फडणवीसांनी महाराष्ट्र नासवला..I Devendra Fadnavis Iअभिव्यक्ती I Abhivyakti

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024
  • फडणवीसांनी महाराष्ट्र नासवला..
    महाराष्ट्राची राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक अवनीती देवेंद्र फडणवीसांच्या कार्यपद्धतीमुळे झाली.फडणवीसांनी महाराष्ट्र नासवला असा आरोप शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी नुकताच केला.त्यामागचा घेतलेला हा आढावा..
    #devendrafadnavis #sushmaandhare #abhivyakti
    Mail: ravindrapokharkar1@gmail.com

Комментарии • 2,6 тыс.

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 11 месяцев назад +120

    महाराष्ट्र आणि मराठी माणसाचा एक नंबर विरोधि
    चांगले विश्लेषण धन्यवाद

  • @kaluramphadke6034
    @kaluramphadke6034 11 месяцев назад +67

    अगदी परफेक्ट १००℅सत्य विश्लेषण केले साहेब तुम्ही. 👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @jayantsalve8345
    @jayantsalve8345 11 месяцев назад +63

    अतिशय योग्य विश्लेषण केले सर तुम्ही. जनतेने आता यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे.

  • @panditgosavi
    @panditgosavi 9 месяцев назад +51

    👌👌 अतिशय सत्य परस्थितीवर आपण विश्लेशन दिले त्यामुळे महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या तंतोतंत लक्षात आले धन्यवाद सर 👏

    • @SandipKokaje-sw8er
      @SandipKokaje-sw8er 7 месяцев назад

      तुला अक्कल आहे का?किती पैसे तुला मिळतात रे?लालची.देव माणसांवर असे चुकीचे बोलायचे नसते.काही फायदा होत नाही.मोदींना भजा.कल्याण होईल. नाहीतर आत तुम्ही.हे पक्के लक्षात ठेवा.मोदींना पर्याय नाही.ते जगाला भारी आहेत.तुमची काय मिजास.आधी त्यांच्या .१ टक्के तरी लायकी मिळवा.मग बोला.

  • @NanaKhole
    @NanaKhole 10 месяцев назад +23

    खूपच खरी माहीती जनतेस पुरविली धन्यवाद!!

  • @ashokathawale1801
    @ashokathawale1801 11 месяцев назад +117

    महाराष्ट्रातील गलिच्छ राजकारणाला देवेंद्र फडणवीस सर्वस्वी जबाबदार आहेत, अगदी योग्य विश्लेषण केले आपणास धन्यवाद

  • @rajendrapatil4814
    @rajendrapatil4814 11 месяцев назад +61

    अगदी योग्य विश्लेषण, आपल्या मताशी मी तंतोतंत सहमत आहे.

  • @mahibubmulla7445
    @mahibubmulla7445 6 месяцев назад +6

    रवींद्र सर, आपले चॅनल चे अभिनंदन. तसेच आपले वकृत्व स्वच्छ सुंदर व स्पष्ट आहे, बोलताना
    शब्दांची मांडणी ऐकून कंटाळा येत नाही, म्हणून आपले "अभियक्ति " चॅनल भरपूर यशस्वी होणार याची खात्री देतो. आपले बोलणे पु. ल. देशपांडे ची आठवण करून देते. 👍🏻

  • @shrinivaspawar9044
    @shrinivaspawar9044 11 месяцев назад +23

    साहेब आपण खरी खरी माहीती महाराष्ट्रतील जनतेलादिली आपणास धन्यवाद जय महाराष्ट्र.

  • @ramchandraparab1193
    @ramchandraparab1193 11 месяцев назад +36

    खरोखर तूं म्हीखर बोलत आहात तुम्हाला सर्व शिवसैनिक काचा सलाम

  • @mangeshmukadam9147
    @mangeshmukadam9147 11 месяцев назад +77

    सर तुम्ही खूप चांगल विश्लेषण केलं आहे, देवेंद्र फडणवीस यांनी खरोखर महाराष्ट्र नासावला

  • @chandrakanttarate7939
    @chandrakanttarate7939 11 месяцев назад +55

    कमालीचं व्यवस्थीत, सुटसुटीत, वस्तुनिष्ठ, परिस्थितीजन्य आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण.
    सर मानाचा जय महाराष्ट्र आपणास. 🙏❤ 🌹.

