे लोक बोलतात ना कॉंग्रेस चे चमचे गद्दार लोक एकतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा नाव घ्यायची लायकी नाही आणि प्रश्न राहिला रामदास स्वामी गुरू स्थानी असण्याचा संत तुकाराम , रामदास स्वामी सारखे लोक शिवाजी महाराज्यांना प्रेरणास्थायी होते व गुरुस्थानी कायम होते आणि राहणार । आज जर शिवाजी महाराज असते तर पहिला या लोकांना हत्तीच्या पायाखाली दिले असते जे लोक रामदास स्वामी सारख्या संतांना बोलतायत भान राखून बोला असच जर कॉंग्रेस या लालची लोकांचं आयकून चांगायल्या हिंदुस्वयंसेवक लोकांना मागे ढकलाल तर परत हिंदू राष्ट्र धोक्यात येईल आणि परत मुसमान लोक सारखे विचारधारा ठेवणारे लोक पुढे येतील ।
      जे लोक रामदास स्वामी ना गुरू स्थानी मानत नाहीत तर मुळात हिंदू नाहीतच 😡😡🚩🚩🚩🙏

    • @maheshchaudhary3532
      @maheshchaudhary3532 Год назад

      maharajache mahtva kami karanyacha praytnach kahi lok kami kartat asa baryach hindi bhashikanchya video madhe pahile ahe oza nhavacha ek faltu video banavnara pan asach faltu sangat asato shivaji maharajani evedhe gham galun ani buddhi vaparun hindvi swarajya ubhe kele ani he palpute lok fukat credit gheun jatat

  • @user-rg7cn9cj6d
    @user-rg7cn9cj6d 2 года назад +27

    मी उदाहरण सांगतो जसे राजस्थानच्या गडांची इतिहासकालीन आर्किटेक्चर ड्राॕइंग कागदपत्रे उपलब्ध असल्याने राजस्थानी गडाचे काहीही पुर्नबांधणी उभे करता येवु शकते पण महाराष्ट्राच्या गडाचे आर्कीटेक्चर ड्राँइंगची इतिहासकालीन कागदपत्रे उपलब्ध नसल्याने महाराष्ट्रातील किल्यांची पूर्नबांधणी होवु शकत नाही नेमके तसेच शिवरायांची 50% कागदपत्रे आजही उपलब्ध नाहीत म्हणून समर्थ शिवरायांचे गुरु नव्हते असे बोलणे चुकीचे आहे. शिव व समर्थांमध्ये गुरुशिष्य संबंध 100% होते जर असे नसते तर शिवरायांनी रामदास-स्वामींना सज्जनगड बहाल का केला होता ? महाराज अशाच कोण्या ऐरागैर्याला शिवराय एवढा मोठा गड देतील का ? कधीच नाही देणार. शिव-समर्थांमध्ये गुरु-शिष्यांचे नाते होते तेव्हाच शिवरायांनी समर्थांना सज्जनगड दिला होता. तुम्ही कागदपत्रे भेटत नाहीत म्हणून समर्थ शिवरायांचे गुरु नाहीत असे सांगणे म्हणजे हवा दिसत नाहीत म्हणून हवेचे अस्तित्वच नाही हे जाहीर करण्यासारखे आहे.

    • @virupawar4335
      @virupawar4335 2 года назад

      ज्या लखुजी जाधवांना दिल्लीची सल्तनत घाबरायची अशा लखुजी जाधवांचे नातू म्हणजे म्हणजे शिवाजी महाराज. दुसरं म्हणजे दक्षिणेत शहाजहान आणि उत्तरेत शहाजी अशी म्हण त्या काळी पडली होती., अशा शहाजी महाराजांचे ते पुत्र आहेत.,त्यांना तलवार कशी चालवावी, घोडे कसे हाकावेत, स्वराज्य कसे निर्माण करावे, राज्यकारभार कसा करावा, याच्याबद्दल कुठल्यातरी लंगोटी घालणाऱ्या साधूने या गोष्टी सांगाव्यात हे पटण्यासारख नाहीये.

    • @maheshchaudhary3532
      @maheshchaudhary3532 Год назад

      chafal chi sanad chi likhavat hi shivkalin nahi tyamule he mahiti chukichi ahe

    • @maheshchaudhary3532
      @maheshchaudhary3532 Год назад

      shivaji maharajanchi kirti aikunach samarth ramdas maharastrat ale hote asa baryach vidhwanachya kadun samjale ahe tyaagodar te uttar ani hamalayat firat hote jar shivaji maharaj 1672 sali bhetale mag shivaji maharajache te guru nahit hech siddha hote shivaji maharanche adar karayche yacha arth te guru hot nahit kahihi gosthi pasarau naye shivahi maharaj 16 varshapasun hindvi swarajyachya karyala lagale tyanchya kade tevdha vel suddha nhavta konakde jaun shikayla

    • @kishorvelhal3772
      @kishorvelhal3772 Год назад +1

      Sajjangad niwas sathi shivrayani samantha na ka dila yache uttar ka det nahi

  • @deepakmohite6
    @deepakmohite6 2 года назад +55

    खरे शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील तर गोविंद पानसरे यांचे "शिवाजी कोण होता" हे पुस्तक प्रत्येक मराठी माणसाने जरुर वाचावे.

    • @anirudhakulkarni2316
      @anirudhakulkarni2316 2 года назад +3

      महाराजांचा ऐकरी उल्लेख का केला पण?

    • @deepakmohite6
      @deepakmohite6 2 года назад +11

      @@anirudhakulkarni2316 कुलकर्णी ना...मग बरोबर आहे!

    • @anirudhakulkarni2316
      @anirudhakulkarni2316 2 года назад +10

      @@deepakmohite6 मी कुलकर्णी आहे ह्याचा इथे काय संबंध. महाराजांचा एकरी उल्लेख का केला असा प्रश्न आहे आणि ह्यात काही चुकीच विचारल नाही! किंबहुना तुम्हाला आगोदर अडनाव दिसत ह्यात तुमची बुद्धि कशी आहे हे जरूर कळते. मी तर शिवाजी महाराज असच म्हणतो आणि सरसेनापति हंभीरराव 'मोहिते' असा आदरने सम्बोधतो

    • @deepakmohite6
      @deepakmohite6 2 года назад +12

      @@anirudhakulkarni2316 पुस्तक वाचा .. सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. आणि एकेरी उल्लेख आपण गणपती, ‌श्रीराम, विठ्ठलाचा ही करतो. पण म्हणजे आपण त्यांचा अनादर करतो असा थोडीच होतो. हो पण शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास पसरवल्याने त्या थोर व्यक्तीमत्वाचा अनादर नक्कीच होतो आणि जो काही तथाकथित इतिहासकार व राजकीय संधीसाधू निर्लज्ज पणे करतात.

    • @anirudhakulkarni2316
      @anirudhakulkarni2316 2 года назад

      @@deepakmohite6 👍🏻

  • @amitpatil7703
    @amitpatil7703 2 года назад +77

    निदान शिवाजी महाराजांचे नाव तरी आदराने घ्या राज्यपाल साहेब.

    • @rushikeshnatve6140
      @rushikeshnatve6140 2 года назад +4

      4 thi mde ghala rajyapaal la

    • @user-gv5yb4yi1i
      @user-gv5yb4yi1i 2 года назад +2

      Kotla saheb

    • @sambhajijadhav7639
      @sambhajijadhav7639 2 года назад +7

      म्हाताऱ्याची बुद्धी भ्रष्ट झालीय.

    • @siddhanth124
      @siddhanth124 2 года назад +1

      Ramdas he guru ahet he khara ahe ani khara Rahanar
      Borbr bolle ahet saheb guru shivay koni kahi nasta shivaji normal manus asta jr Ramdas naste tar and note that every ksatriya has guru as bhramin

    • @user-gv5yb4yi1i
      @user-gv5yb4yi1i 2 года назад +5

      @@siddhanth124 kutla saheb aani kutla tu
      Only raje rajanchya pudhe koni nahi

  • @aakashmane1319
    @aakashmane1319 2 года назад +43

    शिवाजी महाराजांचे खरे गुरू राजमाता जिजाऊ आणि जगद गुरू तुकाराम महाराज हे होते,

    • @amolgotmare4380
      @amolgotmare4380 2 года назад +8

      बरोबर , अगदी बरोबर . पण समर्थ हे सद्गुरू होते , हे लक्षात घ्या . गुरु आणि सद्गुरू ह्यात फरक आहे . सद्गुरू नेहमी मोठा असतो.

    • @TheSSS2022
      @TheSSS2022 2 года назад +9

      @@amolgotmare4380 तुकोबा ऊवाच
      राया छत्रपती ऎकावे वचन । रामदासी मन लावी वेगी ॥ १ ॥
      रामदास स्वामी सोयरा सज्जन । त्यासी तनमन अर्पी बापा ॥ २ ॥
      मारुति अवतार स्वामी प्रगटला । उपदेश केला तुजलागी ॥ ३ ॥
      रामनाम मंत्रतारक केवळ । झालासे शीतळ उमाकांत ॥ ४ ॥
      उफराटे नाम जपता वाल्मिक । झाला पुण्यश्लोक तात्कालिक ॥ ५ ॥
      तोचि बीजमंत्र वसिष्ठ उपदेश । याहुनी विशेष काय आहे ॥ ६ ॥
      आता धरु नको भलत्याचा संग । राम पांडुरंग कृपा करी ॥ ७ ॥
      धरु नको आशा आमुची कृपाळा । रामदासी डोळा लावी आता ॥ ८ ॥
      तुझी चाड आम्हा नाही छत्रपती । आम्हीं पत्रपती त्रैलोक्याचे ॥ ९ ॥
      चारी दिंशा आम्हा भिक्षेचा अधिकार । नेमिली भाकर भक्षावया ॥ १० ॥
      पांडुरंगी झाली आमुची हे भेती । हातात नरोटी दिली देवे ॥ ११ ॥
      आता पडु नको आमुचिये काजा । पवित्र तू राजा रामभक्त ॥ १२ ॥
      विठ्ठलाचे दास केवळ भिकारी । आम्हा कधी हरी उपेक्षीना ॥ १३ ॥
      शरण असावे रामदासालागी । नमन साष्टांग घाली त्यासी ॥ १४ ॥
      तुका म्हणे राया तुज असो कल्याण । सद्गुरुशरण राहे बापा ॥ १५ ॥

    • @savanttutorials7910
      @savanttutorials7910 2 года назад +1

      @@amolgotmare4380 bhau sant tukaram he dekhil jagadguru hote
      Aadhi abhyas kara nantar bola ani sagale sant saman aahet he shikvan aamhala sant tukaram maharaj yanni deli

    • @savanttutorials7910
      @savanttutorials7910 2 года назад +1

      @@TheSSS2022 bhau ha abhang
      Tukaram maharaj yanca nahi

    • @maheshsamant4623
      @maheshsamant4623 2 года назад +5

      जे लोक बोलतात ना कॉंग्रेस चे चमचे गद्दार लोक एकतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा नाव घ्यायची लायकी नाही आणि प्रश्न राहिला रामदास स्वामी गुरू स्थानी असण्याचा संत तुकाराम , रामदास स्वामी सारखे लोक शिवाजी महाराज्यांना प्रेरणास्थायी होते व गुरुस्थानी कायम होते आणि राहणार । आज जर शिवाजी महाराज असते तर पहिला या लोकांना हत्तीच्या पायाखाली दिले असते जे लोक रामदास स्वामी सारख्या संतांना बोलतायत भान राखून बोला असच जर कॉंग्रेस या लालची लोकांचं आयकून चांगायल्या हिंदुस्वयंसेवक लोकांना मागे ढकलाल तर परत हिंदू राष्ट्र धोक्यात येईल आणि परत मुसमान लोक सारखे विचारधारा ठेवणारे लोक पुढे येतील ।
      जे लोक रामदास स्वामी ना गुरू स्थानी मानत नाहीत तर मुळात हिंदू नाहीतच 😡😡🚩🚩🚩🙏

  • @sagarchavan2855
    @sagarchavan2855 2 года назад +40

    शिवाजी महाराजांनी कधीही रामदासांना गुरू मानले नाही यापेक्षा संत तुकाराम महाराज यांना वंदन करून आशिर्वाद घेतला आहे

    • @TheSSS2022
      @TheSSS2022 2 года назад +4

      तुकोबा ऊवाच
      राया छत्रपती ऎकावे वचन । रामदासी मन लावी वेगी ॥ १ ॥
      रामदास स्वामी सोयरा सज्जन । त्यासी तनमन अर्पी बापा ॥ २ ॥
      मारुति अवतार स्वामी प्रगटला । उपदेश केला तुजलागी ॥ ३ ॥
      रामनाम मंत्रतारक केवळ । झालासे शीतळ उमाकांत ॥ ४ ॥
      उफराटे नाम जपता वाल्मिक । झाला पुण्यश्लोक तात्कालिक ॥ ५ ॥
      तोचि बीजमंत्र वसिष्ठ उपदेश । याहुनी विशेष काय आहे ॥ ६ ॥
      आता धरु नको भलत्याचा संग । राम पांडुरंग कृपा करी ॥ ७ ॥
      धरु नको आशा आमुची कृपाळा । रामदासी डोळा लावी आता ॥ ८ ॥
      तुझी चाड आम्हा नाही छत्रपती । आम्हीं पत्रपती त्रैलोक्याचे ॥ ९ ॥
      चारी दिंशा आम्हा भिक्षेचा अधिकार । नेमिली भाकर भक्षावया ॥ १० ॥
      पांडुरंगी झाली आमुची हे भेती । हातात नरोटी दिली देवे ॥ ११ ॥
      आता पडु नको आमुचिये काजा । पवित्र तू राजा रामभक्त ॥ १२ ॥
      विठ्ठलाचे दास केवळ भिकारी । आम्हा कधी हरी उपेक्षीना ॥ १३ ॥
      शरण असावे रामदासालागी । नमन साष्टांग घाली त्यासी ॥ १४ ॥
      तुका म्हणे राया तुज असो कल्याण । सद्गुरुशरण राहे बापा ॥ १५ ॥

    • @savanttutorials7910
      @savanttutorials7910 2 года назад

      @@TheSSS2022 bhau chhan racali kavita 🤣🤣

    • @Greenmayo1995
      @Greenmayo1995 Год назад

      ​@@savanttutorials7910 tumhi hote vatte tya kalat evdhathampane sangat ahe te guru navte mhnun..ani fakta tukoba guru hote te....shivaji maharajanni swarajya arpan kelay ramadasanna...purvae purave kartay ka DASBODH VACHA mg kalel...samarthanchi shivaji maharajanbaddal kiti MOTHA ADAR hota te shivaji maharajjana swataha shiv cha ansh manayche..are te swatah baght navte ki mi guru ahe ani ha shishya mg tumhi kon baghnare..Fakta brahman hote mhnun dvesh ahe ha..thoda vacha ani udar vha...samarthanni kiti mavle tayar kele mahiti tari ahe ka?? nasel mahiti..te mavle yayche kuthun?? te ramdas swami tayar karat hote, maruti chi balopasana sangun, suryanamskar karun..
      nusta brahman dvesh kelyani samrtha ramdas yanchi kirti kami tar nahich vadhel he khara ahe.

    • @savanttutorials7910
      @savanttutorials7910 Год назад

      @@Greenmayo1995 ramdas ani dada konddev he fakt brahman itihaaskaranchi kheli aahe mata jijau ani tukobaray yanna mage taknyachi
      Shivaji maharaj yancha mrituy zala yache karan aajar nasun tyanchya brahman mantryani maharajanla vish dile
      Tumchya peksha jasta vachan aahe majha
      Shivaji maharaj ani ramdas kadhi bhetale yache dekhil purave nahit

    • @Greenmayo1995
      @Greenmayo1995 Год назад

      @@savanttutorials7910 Vish dila??? dakhwa sidhha karun hawa te maga, EK PURAVA DAKHWA FAKTA MG BOLA HAWET KRUPAYA BOLU NAKA... Ha arop tumhi lavtay khup motha AROP AHE HAWA AHE..Ti Sidhha kara mg bola

  • @jaspreetprada2944
    @jaspreetprada2944 2 года назад +7

    शिवाजी महाराजांनी सगळ्या संतांचा , ऋषींचा, मोलविंचा आदर केला पण त्यांनी आपल डोकं कोणाच्या पायाशी ठेवलं नाही ...शिवाजी महाराज हे स्वयंभू होते आणि जिजामाता त्यांच्या प्रथम गुरू होत्या ...तरी हा विषय इतका महत्वाचा नाही ..शिवरायांचे आठवावे रूप, आठवावा पराक्रम 🙏

    • @ramachandrajoshi3592
      @ramachandrajoshi3592 10 месяцев назад

      पायाशी ठेवल्या ने आपली लाज कमी होत नाही उलट संतांच्या चरणी डोकं tekavne कधी पण उत्तम

  • @gajananbhoite444
    @gajananbhoite444 2 года назад +53

    राष्ट्रमाता माॅसाहेब जिजाऊ ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु होत्या. हे अनाजी पंत च्या औलादींनी कायम लक्षात ठेवावे.

    • @ShashankDharmadhikari152
      @ShashankDharmadhikari152 2 года назад +5

      Tujhe doke ghudghyat ahe bc ...baji deshpande pant ch hota ,Balaji Bhatt bajirao ,moro pant pingale pant ch hote ..

    • @omkarpawar5590
      @omkarpawar5590 2 года назад +5

      @@ShashankDharmadhikari152 बाजी प्रभू देशपांडे, मुरारबाजी अशे कित्येक पंत हे स्वराज्याशी एकनिष्ठ होते, परंतु जातीवाद करणे चुकीचे आहे.

    • @TheSSS2022
      @TheSSS2022 2 года назад +4

      @@omkarpawar5590 तुकोबा ऊवाच
      राया छत्रपती ऎकावे वचन । रामदासी मन लावी वेगी ॥ १ ॥
      रामदास स्वामी सोयरा सज्जन । त्यासी तनमन अर्पी बापा ॥ २ ॥
      मारुति अवतार स्वामी प्रगटला । उपदेश केला तुजलागी ॥ ३ ॥
      रामनाम मंत्रतारक केवळ । झालासे शीतळ उमाकांत ॥ ४ ॥
      उफराटे नाम जपता वाल्मिक । झाला पुण्यश्लोक तात्कालिक ॥ ५ ॥
      तोचि बीजमंत्र वसिष्ठ उपदेश । याहुनी विशेष काय आहे ॥ ६ ॥
      आता धरु नको भलत्याचा संग । राम पांडुरंग कृपा करी ॥ ७ ॥
      धरु नको आशा आमुची कृपाळा । रामदासी डोळा लावी आता ॥ ८ ॥
      तुझी चाड आम्हा नाही छत्रपती । आम्हीं पत्रपती त्रैलोक्याचे ॥ ९ ॥
      चारी दिंशा आम्हा भिक्षेचा अधिकार । नेमिली भाकर भक्षावया ॥ १० ॥
      पांडुरंगी झाली आमुची हे भेती । हातात नरोटी दिली देवे ॥ ११ ॥
      आता पडु नको आमुचिये काजा । पवित्र तू राजा रामभक्त ॥ १२ ॥
      विठ्ठलाचे दास केवळ भिकारी । आम्हा कधी हरी उपेक्षीना ॥ १३ ॥
      शरण असावे रामदासालागी । नमन साष्टांग घाली त्यासी ॥ १४ ॥
      तुका म्हणे राया तुज असो कल्याण । सद्गुरुशरण राहे बापा ॥ १५ ॥

    • @savanttutorials7910
      @savanttutorials7910 2 года назад +1

      @@TheSSS2022 bhau sagalikadec kavita prasarit keli tu

    • @savanttutorials7910
      @savanttutorials7910 2 года назад

      @@ShashankDharmadhikari152 bhau pan chhatrapati shivaji maharaj yanna chhatrapati mahnanayas bhatani nakar dila

  • @prashantdicholkar3457
    @prashantdicholkar3457 2 года назад +10

    जे खर आहे तेच खर.... पाहिला गुरु जिजाऊ माता....मग आध्यात्मिक गुरु समर्थ.....युद्ध प्रशिक्षण गुरु दादोजी कोंडदेव.....हे त्रिवार सत्य......

    • @kalyandattatraymohite4726
      @kalyandattatraymohite4726 2 года назад

      Ramdas fled from his wedding and he was wondering in India till 1673 how can he become shivaji maharaj's guru . It is rss version of history . They like false history. They write false history appropriate big historical figar . Like shardar Patel and Ambedkar .

    • @Greenmayo1995
      @Greenmayo1995 Год назад

      @@kalyandattatraymohite4726 tumhi hote vatte tya kalat evdhathampane sangat ahe te guru navte mhnun..ani fakta tukoba guru hote te....shivaji maharajanni swarajya arpan kelay ramadasanna...purvae purave kartay ka DASBODH VACHA mg kalel...samarthanchi shivaji maharajanbaddal kiti MOTHA ADAR hota te shivaji maharajjana swataha shiv cha ansh manayche..are te swatah baght navte ki mi guru ahe ani ha shishya mg tumhi kon baghnare..Fakta brahman hote mhnun dvesh ahe ha..thoda vacha ani udar vha...samarthanni kiti mavle tayar kele mahiti tari ahe ka?? nasel mahiti..te mavle yayche kuthun?? te ramdas swami tayar karat hote, maruti chi balopasana sangun, suryanamskar karun..
      nusta brahman dvesh kelyani samrtha ramdas yanchi kirti kami tar nahich vadhel he khara ahe.

    • @Greenmayo1995
      @Greenmayo1995 Год назад

      @@kalyandattatraymohite4726 DASBODHA is not WRITTEN BY RSS BTW...MI SWATAH MARATHA AHE pn SAGLA VACHTO MG BOLTO..RSS kadhi STHAPAN JHALI te bgha ani mg bola ki RSS chi history ahe hi...Are 400 varsha purvi ha itihas ahe ani trivar satya ahe.. Fakta brahmn ahe mhnun dvesh ahe baki kahi nahi.. desh firle mhnje guru nahi asa kasa bolu shaktya NUSTA MAJJAA MHNUN DESH NAHI FIREL BHAU...TYANNI Mavle tayar kele tumhi je mhnat ahe na...mavle ghadvale shivarayanna bahal kele..swtah te kiti adar karayche shivayancha tumhi nusta brahman maratha dvesh ayushybhar kara mast..

  • @shridharpatwardhan2834
    @shridharpatwardhan2834 2 года назад +18

    श्री छत्रपती शिवाजी महाराज आणी समर्थ रामदास स्वामी या दोघांवरील प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी दिलेली व्याख्याने यु ट्युब वर आहेत ती ऐकल्यावर या दोघांचीही महानता समजून येते.

    • @amolgotmare4380
      @amolgotmare4380 2 года назад +3

      Yes, Shivajirao Bhosale is the best person to clarify the relation between these two pure souls

    • @TheSSS2022
      @TheSSS2022 2 года назад +5

      तुकोबा ऊवाच
      राया छत्रपती ऎकावे वचन । रामदासी मन लावी वेगी ॥ १ ॥
      रामदास स्वामी सोयरा सज्जन । त्यासी तनमन अर्पी बापा ॥ २ ॥
      मारुति अवतार स्वामी प्रगटला । उपदेश केला तुजलागी ॥ ३ ॥
      रामनाम मंत्रतारक केवळ । झालासे शीतळ उमाकांत ॥ ४ ॥
      उफराटे नाम जपता वाल्मिक । झाला पुण्यश्लोक तात्कालिक ॥ ५ ॥
      तोचि बीजमंत्र वसिष्ठ उपदेश । याहुनी विशेष काय आहे ॥ ६ ॥
      आता धरु नको भलत्याचा संग । राम पांडुरंग कृपा करी ॥ ७ ॥
      धरु नको आशा आमुची कृपाळा । रामदासी डोळा लावी आता ॥ ८ ॥
      तुझी चाड आम्हा नाही छत्रपती । आम्हीं पत्रपती त्रैलोक्याचे ॥ ९ ॥
      चारी दिंशा आम्हा भिक्षेचा अधिकार । नेमिली भाकर भक्षावया ॥ १० ॥
      पांडुरंगी झाली आमुची हे भेती । हातात नरोटी दिली देवे ॥ ११ ॥
      आता पडु नको आमुचिये काजा । पवित्र तू राजा रामभक्त ॥ १२ ॥
      विठ्ठलाचे दास केवळ भिकारी । आम्हा कधी हरी उपेक्षीना ॥ १३ ॥
      शरण असावे रामदासालागी । नमन साष्टांग घाली त्यासी ॥ १४ ॥
      तुका म्हणे राया तुज असो कल्याण । सद्गुरुशरण राहे बापा ॥ १५ ॥

    • @maheshsamant4623
      @maheshsamant4623 2 года назад +4

      जे लोक बोलतात ना कॉंग्रेस चे चमचे गद्दार लोक एकतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा नाव घ्यायची लायकी नाही आणि प्रश्न राहिला रामदास स्वामी गुरू स्थानी असण्याचा संत तुकाराम , रामदास स्वामी सारखे लोक शिवाजी महाराज्यांना प्रेरणास्थायी होते व गुरुस्थानी कायम होते आणि राहणार । आज जर शिवाजी महाराज असते तर पहिला या लोकांना हत्तीच्या पायाखाली दिले असते जे लोक रामदास स्वामी सारख्या संतांना बोलतायत भान राखून बोला असच जर कॉंग्रेस या लालची लोकांचं आयकून चांगायल्या हिंदुस्वयंसेवक लोकांना मागे ढकलाल तर परत हिंदू राष्ट्र धोक्यात येईल आणि परत मुसमान लोक सारखे विचारधारा ठेवणारे लोक पुढे येतील ।
      जे लोक रामदास स्वामी ना गुरू स्थानी मानत नाहीत तर मुळात हिंदू नाहीतच 😡😡🚩🚩🚩🙏

  • @sameersumant9669
    @sameersumant9669 2 года назад +13

    देवा खरंच रे महाराज असायला पाहिजे होते इथे...ते कुठे ही असतील त्यांना नक्कीच खूपच वाईट वाटत असेल की त्यांच्याच गुरूंच्या बद्दल काय बोललं जातंय

    • @TheSSS2022
      @TheSSS2022 2 года назад

      भीम वाले लोक किती हिंदू विरोधी आहेत हे दिसून आलं. आजची भीम लोकं ही उद्याची मुस्लिम लोक आहेत.. मुस्लिम पेक्षा हिंदू देवतांचा अपमान भीम लोक जास्त करतात

  • @vishal.kolhe59
    @vishal.kolhe59 2 года назад +51

    भगतसिंग कोशारी सारखे निर्बुद्ध लोकं महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याचे राज्यपाल असणे हे आपलं दुर्दैव..राज्यविधानसभेने सर्वपक्षीय एकमताने ठराव घेऊन असले लोक हुसकावून दिले पाहिजे..