  • @amolmail260
    @amolmail260 11 месяцев назад +50

    अगदी छान विश्लेषण केलात सर... आणि हे खरं आहे संपूर्ण महाराष्ट्राची वाट लावली या फडणवीस ने....
    आम्ही सदैव तुमच्या विचारा सोबत.. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @VijayPawar-vk3em
    @VijayPawar-vk3em 10 месяцев назад +25

    सर तुम्ही जनतेच्या मनातलं बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @murlidharsontakke1499
    @murlidharsontakke1499 11 месяцев назад +53

    जनतेच्या मनातलं बोलले.धन्यवाद !!!🙏

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 11 месяцев назад +112

    खूप महत्वाचा विषय ,,घेतला त्या बद्द्ल धन्यवाद,,इतिहास नोंद घेईल असे आंनाजी दत्तो यांची भूमिका व भूमिकेला न्याय देणारे फडणवीस अजब कलाकार आहेत,,

  • @vilasraochandanshive1285
    @vilasraochandanshive1285 11 месяцев назад +45

    अत्यन्त सरळ आणि सध्या भाषेत योग्य विश्लेषण!

  • @DhanrajPatil-ub1vx
    @DhanrajPatil-ub1vx 11 месяцев назад +37

    साहेब अगदीं बरोबर विश्लेषण केले धन्यवाद.

  • @popatkarkhile9253
    @popatkarkhile9253 6 месяцев назад +3

    त्रिवार धन्यवाद सर !!!आपणास शतश: नमन !अगदी सामान्य माणसांचे अंतकरणातील विवेचन आपण केलेले आहे !

  • @nitintilak1890
    @nitintilak1890 10 месяцев назад +6

    साहेब,पहिल्यांदाच तूमचा विडीओ पाहीला.
    अतिशय शांत,संयत,अचूक व सूंदर भाषा.टिका करताना कूठेही तूमचा तोल सूटत नाही.सूंदर व अभ्यासू,वास्तव पूर्ण भाष्य.
    Hats Off 2 U Sir

  • @nandkumarkapse4737
    @nandkumarkapse4737 11 месяцев назад +57

    सर मनापासून धन्यवाद आमच्या मनातील भावना बोलला बरं वाटलं

  • @kadardosani4107
    @kadardosani4107 11 месяцев назад +17

    आदरणीय सर,अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या सारखे तळमळीचे निस्वार्थ व निर्भिड व्यक्तीमत्व आहेत ज्यांनी लोकशाही च्या चौथ्या स्तंभास आधार दिला आहे.हे विश्लेषण अनेकांच्या दिमाखाच्या दारावर दस्तक देणारं ठरेल यात शंका नाही.

  • @sangitarangari6606
    @sangitarangari6606 11 месяцев назад +72

    अगदी बरोबर बोललात सर आपण. खूप छान पद्धतीने आपण ह्या विषयावर आपले मत मांडले.१०० % सहमत 👍

    • @vasanttole1619
      @vasanttole1619 11 месяцев назад

      सोरोस ने पैसा फेकला भाडोञी माणूस आहे

  • @pravinraul6001
    @pravinraul6001 9 месяцев назад +4

    रवींद्र पोखरकर अतिशय सत्य विश्लेषण.
    अभिनंदन.

  • @anilnarkar7228
    @anilnarkar7228 11 месяцев назад +68

    साहेब एकदम बरोबर याने महाराष्ट्राची वाट ला वली

  • @chandrakantgarate7444
    @chandrakantgarate7444 11 месяцев назад +44

    एकदम बरोबर विश्लेषण केले आहे. या एका माणसामुळे महाराष्ट्रा ची पुर्ण वाट लागली आहे.

  • @vijaybhill2238
    @vijaybhill2238 11 месяцев назад +43

    बरोबर साहेब फडतूस यांनी सर्व महाराष्ट्र ची वाट लावली

  • @ganeshkolte9387
    @ganeshkolte9387 11 месяцев назад +88

    अगदी बरोबर, फडणवीसांनी महाराष्ट्राचं खूपच नुकसान केले, महाराष्ट्र अक्षरशः नासविला

    • @mahadevgaikwad6006
      @mahadevgaikwad6006 11 месяцев назад +4

      खूप छान माहिती दिली सर.आपल्या देशातले राजकीय पक्ष चांगले आहेत नेते चांगले आहेत पण जेंव्हा पासून आपले pm पंतप्रधान झालेत तेंव्हा पासून देशात गल्लीच राजकारण चालू झाले आहे. देवेंद्र हे तर अपवाद आहेत. पहले लहान, लहान मुलांना मंत्री मंडळ माहित होतं पण आज काल आपले फोटोबाज पंतप्रधानच हार कार्यक्रमात दिसतात. व्हा रे pm.
      राम..... राम.... 🙏🙏🙏

    • @tumbadchekhot
      @tumbadchekhot 11 месяцев назад

      फडणवीस यांनी महाराष्ट्राचे नुकसान केलं.
      आणि शरद पवारांनी प्रचंड फायदा करून दिलाय.
      काय बोलताय?
      या एका माणसामुळे खरं सांगायचं तर महाराष्ट्राची पुरी वाट लागली.
      आणि शिव्या त्या फडणवीस ला देत आहे.

  • @deepaligaikwad3796
    @deepaligaikwad3796 11 месяцев назад +17

    Absolutely true.. सगळ्या चुकीच्या गोष्टी सर्रास सुरू आहे..कोणी तोंड उघडले तर खुले आम धमक्या दिल्या जातात..

    • @prasannapatil2850
      @prasannapatil2850 Месяц назад

      नर्हैटीव पसरवीन्याचे काम सध्या होत आहे .

  • @DevChand-d6e
    @DevChand-d6e 10 месяцев назад +4

    मा.रवींद्र..पोखरकर..सर..विश्लेषण..छान..धन्यवाद
    .

  • @bibhishansarkale9873
    @bibhishansarkale9873 11 месяцев назад +21

    अगदी "सत्य "व वास्तव व परखड विश्लेषण केलंत साहेब.
    फडणवीस या "विकृत मानसिकता, खुनशी, कपटी वृत्ती च "वास्तव वर्णन केलंत, कदाचित "या मुळे राजकीय कारकिर्दीला पूर्णविराम मिळूही शकेल 🙏

  • @jayshreemandhare621
    @jayshreemandhare621 11 месяцев назад +37

    सडेतोड सत्य, बेधडक, कथन केले आहे सर, जय जिजाऊ जय शिवराय जय शाहु फुले आंबेडकर,

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 11 месяцев назад

      Right now very good thanks namo bhudday bhahut badhiya thank डोळे ughda bhrminvadi यांची चाल

  • @dilipsonawane6974
    @dilipsonawane6974 11 месяцев назад +176

    एकदम बरोबर विशलेशन भाजपा भगाव बोंबलायला वभूकायला बरेच ठेवलेत या अनाजी पंतानी कडेलोट होणार एक दिवस होणार जय महाराष्ट्र

  • @NanaKhole
    @NanaKhole 10 месяцев назад +3

    सुषमा ताई तुमच्या प्रमाने अभ्यासू आहेत, धन्यवाद!!

  • @sunitasalvi8010
    @sunitasalvi8010 10 месяцев назад +7

    100 % खरे विश्लेषण संपूर्ण महाराष्ट्राची वाट लावली फडणवीस ने

  • @nandkumardoke6702
    @nandkumardoke6702 11 месяцев назад +53

    अतिशय योग्य शब्दांकन केले आहे 🎉🎉🎉

  • @PravinGole-r6n
    @PravinGole-r6n 11 месяцев назад +42

    फार फार खरे बोलता धन्यवाद!

  • @ekobcobc7187
    @ekobcobc7187 11 месяцев назад +69

    बाबासाहेब पुरंदरे याला ज्या दिवशी पुरस्कार दिला त्या दिवशी फडणवीस यांचे राजकारण संपले

  • @rameshwarrandad4477
    @rameshwarrandad4477 10 месяцев назад +10

    "कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा" हा नारा श्री देवेंद्र फडणवीस यांनी वास्तविक ठरविला. आर्थिक, सामाजिक दृष्ट्या माझ्या महाराष्ट्राला नासवला हे तितकेच खरे.