    • @siddhanth124
      @siddhanth124 2 года назад +4

      Ramdas he guru ahet he khara ahe ani khara Rahanar
      Borbr bolle ahet saheb guru shivay koni kahi nasta shivaji normal manus asta jr Ramdas naste tar and note that every ksatriya has guru as bhramin

    • @vishal.kolhe59
      @vishal.kolhe59 2 года назад +4

      @@siddhanth124 घंटा ब्राह्मण गुरू..
      आडवानुसार जातीयवादी विचार आहे तुझे.. शिवराय आमच्यासाठी कोण आहेत आणि त्यांचे गुरू कोण आहेत हे तू सांगायची गरज नाही..

    • @YogeshPatil-lw9lm
      @YogeshPatil-lw9lm 2 года назад

      @@siddhanth124 aanji pantachi aulad

  • @pravinthorat244
    @pravinthorat244 2 года назад +23

    कोशारी आता म्हातारा ,बुद्धी नाठी त्याच जाऊदे पण bbc तुम्ही तरी टायटल मध्ये छत्रपती लिहीत जा , महाराजांच नावागोदर

  • @prakashpatekar2691
    @prakashpatekar2691 2 года назад +5

    छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू राजमाता जिजाऊ आणि संत तुकोबाराय हे आहेत .बहुजन महापुरुषांच अस्तित्व हे ब्राह्मणांनशिवाय काहीच नाही असं कोषारीचं म्हणणं आहे .

    • @shubhamshinde6352
      @shubhamshinde6352 2 года назад

      मी तुमच्याशी सहमत आहेत.

  • @sagarkengar7031
    @sagarkengar7031 2 года назад +5

    इंथ फालतू बडबड करणाऱ्या मध्ये किती लोकांनी महाराजाचे चरित्र वाचले आसावे ?
    समर्थ रामदास व छञपती शिवाजी महाराज समजून घेणे या जन्मात तरी अशक्य वाटतंय.
    काहीही असो पण दोन्ही महापुरूष होते त्यांच्या बद्दल आदर राखा हि विनंती...

    • @oudutkamat5893
      @oudutkamat5893 Год назад +1

      🙏🙏🤝 अगदी बरोबर✔️✔️

  • @amitmangsulikar7153
    @amitmangsulikar7153 2 года назад +6

    वाघ आणि वाघीनी च्या पोटी जन्म घेऊन वाघा ला शिकार करायला कोणी शिकवली अशी चर्चा करून आपल्या मूर्ख पणा चे प्रदर्शन करने 🤣

  • @ravindrapujari3977
    @ravindrapujari3977 2 года назад +14

    Ramdaas Swami hech shivaji maharaj yanche guru hote he trikaal saty ahe...

  • @tawarbandu6318
    @tawarbandu6318 2 года назад +23

    कोश्यारीच्या सदर वक्तव्याच जाहीर निषेध..

  • @shreearts7146
    @shreearts7146 2 года назад +2

    हे जे राज्यपाल बोलले ते योग्य नाय बोलले
    गुरू शिष्य नात होत का नव्हतं हे देवाला माहीत ह्यात वाद घालत बसण्यापेक्षा समर्थांचा श्रीमत दासबोधाचा नक्की अभ्यास करून पाहा नक्कीच आपला मनुष्य जन्म कश्यासाठी काय करण आहे आत्मज्ञानाची प्राप्ती आहे नक्कीच जन्मच सार्थक होईल 🙏 हल्ली लोकांना पुरावे लागतात 😔 पुर्ण अभ्यास नाय करत एक बोलला तो खरा दुसरा बोलला तो खोटा

  • @prashant_sarnaik707
    @prashant_sarnaik707 2 года назад +14

    हे टोपीवाले लोक ( ध ) चा (मा) करणारे आहे
    यांना छ शिवाजी महाराजच्या बदल काय आदर

  • @vishwasyewale3416
    @vishwasyewale3416 2 года назад +17

    राज्यपाल. ..बोललले... ते .....भाजपा लोकांची शिकवण आसनार .... चं. पा. ... फ.ड.ण. ......किरीट.... सत्तेसाठी ....... येडे.... झालेच. ...कोणालाही ....काय पण बोलायला लावणार.....

  • @manishghatage8380
    @manishghatage8380 2 года назад +3

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल (राज्यपाल) यांच प्रेम हा फक्त राजकीय ढोंग वाटतो.

  • @madhukarthorat1348
    @madhukarthorat1348 2 года назад +13

    गुरू अजिबात नाही वाटत

    • @eknathsanap8850
      @eknathsanap8850 2 года назад +1

      Tu gap re bima

    • @TheSSS2022
      @TheSSS2022 2 года назад +3

      तुकोबा ऊवाच
      राया छत्रपती ऎकावे वचन । रामदासी मन लावी वेगी ॥ १ ॥
      रामदास स्वामी सोयरा सज्जन । त्यासी तनमन अर्पी बापा ॥ २ ॥
      मारुति अवतार स्वामी प्रगटला । उपदेश केला तुजलागी ॥ ३ ॥
      रामनाम मंत्रतारक केवळ । झालासे शीतळ उमाकांत ॥ ४ ॥
      उफराटे नाम जपता वाल्मिक । झाला पुण्यश्लोक तात्कालिक ॥ ५ ॥
      तोचि बीजमंत्र वसिष्ठ उपदेश । याहुनी विशेष काय आहे ॥ ६ ॥
      आता धरु नको भलत्याचा संग । राम पांडुरंग कृपा करी ॥ ७ ॥
      धरु नको आशा आमुची कृपाळा । रामदासी डोळा लावी आता ॥ ८ ॥
      तुझी चाड आम्हा नाही छत्रपती । आम्हीं पत्रपती त्रैलोक्याचे ॥ ९ ॥
      चारी दिंशा आम्हा भिक्षेचा अधिकार । नेमिली भाकर भक्षावया ॥ १० ॥
      पांडुरंगी झाली आमुची हे भेती । हातात नरोटी दिली देवे ॥ ११ ॥
      आता पडु नको आमुचिये काजा । पवित्र तू राजा रामभक्त ॥ १२ ॥
      विठ्ठलाचे दास केवळ भिकारी । आम्हा कधी हरी उपेक्षीना ॥ १३ ॥
      शरण असावे रामदासालागी । नमन साष्टांग घाली त्यासी ॥ १४ ॥
      तुका म्हणे राया तुज असो कल्याण । सद्गुरुशरण राहे बापा ॥ १५ ॥

    • @Greenmayo1995
      @Greenmayo1995 Год назад

      tumhi hote vatte tya kalat evdhathampane sangat ahe te guru navte mhnun..ani fakta tukoba guru hote te....shivaji maharajanni swarajya arpan kelay ramadasanna...purvae purave kartay ka DASBODH VACHA mg kalel...samarthanchi shivaji maharajanbaddal kiti MOTHA ADAR hota te shivaji maharajjana swataha shiv cha ansh manayche..are te swatah baght navte ki mi guru ahe ani ha shishya mg tumhi kon baghnare..Fakta brahman hote mhnun dvesh ahe ha..thoda vacha ani udar vha...samarthanni kiti mavle tayar kele mahiti tari ahe ka?? nasel mahiti..te mavle yayche kuthun?? te ramdas swami tayar karat hote, maruti chi balopasana sangun, suryanamskar karun..
      nusta brahman dvesh kelyani samrtha ramdas yanchi kirti kami tar nahich vadhel he khara ahe.

  • @ambadasbendkoli6801
    @ambadasbendkoli6801 2 года назад +16

    भाजपा आमदार आता झोपेची गोळी घेऊन झोपी गेले असतील.

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi 2 года назад +13

    Your research and presentation is truly appreciable.
    Request to present a good research on the foll.
    1. Understand that shudras and Marathas were non vegetarian. Therefore they could have easily accepted Muslims as their rulers. But how the Brahmins , who were totally vegetarians, having great purity ,were even not allowing shudras come near them, worked under the Muslim who were Beef eaters.
    2. Why did the brahmin slaves under muslim sardar Afzal Khan ,not revolt (or leave his contingent) when he was desecrating by cutting cow in front of the Godess Tulzapur Bhawani etc . E.g. his lawyer Bhaskar Kulkarni. Why did he attack Chatrapati Shivaji Maharaj during the fight
    With afzal Khan.
    3. What role did Ramdas Swami play , when the Brahmins of maharastra denied carrying the coronation of Chatrapati Maharaj , calling him a shudra.
    4. Complete details (vidhi) of coronation ceremony by Gaga Bhatt.
    5. Sanatan dharma had put ban on sea travel, creating hurdles on Shivaji Maharaj ambition of naval warfare.

    • @amolgotmare4380
      @amolgotmare4380 2 года назад +7

      आपले इतिहासकारच बावळट आहेत . मराठा आणि ब्राम्हण समाजामध्ये फूट पाडणारे हे हरामखोर लोक आपल्याच समाजात (हिंदू) भांडण लावतात हेच मोठं दुर्दैव आहे .
      भगतसिंग कोश्यारींचं म्हणणं अगदी बरोबर आहे . समर्थ हेच महाराजांचे सद्गुरू होते . बाकीचे महाराजांचे गुरु होते , जसे जिजाऊ माता , दादोजी कोंडदेव, ई.
      गुरु आणि सद्गुरू ह्यात फरक आहे , हेही समजून घ्या . त्यामुळे समर्थ महाराजांचे गुरु नव्हतेच, तर त्याहीपेक्षा श्रेष्ठ आणि जवळचे होते . महाराजांबद्दल समर्थानी काय लिहिलंय ते खाली बघा
      सह्याद्रीगिरीचा विभाग विलसे मंदारशृंगापरी |
      नामें सज्जन जो नृपें वसविला श्रीउर्वशीचे तिरीं |
      साकेताधिपती, कपी, भगवती हे देव ज्याचे शिरीं |
      तेथे जागृत रामदास विलसे, जो या जनां उद्धरी ||६||
      काही गोष्टी लक्षात घे .... समर्थ हे ब्राम्हण होते आणि महाराज क्षत्रिय .... दोन्ही वेगळ्या वर्णातील होते , पण मूळ एकाच ..... हिंदू . आता एक लक्षात घ्या सर्वांनी .... हिंदू धर्मात फूट पडली , कि तिथे इस्लाम बळावतो .... आणि हेच कार्य हि लोकं करतात . अजून सांगतो, संभाजी ब्रिगेडला बामसेफ ची फंडिंग येते , आणि हे लोकं उपद्रव करण्यासाठीच जन्माला आले आहेत . उदयन राजेंचा इतिहास तरी चांगला आहे का ? थोडं मनाला विचारा साहेब.
      त्याहीपुढे सांगतो .... समर्थांमुळेच आज आपल्याला गणपतीची , शंकराची , देवीची आरती मिळाली आहे ना .... समर्थांनी जवळ जवळ ५२ आरत्या लिहिल्या आहेत .... त्या आपण रोज म्हणतो . मग इतका पुण्यवान देह महाराजांचा सद्गुरू का असू शकत नाही ? अहो आपली संत परंपरा आहे .... तिला असं वाईट आणि बदनाम करू नका . बाकी तुम्ही जाणकार आहात .