  • @sudhirthawkar2628
    @sudhirthawkar2628 11 месяцев назад +55

    हेच आणि हेच निर्विवाद सत्य आहे! धन्यवाद साहेब अगदी लोकांच्या मनातील भावना बोलून दाखवल्याबद्दल 🙏💐

  • @tanvibane928
    @tanvibane928 11 месяцев назад +41

    सर्वांनी हा व्हिडिओ जेवढा जनते पर्यंत पोहोचवता येईल तेवढा पोहोचवा कारण याना फक्त सत्ता आणि वर्चस्व पाहिजे जनता मेलि तरी चालेल.

  • @arvindjadhav1738
    @arvindjadhav1738 11 месяцев назад +19

    व्वा सर व्वा अगदी योग्य सविस्तर माहिती सांगितली आहे त्या बद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद 💐🙏💐

  • @SSS-il8wm
    @SSS-il8wm 11 месяцев назад +62

    खुप खुप आभार...
    मुळात संस्करानेच नासलेल्या व्यक्ती कडून काही चांगलं होणार नाही...
    .
    .
    महाराष्ट्र तब्बल दोन वेळा चुकला (२०१४, २०१९)
    🙏🙏🙏🙏🙏

  • @shrikantathavale9777
    @shrikantathavale9777 11 месяцев назад +13

    अत्यंत संयमितपणे व्यवस्थित विचार जनते समोर मांडलेत... मनःपुर्वक धन्यवाद. कार्य असेच पुढे जोमाने सुरू राहो हीच मनःपूर्वक शुभेच्छा.
    🙏

  • @bapubharate2811
    @bapubharate2811 6 месяцев назад +2

    Sir खरचं तुम्ही आमच्या मनातील खरे विचार मांडले धन्यवाद साहेब❤

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 11 месяцев назад +146

    101% Perfect Annalise's Sir.
    Jai Maharashtra.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  11 месяцев назад +7

      धन्यवाद

    • @SunilLokande-cq8ko
      @SunilLokande-cq8ko 11 месяцев назад +6

      Perfect anylisis

    • @kirtishah6215
      @kirtishah6215 11 месяцев назад

      ​@@abhivyakti1965😊

    • @sonybapujadhav4475
      @sonybapujadhav4475 11 месяцев назад

      Ok

    • @NamdevPatil-nz4ht
      @NamdevPatil-nz4ht 11 месяцев назад

      ​@@abhivyakti1965❤❤❤ppppppppppppppppppppppppp❤❤❤❤❤❤❤❤p❤❤pp❤❤❤p❤❤❤p❤ppp❤❤❤❤❤p❤p❤❤❤❤❤❤❤p❤❤❤pp❤❤❤p❤❤❤❤❤❤❤❤p❤❤pp❤❤❤❤❤❤❤❤❤
      😊😊😊😊😊
      😊
      😊
      😊😊😊😊
      😊
      😊😊
      ❤❤❤😂😂😮b

  • @madhukarkadam3249
    @madhukarkadam3249 11 месяцев назад +42

    खुपच छान प्रकारे विश्लेषण सर खरोखरच फडणवीस एक महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे

  • @udaymhatre3009
    @udaymhatre3009 11 месяцев назад +45

    आपण मांडलेली सगळी मते योग्य आहेत. व खरेच महाराष्ट्राचे राजकारण ह्या व्यक्तीने गलिच्छ करून टाकले आहे

  • @प्रभाकरखोंड-प7न
    @प्रभाकरखोंड-प7न 11 месяцев назад +45

    असा मानुस दुसर्‍या राज्याला भेटु नये.आम्ही जे दुख भोगलय दुसर्रयाच्या वाट्याला येवु नये.

  • @aarya204
    @aarya204 9 месяцев назад +3

    धन्य वाद योग्य विश्लेषण । मी तुमच्या मताशी सहमत सर्वात घाणेरडे राजकारण केले

  • @jyotsnasinhasane6080
    @jyotsnasinhasane6080 11 месяцев назад +105

    अगदी बरोबर फडणवीसां नी राजकारण फक्त नाचवले नाही तर गलिच्छ गलिच्छ केले.