    • @TheSSS2022
      @TheSSS2022 2 года назад +4

      @@amolgotmare4380 तुकोबा ऊवाच
      राया छत्रपती ऎकावे वचन । रामदासी मन लावी वेगी ॥ १ ॥
      रामदास स्वामी सोयरा सज्जन । त्यासी तनमन अर्पी बापा ॥ २ ॥
      मारुति अवतार स्वामी प्रगटला । उपदेश केला तुजलागी ॥ ३ ॥
      रामनाम मंत्रतारक केवळ । झालासे शीतळ उमाकांत ॥ ४ ॥
      उफराटे नाम जपता वाल्मिक । झाला पुण्यश्लोक तात्कालिक ॥ ५ ॥
      तोचि बीजमंत्र वसिष्ठ उपदेश । याहुनी विशेष काय आहे ॥ ६ ॥
      आता धरु नको भलत्याचा संग । राम पांडुरंग कृपा करी ॥ ७ ॥
      धरु नको आशा आमुची कृपाळा । रामदासी डोळा लावी आता ॥ ८ ॥
      तुझी चाड आम्हा नाही छत्रपती । आम्हीं पत्रपती त्रैलोक्याचे ॥ ९ ॥
      चारी दिंशा आम्हा भिक्षेचा अधिकार । नेमिली भाकर भक्षावया ॥ १० ॥
      पांडुरंगी झाली आमुची हे भेती । हातात नरोटी दिली देवे ॥ ११ ॥
      आता पडु नको आमुचिये काजा । पवित्र तू राजा रामभक्त ॥ १२ ॥
      विठ्ठलाचे दास केवळ भिकारी । आम्हा कधी हरी उपेक्षीना ॥ १३ ॥
      शरण असावे रामदासालागी । नमन साष्टांग घाली त्यासी ॥ १४ ॥
      तुका म्हणे राया तुज असो कल्याण । सद्गुरुशरण राहे बापा ॥ १५ ॥

    • @geeky_world
      @geeky_world 2 года назад

      😂😂😂😂😂

    • @vortexunofficial1397
      @vortexunofficial1397 2 года назад

      RSS goons hate shaeed Tipu sultan because he defeated Peshwas(brahmins).
      now they are highlighting Ramdas as better than Shivaji maharaj as Ramdas was brahmin and Shivaji maharaj was from bhonsle caste which belong to Kunbi tiller-plainsmen.
      they also project godse better than Mahatma gandhi ji as Godse was brahmin and gandhi was not.

    • @amargujar2338
      @amargujar2338 2 года назад

      @@amolgotmare4380 इतिहास संशोधक खोटे आणि तुम्ही सांगता ते खरं...????एवढं जर तुम्हला समजत तर म याचिका दाखल करा आणि सिद्ध करून दाखवा नुसती तोंडाची हवा करून समाजाची दिशा भूल करू नका...

  • @kuldeep1381991
    @kuldeep1381991 2 года назад +9

    गुरू शिष्य नात सांगता येणार नाही... परंतु त्यांच्या भेटी मात्र होत असत..... सातारा जवळच्या अनेक गुफा मध्ये समर्थ व छत्रपती शिवाजी महाराज राजकारण विषयी चर्चा करत.... समर्थ च म्हणत की शिवरायांचा आठवावा प्रताप भूमंडळी..... आपण उगाच वाद घालत बसलो आहोत

    • @vilasborade9954
      @vilasborade9954 2 года назад +4

      🤣🤣🤣गुफा मध्ये चर्चा करायला ते काय आंडू पांडू होते का...भिडे चे आंबे खाऊन नका बोलत जाऊ राव तुम्ही

    • @kuldeep1381991
      @kuldeep1381991 2 года назад

      @@vilasborade9954 तुम्ही खाल्लेला दिसतोय😂

    • @kuldeep1381991
      @kuldeep1381991 2 года назад

      @@vilasborade9954 धर्म आणि राजकारण एकाच वेळी महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांच्या रूपाने नांदत होते.... उगाच कोण कुणाचा गुरू यावरून वाद घालण्यात आणि स्वतःची बुद्धी आणि वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाही.....

    • @TheSSS2022
      @TheSSS2022 2 года назад +1

      @@vilasborade9954 तुकोबा ऊवाच
      राया छत्रपती ऎकावे वचन । रामदासी मन लावी वेगी ॥ १ ॥
      रामदास स्वामी सोयरा सज्जन । त्यासी तनमन अर्पी बापा ॥ २ ॥
      मारुति अवतार स्वामी प्रगटला । उपदेश केला तुजलागी ॥ ३ ॥
      रामनाम मंत्रतारक केवळ । झालासे शीतळ उमाकांत ॥ ४ ॥
      उफराटे नाम जपता वाल्मिक । झाला पुण्यश्लोक तात्कालिक ॥ ५ ॥
      तोचि बीजमंत्र वसिष्ठ उपदेश । याहुनी विशेष काय आहे ॥ ६ ॥
      आता धरु नको भलत्याचा संग । राम पांडुरंग कृपा करी ॥ ७ ॥
      धरु नको आशा आमुची कृपाळा । रामदासी डोळा लावी आता ॥ ८ ॥
      तुझी चाड आम्हा नाही छत्रपती । आम्हीं पत्रपती त्रैलोक्याचे ॥ ९ ॥
      चारी दिंशा आम्हा भिक्षेचा अधिकार । नेमिली भाकर भक्षावया ॥ १० ॥
      पांडुरंगी झाली आमुची हे भेती । हातात नरोटी दिली देवे ॥ ११ ॥
      आता पडु नको आमुचिये काजा । पवित्र तू राजा रामभक्त ॥ १२ ॥
      विठ्ठलाचे दास केवळ भिकारी । आम्हा कधी हरी उपेक्षीना ॥ १३ ॥
      शरण असावे रामदासालागी । नमन साष्टांग घाली त्यासी ॥ १४ ॥
      तुका म्हणे राया तुज असो कल्याण । सद्गुरुशरण राहे बापा ॥ १५ ॥

  • @shriniwasmulick3876
    @shriniwasmulick3876 2 года назад +25

    आता BJP चे मराठा गप्प का?काळ्या टोपी वाल्याला बहुतेक घाबरत असावेत.

  • @chetanbonde2706
    @chetanbonde2706 2 года назад +17

    लोकांनी आधी इतिहास वाचला पाहिजे निव्वळ whatsapp University मध्ये दिलेले धडे गृहीत धरू नये।

    • @gajananbhoite444
      @gajananbhoite444 2 года назад

      भोंगळा रामदास

    • @TheSSS2022
      @TheSSS2022 2 года назад +2

      @@gajananbhoite444 तुकोबा ऊवाच
      राया छत्रपती ऎकावे वचन । रामदासी मन लावी वेगी ॥ १ ॥
      रामदास स्वामी सोयरा सज्जन । त्यासी तनमन अर्पी बापा ॥ २ ॥
      मारुति अवतार स्वामी प्रगटला । उपदेश केला तुजलागी ॥ ३ ॥
      रामनाम मंत्रतारक केवळ । झालासे शीतळ उमाकांत ॥ ४ ॥
      उफराटे नाम जपता वाल्मिक । झाला पुण्यश्लोक तात्कालिक ॥ ५ ॥
      तोचि बीजमंत्र वसिष्ठ उपदेश । याहुनी विशेष काय आहे ॥ ६ ॥
      आता धरु नको भलत्याचा संग । राम पांडुरंग कृपा करी ॥ ७ ॥
      धरु नको आशा आमुची कृपाळा । रामदासी डोळा लावी आता ॥ ८ ॥
      तुझी चाड आम्हा नाही छत्रपती । आम्हीं पत्रपती त्रैलोक्याचे ॥ ९ ॥
      चारी दिंशा आम्हा भिक्षेचा अधिकार । नेमिली भाकर भक्षावया ॥ १० ॥
      पांडुरंगी झाली आमुची हे भेती । हातात नरोटी दिली देवे ॥ ११ ॥
      आता पडु नको आमुचिये काजा । पवित्र तू राजा रामभक्त ॥ १२ ॥
      विठ्ठलाचे दास केवळ भिकारी । आम्हा कधी हरी उपेक्षीना ॥ १३ ॥
      शरण असावे रामदासालागी । नमन साष्टांग घाली त्यासी ॥ १४ ॥
      तुका म्हणे राया तुज असो कल्याण । सद्गुरुशरण राहे बापा ॥ १५ ॥

    • @savanttutorials7910
      @savanttutorials7910 2 года назад

      @@TheSSS2022 bas kar baba

    • @savanttutorials7910
      @savanttutorials7910 2 года назад +1

      @@gajananbhoite444 ramdas maharaj guru navhate pan shreshtha hote

    • @gajananbhoite444
      @gajananbhoite444 2 года назад

      @@savanttutorials7910 🍌

  • @wildlifeentertainment.
    @wildlifeentertainment. 2 года назад +7

    राजमाता जिजाऊ आणि संत तुकाराम महाराज हेच छत्रपती शिवाजी महाराज चे गुरु आहेत

  • @vijayg27
    @vijayg27 2 года назад +12

    बामनाला गुरु बनवायच आणि बहुजन नायकाच कार्य श्रेष्ठत्व कमिकरायच जूनी खेळी आहे, मुद्दा समजून घ्या!

  • @akshaymohite5183
    @akshaymohite5183 2 года назад +20

    यावरून भाजप चे विचार समोर येतोय.

  • @santoshbhagat4833
    @santoshbhagat4833 2 года назад +7

    Jay Jijau Jay Shivray

  • @amitkumarsolanke2730
    @amitkumarsolanke2730 2 года назад +12

    महाराजांचे गुरू जगतगुरु तुकोबाराय आणि माँसाहेब जिजाऊ होत्या बाकी हा रामदास कोण ह्याची तेवढी लायकी नाही

    • @Omkar9020Edits
      @Omkar9020Edits 2 года назад +8

      महाराष्ट्रीयन संतपरंपरेतल्या संतांना या भाषेत बोलणे योग्य नाही....असा शिवरायांचा स्वभाव नव्हता आणि त्यांची शिकवन पण अशी नाहीये

    • @Uplift_Life
      @Uplift_Life 2 года назад +3

      @@Omkar9020Edits nkkich..
      Santancha bhumit santcha apman krnayni mavle pana tapasun pahava

    • @dk8440
      @dk8440 2 года назад +7

      जर आत्ता शिवाजी महाराज असते तर आधी आपली जिभ कापली असती. कोणात्याही
      संताचा अपमान करू नये. आणि कोणी काहिही म्हटलं तरी त्यांचे गुरु समर्थ रामदासचं
      होते.

    • @TheSSS2022
      @TheSSS2022 2 года назад +2

      @@Uplift_Life तुकोबा ऊवाच
      राया छत्रपती ऎकावे वचन । रामदासी मन लावी वेगी ॥ १ ॥
      रामदास स्वामी सोयरा सज्जन । त्यासी तनमन अर्पी बापा ॥ २ ॥
      मारुति अवतार स्वामी प्रगटला । उपदेश केला तुजलागी ॥ ३ ॥
      रामनाम मंत्रतारक केवळ । झालासे शीतळ उमाकांत ॥ ४ ॥
      उफराटे नाम जपता वाल्मिक । झाला पुण्यश्लोक तात्कालिक ॥ ५ ॥
      तोचि बीजमंत्र वसिष्ठ उपदेश । याहुनी विशेष काय आहे ॥ ६ ॥
      आता धरु नको भलत्याचा संग । राम पांडुरंग कृपा करी ॥ ७ ॥
      धरु नको आशा आमुची कृपाळा । रामदासी डोळा लावी आता ॥ ८ ॥
      तुझी चाड आम्हा नाही छत्रपती । आम्हीं पत्रपती त्रैलोक्याचे ॥ ९ ॥
      चारी दिंशा आम्हा भिक्षेचा अधिकार । नेमिली भाकर भक्षावया ॥ १० ॥
      पांडुरंगी झाली आमुची हे भेती । हातात नरोटी दिली देवे ॥ ११ ॥
      आता पडु नको आमुचिये काजा । पवित्र तू राजा रामभक्त ॥ १२ ॥
      विठ्ठलाचे दास केवळ भिकारी । आम्हा कधी हरी उपेक्षीना ॥ १३ ॥
      शरण असावे रामदासालागी । नमन साष्टांग घाली त्यासी ॥ १४ ॥
      तुका म्हणे राया तुज असो कल्याण । सद्गुरुशरण राहे बापा ॥ १५ ॥

  • @maheshsamant4623
    @maheshsamant4623 2 года назад +1

    जे लोक बोलतात ना कॉंग्रेस चे चमचे गद्दार लोक एकतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा नाव घ्यायची लायकी नाही आणि प्रश्न राहिला रामदास स्वामी गुरू स्थानी असण्याचा संत तुकाराम , रामदास स्वामी सारखे लोक शिवाजी महाराज्यांना प्रेरणास्थायी होते व गुरुस्थानी कायम होते आणि राहणार । आज जर शिवाजी महाराज असते तर पहिला या लोकांना हत्तीच्या पायाखाली दिले असते जे लोक रामदास स्वामी सारख्या संतांना बोलतायत भान राखून बोला असच जर कॉंग्रेस या लालची लोकांचं आयकून चांगायल्या हिंदुस्वयंसेवक लोकांना मागे ढकलाल तर परत हिंदू राष्ट्र धोक्यात येईल आणि परत मुसमान लोक सारखे विचारधारा ठेवणारे लोक पुढे येतील ।
    जे लोक रामदास स्वामी ना गुरू स्थानी मानत नाहीत तर मुळात हिंदू नाहीतच 😡😡🚩🚩🚩🙏
    ruclips.net/video/2v_5LqcDWVc/видео.html

  • @gauravborekar9054
    @gauravborekar9054 2 года назад +15

    निर्बुद्ध अंड भक्त कोशियारी

  • @ganeshbhate7064
    @ganeshbhate7064 2 года назад +7

    Hoy, samartha cha shivarayanche aadhyatmik guru hote.

    • @vilasborade9954
      @vilasborade9954 2 года назад +3

      भिडे चे आंबे खाणे बंद करा रे तुम्ही😂😂

    • @TheSSS2022
      @TheSSS2022 2 года назад +1

      @@vilasborade9954 तुकोबा ऊवाच
      राया छत्रपती ऎकावे वचन । रामदासी मन लावी वेगी ॥ १ ॥
      रामदास स्वामी सोयरा सज्जन । त्यासी तनमन अर्पी बापा ॥ २ ॥
      मारुति अवतार स्वामी प्रगटला । उपदेश केला तुजलागी ॥ ३ ॥
      रामनाम मंत्रतारक केवळ । झालासे शीतळ उमाकांत ॥ ४ ॥
      उफराटे नाम जपता वाल्मिक । झाला पुण्यश्लोक तात्कालिक ॥ ५ ॥
      तोचि बीजमंत्र वसिष्ठ उपदेश । याहुनी विशेष काय आहे ॥ ६ ॥
      आता धरु नको भलत्याचा संग । राम पांडुरंग कृपा करी ॥ ७ ॥
      धरु नको आशा आमुची कृपाळा । रामदासी डोळा लावी आता ॥ ८ ॥
      तुझी चाड आम्हा नाही छत्रपती । आम्हीं पत्रपती त्रैलोक्याचे ॥ ९ ॥
      चारी दिंशा आम्हा भिक्षेचा अधिकार । नेमिली भाकर भक्षावया ॥ १० ॥
      पांडुरंगी झाली आमुची हे भेती । हातात नरोटी दिली देवे ॥ ११ ॥
      आता पडु नको आमुचिये काजा । पवित्र तू राजा रामभक्त ॥ १२ ॥
      विठ्ठलाचे दास केवळ भिकारी । आम्हा कधी हरी उपेक्षीना ॥ १३ ॥
      शरण असावे रामदासालागी । नमन साष्टांग घाली त्यासी ॥ १४ ॥
      तुका म्हणे राया तुज असो कल्याण । सद्गुरुशरण राहे बापा ॥ १५ ॥

  • @vinayakbarjibhe3885
    @vinayakbarjibhe3885 7 месяцев назад +1

    Ha.shatrpati.shivaji.maharajnche.guru.hote🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @amargujar2338
    @amargujar2338 2 года назад +10

    रामदास स्वामी हे गुर नव्हते हे नक्की का तर औरंगाबाद खंडपीठाने दिलेला निकाल हा त्यासाठी पुरेसा आहे आणि ...आपण पत्रकार आहे आपणास 2018 साली दिलेला निकाल माहीत नाही हा व्हिडिओ करण्यापूर्वी आपण त्या निकालाची माहिती घेणे गरजेचे होते

    • @amolgotmare4380
      @amolgotmare4380 2 года назад +2

      औरंगाबाद खंडपीठ मूर्ख लोकांच आहे , हे नक्की

    • @amargujar2338
      @amargujar2338 2 года назад +2

      आहो इतिहास संशोधकानी पुरावे देऊन सिद्ध केलं आहे एकदा सोडून दोनवेळा केले आहे..एवढं तिरस्कार करून बोलण्या पेक्षा अभ्यास करवून म बोलत जावा असं बोलत म्हणजे खर लपणार नाही कोर्टाला अपशब्द काढले म्हणून काही खरं आहे ते खोट होणार नाही.....☺️☺️☺️☺️😊😊😊

    • @dattatraykapase9967
      @dattatraykapase9967 2 года назад +1

      महाराष्ट्रात 1980ते 2000सालापर्यंत चौथी इतिहास पुस्तकात संताची शिकवण या धड्यामध्ये रामदासांनी मारूती मंदिर बांधली तालमी उभारल्या शिवरायांचे बालपण धड्यामधे दादोजी कोंडदेव महाराजांचे गुरू होते त्यानी लाठी काटी तलवार भालाफेक नेमबाजी शिकवली असा इतिहास शिकवला पण महाराजांच नाव बदलून आंबेडकरांच नाव देऊन मराठा दलित संघर्ष निर्माण करणारे व मराठा व ब्राह्मण भांडण लावून राजकारणासाठी इतिहास बदलणारे राजकरणी महाराष्ट्रात आहेत तोपर्यंत मराठी लोकांमधे तंटे होत राहणार

    • @santoshkairankar1308
      @santoshkairankar1308 2 года назад

      Kahi bolnya adhi to nikaal kai ahe te ekda swataha vach ani samjun ghe. Me vachla ahe. Tyat kuthahi ramdas guru navte asa court ni mhatlela nahi.

    • @amargujar2338
      @amargujar2338 2 года назад +1

      @@dattatraykapase9967 म कोर्टात हे सिद्ध का झाले नाही की दादोजी कोंडदेव हे गुरू होते म्हणून कोर्टाने दादोजी कोंडदेव यांचा पुतळा का काढायला सांगितलं ...याचाच अर्थ असा की दादोजी कोंडदेव किंवा रामदास स्वामी हे दोघेही शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते हे कोर्टात सिद्ध झाले आहे त्यामुळे तुम्ही काही बोलत तरी ते सिद्ध होत नाही मुळात दोन वेळा कोर्टात सिद्ध झाले तेव्हा तुम्ही का कोर्टात सिद्ध केले नाही हे अत्ता का बोलत आहे तुम्ही हे ...???

  • @prasadchavan4642
    @prasadchavan4642 2 года назад +2

    समर्थ आणि शिवराय यांची भेट कधीही झाली नाही
    मासा पाणी खेळे गुरू कोण त्याला

  • @naam010
    @naam010 2 года назад +4

    चंद्रगुप्त मौर्यना चाणक्यनी लहानपणापासून शिक्षण दिले त्यामुळे ते चन्द्रगुप्त चे गुरु आहेत
    परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना जन्मापासूनच राजमाता जिजाऊ साहेबांनी प्रत्येक गोष्टीचे शिक्षण दिले आहे हे जगजाहीर आहे त्यात दुमत असण्याचे कारणच
    त्यामुळे बामणी कावा इथे चालणार नाही रामदास स्वामी हे महाराजांचे गुरू असणे शक्यच नाही

    • @TheSSS2022
      @TheSSS2022 2 года назад +1

      तुकोबा ऊवाच
      राया छत्रपती ऎकावे वचन । रामदासी मन लावी वेगी ॥ १ ॥
      रामदास स्वामी सोयरा सज्जन । त्यासी तनमन अर्पी बापा ॥ २ ॥
      मारुति अवतार स्वामी प्रगटला । उपदेश केला तुजलागी ॥ ३ ॥
      रामनाम मंत्रतारक केवळ । झालासे शीतळ उमाकांत ॥ ४ ॥
      उफराटे नाम जपता वाल्मिक । झाला पुण्यश्लोक तात्कालिक ॥ ५ ॥
      तोचि बीजमंत्र वसिष्ठ उपदेश । याहुनी विशेष काय आहे ॥ ६ ॥
      आता धरु नको भलत्याचा संग । राम पांडुरंग कृपा करी ॥ ७ ॥
      धरु नको आशा आमुची कृपाळा । रामदासी डोळा लावी आता ॥ ८ ॥
      तुझी चाड आम्हा नाही छत्रपती । आम्हीं पत्रपती त्रैलोक्याचे ॥ ९ ॥
      चारी दिंशा आम्हा भिक्षेचा अधिकार । नेमिली भाकर भक्षावया ॥ १० ॥
      पांडुरंगी झाली आमुची हे भेती । हातात नरोटी दिली देवे ॥ ११ ॥
      आता पडु नको आमुचिये काजा । पवित्र तू राजा रामभक्त ॥ १२ ॥
      विठ्ठलाचे दास केवळ भिकारी । आम्हा कधी हरी उपेक्षीना ॥ १३ ॥
      शरण असावे रामदासालागी । नमन साष्टांग घाली त्यासी ॥ १४ ॥
      तुका म्हणे राया तुज असो कल्याण । सद्गुरुशरण राहे बापा ॥ १५ ॥

  • @piyushatole4290
    @piyushatole4290 10 месяцев назад

    सुप्रिया सुळे शेगावच्या संत गजानन महाराज संस्थान चे गुण गान गातात.माजी अध्यक्ष शिव शंकर भाऊ चे मार्गदर्शन घेतात.
    विजय ग्रंथात लिहिले आहे - संत गजानन महाराज हे पूर्व जन्मी समर्थ रामदास होते,ते छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू होते.
    अध्याय - ६,९,१५.

  • @ShivAstrology.ShivRamK
    @ShivAstrology.ShivRamK Год назад

    महाराजानचे गुरु मां जिजाऊ आणि पिता शाहाजी राजे होते.

  • @arjunkumbhar6718
    @arjunkumbhar6718 2 года назад +1

    बहुजन समाजाचा थोर पुरुष हे उच्चजातीय सुवर्णा यांचे शिष्य होते

  • @prathameshpatil6237
    @prathameshpatil6237 2 года назад +8

    ब्राह्मणवादाचा आणखी एक नमुना.......शहाजी राजे.राजमाता जिजाऊ,तुकोबा राहिले बाजुला आणि हेच गुरू झाले....

    • @anurag9179
      @anurag9179 2 года назад

      ruclips.net/video/I5U83nQRZ-w/видео.html

    • @anurag9179
      @anurag9179 2 года назад

      Agree with you

    • @TheSSS2022
      @TheSSS2022 2 года назад +2

      आजची भीम लोकं ही उद्याची मुस्लिम लोक आहेत.. मुस्लिम पेक्षा हिंदू देवतांचा अपमान भीम लोक जास्त करतात

    • @anurag9179
      @anurag9179 2 года назад

      @@TheSSS2022 abe Oye amhi Maratha ahoy

  • @amitmangsulikar7153
    @amitmangsulikar7153 2 года назад +6

    😂😂😂😂 ब्राह्मण लोक हॆ बहुजन लोकां चे गुरु आहे 🤣 🤣 हा सगळ्या ब्राह्मण लिखित इतिहास चा परिपाक आहे

    • @TheSSS2022
      @TheSSS2022 2 года назад +3

      तुकोबा ऊवाच
      राया छत्रपती ऎकावे वचन । रामदासी मन लावी वेगी ॥ १ ॥
      रामदास स्वामी सोयरा सज्जन । त्यासी तनमन अर्पी बापा ॥ २ ॥
      मारुति अवतार स्वामी प्रगटला । उपदेश केला तुजलागी ॥ ३ ॥
      रामनाम मंत्रतारक केवळ । झालासे शीतळ उमाकांत ॥ ४ ॥
      उफराटे नाम जपता वाल्मिक । झाला पुण्यश्लोक तात्कालिक ॥ ५ ॥
      तोचि बीजमंत्र वसिष्ठ उपदेश । याहुनी विशेष काय आहे ॥ ६ ॥
      आता धरु नको भलत्याचा संग । राम पांडुरंग कृपा करी ॥ ७ ॥
      धरु नको आशा आमुची कृपाळा । रामदासी डोळा लावी आता ॥ ८ ॥
      तुझी चाड आम्हा नाही छत्रपती । आम्हीं पत्रपती त्रैलोक्याचे ॥ ९ ॥
      चारी दिंशा आम्हा भिक्षेचा अधिकार । नेमिली भाकर भक्षावया ॥ १० ॥
      पांडुरंगी झाली आमुची हे भेती । हातात नरोटी दिली देवे ॥ ११ ॥
      आता पडु नको आमुचिये काजा । पवित्र तू राजा रामभक्त ॥ १२ ॥
      विठ्ठलाचे दास केवळ भिकारी । आम्हा कधी हरी उपेक्षीना ॥ १३ ॥
      शरण असावे रामदासालागी । नमन साष्टांग घाली त्यासी ॥ १४ ॥
      तुका म्हणे राया तुज असो कल्याण । सद्गुरुशरण राहे बापा ॥ १५ ॥

    • @amitmangsulikar7153
      @amitmangsulikar7153 2 года назад

      @@TheSSS2022 😂 नवीन शोध 👌

  • @Indian1234P
    @Indian1234P Год назад +2

    जय जय रघुवीर समर्थ 🚩🚩🚩🚩

  • @surajsapat8629
    @surajsapat8629 2 года назад +9

    Jay Chhatrapati Shivaji Maharaj
    Jay Ramdas Swami

    • @amargujar2338
      @amargujar2338 2 года назад

      जय जिजाऊ जय शिवराय रामदास स्वामी चे भक्त किंवा सज्जनगड या ठिकाणी बोलतात का हे माहिती घ्या आणि म शिवाजी महाराज यांच्या बरोबर रामदास स्वामी चे नाव जोडा इतिहास माहिती करून घेतला पाहिजे अत्ता प्रयत्न आले पूर्वज शिकले नव्हते तो पर्यंत हे सांगतील ते आपण खर समजत आलो आहे पण अत्ता आपण शिकलो आहे खर खोट समजून घेतलं पाहिजे नाही केलं तर म आपल्या शिक्षनाचा काय उपयोग आहे जे या आधी आपले लोक करत आले तेच आपण पर करतो आहे एक लक्षत घाय एक म्हण आहे बाप दाखव नाही तर श्रद्धा घाल तसच आहे इथे पण नुसत पुस्तकात आहे म्हणूंन नाही तर ते पुरावे देऊन सांग की गुरू होते तर पुरावे दाखव नुसत बोलू नकोस ...कोर्टात सिद्ध झाले असताना पण जर आपण ते मान्य करत नसू तर डोळे बंद करून झोपेचं नाटक करणाऱ्या ला उठवता येत नाही झोपलेल्या ला उठवता येत असे झालं आहे म्हणायचं दुसरं काय बोलणार

    • @maheshsamant4623
      @maheshsamant4623 2 года назад +2

      @@amargujar2338 जे लोक बोलतात ना कॉंग्रेस चे चमचे गद्दार लोक एकतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा नाव घ्यायची लायकी नाही आणि प्रश्न राहिला रामदास स्वामी गुरू स्थानी असण्याचा संत तुकाराम , रामदास स्वामी सारखे लोक शिवाजी महाराज्यांना प्रेरणास्थायी होते व गुरुस्थानी कायम होते आणि राहणार । आज जर शिवाजी महाराज असते तर पहिला या लोकांना हत्तीच्या पायाखाली दिले असते जे लोक रामदास स्वामी सारख्या संतांना बोलतायत भान राखून बोला असच जर कॉंग्रेस या लालची लोकांचं आयकून चांगायल्या हिंदुस्वयंसेवक लोकांना मागे ढकलाल तर परत हिंदू राष्ट्र धोक्यात येईल आणि परत मुसमान लोक सारखे विचारधारा ठेवणारे लोक पुढे येतील ।
      जे लोक रामदास स्वामी ना गुरू स्थानी मानत नाहीत तर मुळात हिंदू नाहीतच 😡😡🚩🚩🚩🙏

    • @amargujar2338
      @amargujar2338 2 года назад

      @@maheshsamant4623 यात राजकारणाचा काय प्रश्न मी जे या आधी च्या पोस्ट मध्ये जे प्रश्न विचारले आहेत त्याची उत्तर नसतील तुमच्याकडे म्हणून तुम्ही विषय सोडून बोलत आहे...😊☺️☺️☺️...छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वौन्शज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले सातारा आणि छत्रपती संभाजी राजे भोसले कोल्हापूर हे दोघे पण सांगत आहेत की शिवाजी महाराजांचे गुरू हे रामदास स्वामी नव्हते तर जिजाऊ मा साहेब होत्या आणि कोर्टात पण हेच सिद्ध झाले आहे आजून कसला पुरावा देऊ...भाजप,काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि इतर पक्ष कोणताही असुदेत पण नाव घेऊन राजकारण सर्वात जास्त भाजप ने केलं आहे आज पर्यंत हे नक्की आणि त्यांचाच काळात कोर्टात निकाल लागला आहे हे का विसरता तुम्ही केंद्रात आणि राज्यत भाजप चे सरकार होते पण पुरावे का दिले नाही सरकार ने...?? मी पण भाजप चा आहे पण चुकलं चूक म्हणत जावा तर उपयोग आहे नाही तर तळी उचलून उपयोग नाही..भाजप जय जिजाऊ जय शिवराय ही घोषणा देतात का देत असतील तर पुरावे द्या …..तुम्ही जे बोला आहे ते पाहता हेच दिसत आहे की तुम्हला पुरावे देऊन बोलायला काहीच नाही म्हणून तुम्ही काँग्रेस वर घसरत आहे इकडे तिकडे घसरू नका उत्तर द्या प्रश्न समजले नसतील तर माझी काल च्या पोस्ट वाचा आणि त्याची उत्तर द्या नुसत हवेत बोलू नका आज पर्यंत तेच झालं आहे काँग्रेस वर बोलत आहे तुम्ही तर एक सांगा शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्या विषय जे आज पर्यंत शिकवले जात होते ते काँग्रेस च्याच कळत छापले गेले होते शाळेतील पुस्तक म तुम्ही कस काँगेस वर बोलता खर तर भाजप काळात हा विषय उलटला खर तर भाजप ने आपला अपमान केला आहे ... नुसत बोलू नका पुरावे द्या

    • @maheshsamant4623
      @maheshsamant4623 2 года назад +2

      @@amargujar2338 ए लवड्या एकतर त्या उदयन राजे आहे ना लवडा त्याला मी राजा मानतच नाही दारू पिऊन असतो बघेत तेव्हा आणि हा कसला हिजडा राजा जो स्वतः शुद्धीत राहत नाही तो दुसर्यांना काय इतिहासबाबत सांगणार आणि दुसरी गोष्ट तुझ्यासारख्या लांडग्यांनी वाघाचे कातडे घातले म्हणजे वाघ नाही बनत , व संत समर्थ रामदास स्वामी हे शिवाजी महाराज्यांचे गुरू होते आहेत आणि राहतील काय ही काळ्या दगडावरची रेष आहे ।।😡🤬🤬🤬🚩🚩🚩🚩🚩🚩श्री समर्थ रामदास 🙏जय शिवाजी 🙏🚩🚩

    • @madhuritr8458
      @madhuritr8458 2 года назад

      @@maheshsamant4623 Lavdya Brahmin Gap

  • @Sanjayshendkar1243
    @Sanjayshendkar1243 2 года назад +10

    इतिहासाचे विदरूप केला आहे बामनी लोकांनी........बामन नको बाकी कोणीही चालेल

    • @TheSSS2022
      @TheSSS2022 2 года назад +1

      तुकोबा ऊवाच
      राया छत्रपती ऎकावे वचन । रामदासी मन लावी वेगी ॥ १ ॥
      रामदास स्वामी सोयरा सज्जन । त्यासी तनमन अर्पी बापा ॥ २ ॥
      मारुति अवतार स्वामी प्रगटला । उपदेश केला तुजलागी ॥ ३ ॥
      रामनाम मंत्रतारक केवळ । झालासे शीतळ उमाकांत ॥ ४ ॥
      उफराटे नाम जपता वाल्मिक । झाला पुण्यश्लोक तात्कालिक ॥ ५ ॥
      तोचि बीजमंत्र वसिष्ठ उपदेश । याहुनी विशेष काय आहे ॥ ६ ॥
      आता धरु नको भलत्याचा संग । राम पांडुरंग कृपा करी ॥ ७ ॥
      धरु नको आशा आमुची कृपाळा । रामदासी डोळा लावी आता ॥ ८ ॥
      तुझी चाड आम्हा नाही छत्रपती । आम्हीं पत्रपती त्रैलोक्याचे ॥ ९ ॥
      चारी दिंशा आम्हा भिक्षेचा अधिकार । नेमिली भाकर भक्षावया ॥ १० ॥
      पांडुरंगी झाली आमुची हे भेती । हातात नरोटी दिली देवे ॥ ११ ॥
      आता पडु नको आमुचिये काजा । पवित्र तू राजा रामभक्त ॥ १२ ॥
      विठ्ठलाचे दास केवळ भिकारी । आम्हा कधी हरी उपेक्षीना ॥ १३ ॥
      शरण असावे रामदासालागी । नमन साष्टांग घाली त्यासी ॥ १४ ॥
      तुका म्हणे राया तुज असो कल्याण । सद्गुरुशरण राहे बापा ॥ १५ ॥

  • @pramodpandey7235
    @pramodpandey7235 Год назад

    भारत में राजाओं द्वारा, ब्राह्मणों को गुरु बनाने की परम्परा है. शिवाजी के समय समर्थ गुरु रामदास एक विद्वान् ब्राह्मण गुरु थे.

  • @kumarchakre6210
    @kumarchakre6210 2 года назад +4

    कोण आहे हा नालायक माणूस काही पण बोलतोय

  • @surasentertainmentsnews6565
    @surasentertainmentsnews6565 2 года назад +4

    काय संबंध रामदास स्वामिंचा? आराध्य दैवत ,युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचे गूरु फक्त आणी फक्त स्वराज्य जननी राजमाता जिजावू आई साहेबच होत्या .

    • @TheSSS2022
      @TheSSS2022 2 года назад +1

      तुकोबा ऊवाच
      राया छत्रपती ऎकावे वचन । रामदासी मन लावी वेगी ॥ १ ॥
      रामदास स्वामी सोयरा सज्जन । त्यासी तनमन अर्पी बापा ॥ २ ॥
      मारुति अवतार स्वामी प्रगटला । उपदेश केला तुजलागी ॥ ३ ॥
      रामनाम मंत्रतारक केवळ । झालासे शीतळ उमाकांत ॥ ४ ॥
      उफराटे नाम जपता वाल्मिक । झाला पुण्यश्लोक तात्कालिक ॥ ५ ॥
      तोचि बीजमंत्र वसिष्ठ उपदेश । याहुनी विशेष काय आहे ॥ ६ ॥
      आता धरु नको भलत्याचा संग । राम पांडुरंग कृपा करी ॥ ७ ॥
      धरु नको आशा आमुची कृपाळा । रामदासी डोळा लावी आता ॥ ८ ॥
      तुझी चाड आम्हा नाही छत्रपती । आम्हीं पत्रपती त्रैलोक्याचे ॥ ९ ॥
      चारी दिंशा आम्हा भिक्षेचा अधिकार । नेमिली भाकर भक्षावया ॥ १० ॥
      पांडुरंगी झाली आमुची हे भेती । हातात नरोटी दिली देवे ॥ ११ ॥
      आता पडु नको आमुचिये काजा । पवित्र तू राजा रामभक्त ॥ १२ ॥
      विठ्ठलाचे दास केवळ भिकारी । आम्हा कधी हरी उपेक्षीना ॥ १३ ॥
      शरण असावे रामदासालागी । नमन साष्टांग घाली त्यासी ॥ १४ ॥
      तुका म्हणे राया तुज असो कल्याण । सद्गुरुशरण राहे बापा ॥ १५ ॥

  • @bhargavdeshpande4086
    @bhargavdeshpande4086 2 года назад +2

    राजकारण्यांना कितीही चिखल उडवू दे पण समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे जिव्हाळ्याचे नाते हे सर्वश्रुत आहे. समर्थांचा स्वराज्यातल्या सज्जनगडी असलेला मुक्काम आणि चाफळ येथे झालेली शिव-समर्थ भेट, त्यानंतर शिवाजी महाराजांचे निधन झाल्यावर संभाजी महाराजांना सांत्वनपर पत्रात 'शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप' असा उपदेश त्यांनी केला ज्यातून हे नाते किती आपुलकीचे होते हे ही स्पष्ट होते.
    जय शिवसमर्थ 🙏🚩

  • @pravinmore-nb1iv
    @pravinmore-nb1iv Год назад

    मुळातच शीवाजी महाराज रामदास स्वामींना राज्याभीषेका पर्यंत ओळखतहि नव्हते.याचा पुरावा रामदासांचे शीष्य कल्याण याच्या पत्राद्वारे सीद्ध झालेले आहे.वराज्याभीषेकानंतर महाराज दक्षीण दिग्वीजयाला गेले .1674 राज्याभीषेक 1680 महाराज अंतरधान पावले.चार वर्षे दक्षीणेत गेली हा ऊपसुंभ गुरू आला कुठून.

  • @ravindrabhirud374
    @ravindrabhirud374 2 года назад +13

    आर एस एस व बीजेपी च्या दलाल कोश्यावरीला लवकरात लवकर राज्यपाल पदावरून हटवा

  • @shashikantshinde9958
    @shashikantshinde9958 2 года назад +7

    हा भटांनी केलेला अपप्रचार आहे.

    • @TheSSS2022
      @TheSSS2022 2 года назад

      तुकोबा ऊवाच
      राया छत्रपती ऎकावे वचन । रामदासी मन लावी वेगी ॥ १ ॥
      रामदास स्वामी सोयरा सज्जन । त्यासी तनमन अर्पी बापा ॥ २ ॥
      मारुति अवतार स्वामी प्रगटला । उपदेश केला तुजलागी ॥ ३ ॥
      रामनाम मंत्रतारक केवळ । झालासे शीतळ उमाकांत ॥ ४ ॥
      उफराटे नाम जपता वाल्मिक । झाला पुण्यश्लोक तात्कालिक ॥ ५ ॥
      तोचि बीजमंत्र वसिष्ठ उपदेश । याहुनी विशेष काय आहे ॥ ६ ॥
      आता धरु नको भलत्याचा संग । राम पांडुरंग कृपा करी ॥ ७ ॥
      धरु नको आशा आमुची कृपाळा । रामदासी डोळा लावी आता ॥ ८ ॥
      तुझी चाड आम्हा नाही छत्रपती । आम्हीं पत्रपती त्रैलोक्याचे ॥ ९ ॥
      चारी दिंशा आम्हा भिक्षेचा अधिकार । नेमिली भाकर भक्षावया ॥ १० ॥
      पांडुरंगी झाली आमुची हे भेती । हातात नरोटी दिली देवे ॥ ११ ॥
      आता पडु नको आमुचिये काजा । पवित्र तू राजा रामभक्त ॥ १२ ॥
      विठ्ठलाचे दास केवळ भिकारी । आम्हा कधी हरी उपेक्षीना ॥ १३ ॥
      शरण असावे रामदासालागी । नमन साष्टांग घाली त्यासी ॥ १४ ॥
      तुका म्हणे राया तुज असो कल्याण । सद्गुरुशरण राहे बापा ॥ १५ ॥

  • @rajendrajagtap2436
    @rajendrajagtap2436 2 года назад

    राज्यपाल कोशियारी यांना हे शोभत नाही ते अनेक वर्षापासून महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत शिवछत्रपतींचे स्थान महाराष्ट्रात नव्हे भारतात नव्हे तर पूर्ण जगात प्रसिद्ध आहे ते त्यांच्या कर्तुत्वाने त्यांची बरोबरी कुठलाही राजा बरोबर होऊ शकत नाही त्यामुळे राज्यपाल कोशियारी यांनी भान ठेवून बोलायला हवं होतं आपण दिलेली माहिती विस्तृत पण थोडक्यात आणि छान अशी दिली आहे आभारी

  • @visionofindia2168
    @visionofindia2168 2 года назад +12

    संघ वाले काय काय करणार आणखी माहीत नाही .

  • @ramchandrabhusare7052
    @ramchandrabhusare7052 2 года назад +5

    राज्यपाल हे संघाचे प्यादे असल्याचे किती तरी उदाहरणे गेल्या दोन वर्षात घडून गेली आहेत

  • @krushnataur4490
    @krushnataur4490 2 месяца назад

    संत तुकाराम महाराजांचे गाथा वाचा. संत तुकाराम महाराजांनी रामदास स्वामींचा उल्लेख महाराजांचे गुरु असा केला आहे.

  • @dronkondhalkar2517
    @dronkondhalkar2517 2 года назад +3

    पल्पुट्या चा काय संबंध राम्यl चा
    राजपिता शहाजीराजे
    राजमाता आऊँसाहेब
    जगतगुरु तुकाराम महाराज
    हेच तीन महामानव गुरु

  • @adityaphulsunder2889
    @adityaphulsunder2889 2 года назад +7

    कीती दिवस इतिहास उगाळत बसनार? आता आपण तो घडवायची वेळ आली आहे.

  • @santoshwatgure2036
    @santoshwatgure2036 2 года назад +1

    राज्यपाल महोदय,छत्रपती शिवरायांचे बाबत इतिहासकार असल्यासारखे कुठलाही संदर्भ नसताना ,मोडून तोडून जोडून ज्या पद्धतीने करतायत,त्या वरून तरी ते संघाचे वरिष्ठ प्यादे असल्याचे त्यांनी दाखवून दिले...
    अन्यथा बाकीचे अन्य महत्वाचे विषय सोडून या विषयावर बोलण्याची गरज नव्हती...

  • @AshokShinde-m8q
    @AshokShinde-m8q 5 месяцев назад

    रामदास स्वामींचा काहीही संबंध नाही महाराजांशी. लिहिणारे सगळे भाट होते त्यामुळे रामदासांचे महत्त्व वाढवलं.

  • @anuvansh7005
    @anuvansh7005 2 года назад +4

    राज्यपाल निघा आता

  • @tulshiramsonawane8156
    @tulshiramsonawane8156 2 года назад +1

    या राज्यपालाची जीभ छाटली पाहिजे.

  • @raajmata
    @raajmata 2 года назад +3

    महाराजांच्या नावा अगोदर छत्रपती लिहा !

  • @milindramteke9645
    @milindramteke9645 2 года назад +5

    Excellent speech by you Mam as well as journalism, Namobudhay Jaibhim

    • @maheshsamant4623
      @maheshsamant4623 2 года назад +3

      जे लोक बोलतात ना कॉंग्रेस चे चमचे गद्दार लोक एकतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा नाव घ्यायची लायकी नाही आणि प्रश्न राहिला रामदास स्वामी गुरू स्थानी असण्याचा संत तुकाराम , रामदास स्वामी सारखे लोक शिवाजी महाराज्यांना प्रेरणास्थायी होते व गुरुस्थानी कायम होते आणि राहणार । आज जर शिवाजी महाराज असते तर पहिला या लोकांना हत्तीच्या पायाखाली दिले असते जे लोक रामदास स्वामी सारख्या संतांना बोलतायत भान राखून बोला असच जर कॉंग्रेस या लालची लोकांचं आयकून चांगायल्या हिंदुस्वयंसेवक लोकांना मागे ढकलाल तर परत हिंदू राष्ट्र धोक्यात येईल आणि परत मुसमान लोक सारखे विचारधारा ठेवणारे लोक पुढे येतील ।
      जे लोक रामदास स्वामी ना गुरू स्थानी मानत नाहीत तर मुळात हिंदू नाहीतच 😡😡🚩🚩🚩🙏

    • @TheSSS2022
      @TheSSS2022 2 года назад

      आजची भीम लोकं ही उद्याची मुस्लिम लोक आहेत.. मुस्लिम पेक्षा हिंदू देवतांचा अपमान भीम लोक जास्त करतात

    • @milindramteke9645
      @milindramteke9645 2 года назад

      Bro we are living in age of science not in such culture 🙏

    • @madhuritr8458
      @madhuritr8458 2 года назад +1

      @@maheshsamant4623 Lavdya Brahamin Tuza RSS Aai Ghal Ithas Nako Sangu Ahmala Ramdas Ha Kadhi Chhatrapati Shivaji Maharaj Yancha Guru Navta Na Kadhi Rahanar

    • @mr.darksoul9109
      @mr.darksoul9109 Год назад

      ​​@@milindramteke9645bhau jra study kra Scientist lok pn ata hindu dharma var research karat ahet hindu dharma madhe pratyek goshti la ek logic ahe...hindu dharmat jevdh shiknya sarkh ahe tevdh kadachit kontya ch dharmat nhiy.....ani jithe tumch science sampty tithun adhyatmachi suruvat hote...he kalayla swatala dnyan asav lgty vichar karnyachi buddhi asavi lagte......

  • @gavchapatil4772
    @gavchapatil4772 2 года назад +17

    हा गोसावी आदिल शाह चा गुप्त हेर होते अस कांही इतिहासकार म्हणतात त्यात सत्य आहे का??

    • @theoneaboveall6633
      @theoneaboveall6633 2 года назад +13

      पिवळी पुस्तके कमी वाच 'बी ग्रेड्या'

    • @amitkumarsolanke2730
      @amitkumarsolanke2730 2 года назад +2

      हो ते खरं आहे

    • @theoneaboveall6633
      @theoneaboveall6633 2 года назад +7

      @@amitkumarsolanke2730 खरं आहे तर पुरावा दे

    • @TheSSS2022
      @TheSSS2022 2 года назад +4

      @@amitkumarsolanke2730 तुकोबा ऊवाच
      राया छत्रपती ऎकावे वचन । रामदासी मन लावी वेगी ॥ १ ॥
      रामदास स्वामी सोयरा सज्जन । त्यासी तनमन अर्पी बापा ॥ २ ॥
      मारुति अवतार स्वामी प्रगटला । उपदेश केला तुजलागी ॥ ३ ॥
      रामनाम मंत्रतारक केवळ । झालासे शीतळ उमाकांत ॥ ४ ॥
      उफराटे नाम जपता वाल्मिक । झाला पुण्यश्लोक तात्कालिक ॥ ५ ॥
      तोचि बीजमंत्र वसिष्ठ उपदेश । याहुनी विशेष काय आहे ॥ ६ ॥
      आता धरु नको भलत्याचा संग । राम पांडुरंग कृपा करी ॥ ७ ॥
      धरु नको आशा आमुची कृपाळा । रामदासी डोळा लावी आता ॥ ८ ॥
      तुझी चाड आम्हा नाही छत्रपती । आम्हीं पत्रपती त्रैलोक्याचे ॥ ९ ॥
      चारी दिंशा आम्हा भिक्षेचा अधिकार । नेमिली भाकर भक्षावया ॥ १० ॥
      पांडुरंगी झाली आमुची हे भेती । हातात नरोटी दिली देवे ॥ ११ ॥
      आता पडु नको आमुचिये काजा । पवित्र तू राजा रामभक्त ॥ १२ ॥
      विठ्ठलाचे दास केवळ भिकारी । आम्हा कधी हरी उपेक्षीना ॥ १३ ॥
      शरण असावे रामदासालागी । नमन साष्टांग घाली त्यासी ॥ १४ ॥
      तुका म्हणे राया तुज असो कल्याण । सद्गुरुशरण राहे बापा ॥ १५ ॥

    • @madhuritr8458
      @madhuritr8458 2 года назад

      @@theoneaboveall6633 Gup Bas Re Lavdya Brahamin

  • @ravindrajadhav4528
    @ravindrajadhav4528 2 года назад +5

    शांत निवांत आपल्या घरी जावं

  • @prasannayewalkar9939
    @prasannayewalkar9939 2 года назад

    छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची नव्हे तर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली🚩🚩

  • @pramodmore8712
    @pramodmore8712 2 года назад

    1 no माहिती

  • @nitinpisal5118
    @nitinpisal5118 2 года назад +12

    आदिलशहाचा हेर रामदास

    • @TheSSS2022
      @TheSSS2022 2 года назад

      तुकोबा ऊवाच
      राया छत्रपती ऎकावे वचन । रामदासी मन लावी वेगी ॥ १ ॥
      रामदास स्वामी सोयरा सज्जन । त्यासी तनमन अर्पी बापा ॥ २ ॥
      मारुति अवतार स्वामी प्रगटला । उपदेश केला तुजलागी ॥ ३ ॥
      रामनाम मंत्रतारक केवळ । झालासे शीतळ उमाकांत ॥ ४ ॥
      उफराटे नाम जपता वाल्मिक । झाला पुण्यश्लोक तात्कालिक ॥ ५ ॥
      तोचि बीजमंत्र वसिष्ठ उपदेश । याहुनी विशेष काय आहे ॥ ६ ॥
      आता धरु नको भलत्याचा संग । राम पांडुरंग कृपा करी ॥ ७ ॥
      धरु नको आशा आमुची कृपाळा । रामदासी डोळा लावी आता ॥ ८ ॥
      तुझी चाड आम्हा नाही छत्रपती । आम्हीं पत्रपती त्रैलोक्याचे ॥ ९ ॥
      चारी दिंशा आम्हा भिक्षेचा अधिकार । नेमिली भाकर भक्षावया ॥ १० ॥
      पांडुरंगी झाली आमुची हे भेती । हातात नरोटी दिली देवे ॥ ११ ॥
      आता पडु नको आमुचिये काजा । पवित्र तू राजा रामभक्त ॥ १२ ॥
      विठ्ठलाचे दास केवळ भिकारी । आम्हा कधी हरी उपेक्षीना ॥ १३ ॥
      शरण असावे रामदासालागी । नमन साष्टांग घाली त्यासी ॥ १४ ॥
      तुका म्हणे राया तुज असो कल्याण । सद्गुरुशरण राहे बापा ॥ १५ ॥

    • @osbl12
      @osbl12 2 года назад +1

      आणि तुझा आजोबा औरंगजेब

    • @osbl12
      @osbl12 2 года назад

      @@TheSSS2022भाऊ ही साली लोकं पहिली गणेशची आरती समर्थांनी लिहिलेली म्हणतात आणि समर्थांनाच नाव ठेवतात....मूर्खलक्षणे आहेत सर्व

  • @akshaytiseak2178
    @akshaytiseak2178 2 года назад +1

    BBC News तुम्ही तरी छत्रपती शिवरायांचे नाव आदराने घ्या.

  • @rushikeshshinde5609
    @rushikeshshinde5609 Год назад +1

    बरोबर आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराज रामदासना ओळखत सुध्दा न्हवते आणि तुकाराम महाराज यांचा कीर्तन किती तरी वेळ महाराजांनी स्वतः जाऊन ऐकले आहे
    ज्यांना माहीत नाही त्यांनी "महाराजांचे खरे शत्रू कोण हे पुस्तक वाचावे

  • @harshuharshu142
    @harshuharshu142 2 года назад +3

    Hya rajyapal mahashayani tya guru shishyana swapnat jarur pahile asnar ! Asha lokana welich aawarun jerband karayla pahije.

  • @neekk9462
    @neekk9462 2 года назад +3

    येथून पुढे असमर्थ रामदास को कोन पछेगा
    येथून पुढे राज्यपाल को कोन पूछेगा
    🤣🤣🤣

    • @dk8440
      @dk8440 2 года назад +1

      Samarth Ramdas ancha apman karun apan kiti नीच aahat he kalale.

  • @rahuldesale598
    @rahuldesale598 2 года назад

    Video tyar krtana changlya etihaskarancha dakhla dya

  • @shubhambhake2207
    @shubhambhake2207 2 года назад

    Ho hotech

  • @ishwarchavan7527
    @ishwarchavan7527 2 года назад +4

    भाजप चे मराठी भैय्ये गप्प बसले आहेत

  • @suniljadhao5484
    @suniljadhao5484 2 года назад +3

    शिष्य म्हणता येणार नाही परंतु त्याचा आदर मात्र करत

  • @mithunlabhade9626
    @mithunlabhade9626 Год назад

    हाफ चड्डीच्या समर्थकांनी ऊगाच हेगेवाराची मनुवादी वीचार मांडू नये कोर्टाचा निकाल दिला आहे रामदास स्वामी शिवरायांचे गुरू नव्हते शिवरायांचे १३ वंशज ऊदयन महाराज कोल्हापुरचे संभाजी महाराज यांनी पन हे नाकारले आहे

  • @5D_is_Reality
    @5D_is_Reality 2 года назад

    ज्यांच्या कर्तृत्वामुळे भारताच्या देवघरातील व मंदिरातील देव वाचले,
    त्यांचा पुस्तकात व तोंडी उल्लेख सहन करू नये !

    • @govind8069
      @govind8069 2 года назад

      Evadhe kase Desh gandu hote re 🤗🤗 battery sampali hoti wattate tyanchi😎😍😘😘

  • @nitinkambale5043
    @nitinkambale5043 2 года назад +1

    राज्यपाल उत्तराखंड आणि ह्याला महाराष्ट्राचा इतिहास न्यू 100% ब्राह्मण इलायची महाराष्ट्राची

  • @prashantmohit1328
    @prashantmohit1328 2 года назад +4

    Mhatara satiya Gaya hai, Fakt Jijavuch Maharajanchya Guru Ahet....

  • @YogeshPatil-lw9lm
    @YogeshPatil-lw9lm 2 года назад +1

    Ramdas guru navta..

  • @madhukargangavane5932
    @madhukargangavane5932 2 года назад +2

    राजमाता जिजाऊ साहेब ह्यांच गुरू .बाकी इतिहास अभ्यास करून बोलायला हवे .येवढ्या मोठ्या पदावर बसून जर बोलायचे काय हे समजत नाही हे वाईटचं.
    देवा आता तरी ह्यांना बुध्दी दे

    • @TheSSS2022
      @TheSSS2022 2 года назад +1

      तुकोबा ऊवाच
      राया छत्रपती ऎकावे वचन । रामदासी मन लावी वेगी ॥ १ ॥
      रामदास स्वामी सोयरा सज्जन । त्यासी तनमन अर्पी बापा ॥ २ ॥
      मारुति अवतार स्वामी प्रगटला । उपदेश केला तुजलागी ॥ ३ ॥
      रामनाम मंत्रतारक केवळ । झालासे शीतळ उमाकांत ॥ ४ ॥
      उफराटे नाम जपता वाल्मिक । झाला पुण्यश्लोक तात्कालिक ॥ ५ ॥
      तोचि बीजमंत्र वसिष्ठ उपदेश । याहुनी विशेष काय आहे ॥ ६ ॥
      आता धरु नको भलत्याचा संग । राम पांडुरंग कृपा करी ॥ ७ ॥
      धरु नको आशा आमुची कृपाळा । रामदासी डोळा लावी आता ॥ ८ ॥
      तुझी चाड आम्हा नाही छत्रपती । आम्हीं पत्रपती त्रैलोक्याचे ॥ ९ ॥
      चारी दिंशा आम्हा भिक्षेचा अधिकार । नेमिली भाकर भक्षावया ॥ १० ॥
      पांडुरंगी झाली आमुची हे भेती । हातात नरोटी दिली देवे ॥ ११ ॥
      आता पडु नको आमुचिये काजा । पवित्र तू राजा रामभक्त ॥ १२ ॥
      विठ्ठलाचे दास केवळ भिकारी । आम्हा कधी हरी उपेक्षीना ॥ १३ ॥
      शरण असावे रामदासालागी । नमन साष्टांग घाली त्यासी ॥ १४ ॥
      तुका म्हणे राया तुज असो कल्याण । सद्गुरुशरण राहे बापा ॥ १५ ॥

  • @user-sb9ey2ct3r
    @user-sb9ey2ct3r 2 года назад +4

    Aand bhaktano tumchya Rajyapal na samjava tyanchya padacha maan thev to naay tar laii shivya dilya astya..

  • @kishorthakur1645
    @kishorthakur1645 Год назад

    जय जय रघुवीर समर्थ

  • @softpro1177
    @softpro1177 2 года назад +2

    युवकांनी निषेध नोंदविण्यापेक्षा, जिथे जिथे गुरू म्हणुन रामदास यांचा उल्लेख आहे...
    तो उल्लेख समूळ नष्ट करण्यासाठी आग्रह करावा!
    छत्रपती शिवाजी महाराज की जय!!!

    • @jatinmalekar6314
      @jatinmalekar6314 2 года назад +1

      हे शक्य होणार नाही....सत्य कधीही बदलता येत नाही...शंका असेल तर सगळी ताकद लावून बघा...

    • @softpro1177
      @softpro1177 2 года назад +1

      @@jatinmalekar6314 तुमची Category वेगळी आहे सर...
      तुम्ही पुरुष असाल असे वाटत नाही.
      सत्य झाकणे असे आमच्या तरी रक्तात नाही...फुकटचे श्रेय घेणे जमणार ही नाही.

  • @user-qu5zy5mj8q
    @user-qu5zy5mj8q 6 месяцев назад

    Mala वाटत यवन तथा अंग्रेजी लोकांनी या वर भाष्य ना करता जी काही महाराजांची आठवणी तुमचा संग्हालयात ठेवल्या आहेत त्या माघारी कराव्यात
    😂😂😂😂
    त्या नंतर कोण आई, भाऊ गुरू मामा या वर भाष्य करावेत
    ९९ टक्के लोक अजून ही तंच्या दाण्या ल. बळी पडत आहेत

  • @karishmapatil5808
    @karishmapatil5808 Год назад

    Aapan shivaji maharajanche shishya aahot ka aasa prashna vichaara

  • @yogeshpatre2869
    @yogeshpatre2869 2 года назад +1

    गुरू शिष्य परंपरे विषयी बोलत होते रे.

  • @shivajikadam3335
    @shivajikadam3335 2 года назад +2

    रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू नव्हते आणि नाहीत हि
    लेखन लिहुन ठेवणारे कोण होते याचा विचार झाला पाहिजे
    याच लेखनीने दुसरे छत्रपती संभाजीराजे यांचीही चुकीचे उल्लेख लिहुन ठेवले आहे
    मग कस काय
    रामदास स्वामी व छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू शिष कधीच कोणताच विषय घडला असेल हे नक्की खोटी साक्ष
    को शायरी यांनी दिली आहे त्यांचा विचार नेमका कोणता आहे
    छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे यांचा महाराष्ट्र होरपळून निघायला पाहिजे का कि परत पानिपत घडवत आहेत हे लोक

  • @jaimineerajhans9897
    @jaimineerajhans9897 Год назад

    आता समर्थ रामदास स्वामी पण नाहीत आणि छत्रपती शिवाजी महाराज पण नाहीत.ha vaad nako

  • @rahulchandratre5647
    @rahulchandratre5647 2 года назад +3

    Bmc निवडणुका आल्या की लोकांना विचलित करायचं

  • @sunilchougule4110
    @sunilchougule4110 2 года назад +1

    Hya Rajyapalala Marathi Jantench Nahi Tar Sampurna Hindustani Jantene Jodyane Hanla Pahigye Hyachi Likee Aahe Ka Shree Chhatrapati SHIVAJI Maharaj Badal Ekeri Bolto.Jai Maratha Veer Maratha.Jai Maharashtra.Jai Bharat Jai Hindustan.Jai Hinduism.

  • @sandippatil3426
    @sandippatil3426 2 года назад

    याला राज्यपाल कोणी बनवले.... येडझव....

  • @mansing5243
    @mansing5243 2 года назад +7

    तो नागडा रामदास ... भीक मागत फिरत असे,
    तो काय बनणार गुरू.

    • @darade1938
      @darade1938 2 года назад +1

      अरे ते संत होते संतांचा तरी अपमान करू नका मला नाही माहिती छत्रपती शिवाजी महाराजांची आणि समर्थ रामदासांची भेट झाली होती का नाही पन समर्थ रामदास स्वामी हे देव पुरुष होते त्यांचा तरी किमान अपमान नका करू

    • @TheSSS2022
      @TheSSS2022 2 года назад +1

      @@darade1938 तुकोबा ऊवाच
      राया छत्रपती ऎकावे वचन । रामदासी मन लावी वेगी ॥ १ ॥
      रामदास स्वामी सोयरा सज्जन । त्यासी तनमन अर्पी बापा ॥ २ ॥
      मारुति अवतार स्वामी प्रगटला । उपदेश केला तुजलागी ॥ ३ ॥
      रामनाम मंत्रतारक केवळ । झालासे शीतळ उमाकांत ॥ ४ ॥
      उफराटे नाम जपता वाल्मिक । झाला पुण्यश्लोक तात्कालिक ॥ ५ ॥
      तोचि बीजमंत्र वसिष्ठ उपदेश । याहुनी विशेष काय आहे ॥ ६ ॥
      आता धरु नको भलत्याचा संग । राम पांडुरंग कृपा करी ॥ ७ ॥
      धरु नको आशा आमुची कृपाळा । रामदासी डोळा लावी आता ॥ ८ ॥
      तुझी चाड आम्हा नाही छत्रपती । आम्हीं पत्रपती त्रैलोक्याचे ॥ ९ ॥
      चारी दिंशा आम्हा भिक्षेचा अधिकार । नेमिली भाकर भक्षावया ॥ १० ॥
      पांडुरंगी झाली आमुची हे भेती । हातात नरोटी दिली देवे ॥ ११ ॥
      आता पडु नको आमुचिये काजा । पवित्र तू राजा रामभक्त ॥ १२ ॥
      विठ्ठलाचे दास केवळ भिकारी । आम्हा कधी हरी उपेक्षीना ॥ १३ ॥
      शरण असावे रामदासालागी । नमन साष्टांग घाली त्यासी ॥ १४ ॥
      तुका म्हणे राया तुज असो कल्याण । सद्गुरुशरण राहे बापा ॥ १५ ॥

    • @osbl12
      @osbl12 2 года назад

      नितीन पाटिल....घरी येऊ का तुझ्या

    • @jaybhai6025
      @jaybhai6025 2 года назад

      तुजा बापाने नागडा फिरूंन भीक मागुन तुला पैदा केलाय..

  • @SHK-Hindi
    @SHK-Hindi 2 года назад

    जो माणूस आमच्या छत्रपतींचा एकेरी उल्लेख करतो तो आपल्या बापालाही असच नाव घेऊन बोलावतो का? हीच का तुमची हिन्दू संस्कृति?

  • @raajmata
    @raajmata 2 года назад +1

    1990 ?