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 11 месяцев назад +23

    भाऊंच्या भक्तांना हे सत्य फार बोचते परंतु नासक्याची दुर्गंधी लपवता येत नाही, त्यांचे गेंड्याच्या कातडी आडुनही ती पसरते,दुर्गंधी असह्य झाली की बाहेरचे तर सोडा पोटचे पोरही सहन करत नाही.सुषणाताई़ची समर्पक उपमा व आपले मुद्देसूद विश्लेषण जबरदस्त.

  • @sangeetaberde7944
    @sangeetaberde7944 11 месяцев назад +45

    खूप सडेतोड आणि वास्तववादी विश्लेषण🙏

  • @InfinitySolutions-i1m
    @InfinitySolutions-i1m 11 месяцев назад +34

    Genius analysis sir
    I appreciate your Journalism 👌👍

  • @sureshshinde8128
    @sureshshinde8128 6 месяцев назад +3

    डोकं भिरभिरणारी माहीती आभारी 😢जय महाराष्ट्र

  • @sharadamberkar3926
    @sharadamberkar3926 11 месяцев назад +128

    सुषमाताई योग्यतेच बोलल्या.

  • @balasahebvarpe356
    @balasahebvarpe356 11 месяцев назад +37

    एकदम सत्य मांडलत. 😊

  • @sadananddalvi6475
    @sadananddalvi6475 11 месяцев назад +104

    आपणास धन्यवाद देणे, हे आमचे आद्द कर्तव्य बनते, आपण भाजप ची अगदी योग्य प्रकारे लक्तरे वेशीवर टांगलीत

  • @asharafali8881
    @asharafali8881 6 месяцев назад +2

    आज आपल्या देशात आपल्या सारख्या सत्य माहिती देणाऱ्या पत्रकाराची गरज आहे जे देश वाचवू शकतात

  • @chandrakantkhandagale-o1m
    @chandrakantkhandagale-o1m 10 месяцев назад +6

    सुंदर विश्लेषण.

  • @milindmane395
    @milindmane395 11 месяцев назад +8

    खूप चांगलं आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण. धन्यवाद

  • @bhalchandrahande7988
    @bhalchandrahande7988 11 месяцев назад +25

    १००% योग्य विश्लेषण

  • @shreedharsarpotdar3853
    @shreedharsarpotdar3853 11 месяцев назад +248

    अगदी माझ्या मनातील विचार आपण मांडले आहेत. मी आता ७५ वर्षांचा आहे. आजवर असे गलिच्छ राजकारण मी कधीच पाहिले नाही. महाराष्ट्रात ह्याला देवेंद्र फडणवीस सर्वस्वी जबाबदार आहेत.

    • @jeevanjagtap1717
      @jeevanjagtap1717 11 месяцев назад +13

      सुंदर विश्लेषण.

    • @vheejaymalviyaa2393
      @vheejaymalviyaa2393 11 месяцев назад +8

      काका, देवेंद्र जी ने काय केले, उध्दव ने बेइमानी केली नसती तर जे घडले ते राजकारण घडले नसते, देवेंद्र जी ने पवार आणि उद्धवला धडा शिकवला यात काय चुकले, आणि त्यांनी आपल्या सोबत दोन्ही पक्षांचे अंशी धुरंदर नेते आपल्या सोबत घेतले.हे विशेष.

    • @smitaketkar6557
      @smitaketkar6557 11 месяцев назад

      2019 ला गलिच्छ राजकारण दिसले नाही, अंबानींच्या घरासमोर काडतुसं कोणी ठेवली, मनसुख हिरेनचा बळी दिसला नाही, एका निवृत सैनिकाला झालेली मारहाण दिसली नाही, वसुली, भ्रष्टाचार दिसला नाही, शेतकऱ्यांना एकाही पैशाची मदत झाली नाही ते दिसले नाही, अडीच वर्ष घरात बसलेला मुख्यमंत्री दिसला नाही. सत्ता गेल्या गेल्या मानेचा गेलेला पट्टा दिसला नाही. फडणवीसांना वेळोवेळी अपमानित केलेलं दिसलं नाही. काय बोलताय???

    • @suhasshewale6430
      @suhasshewale6430 11 месяцев назад +10

      आले आले भक्त आले

    • @smitaketkar6557
      @smitaketkar6557 11 месяцев назад +6

      @@suhasshewale6430 बरोबर भक्त आहेत. लाचार, गुलाम नाहीत.....

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 10 месяцев назад +5

    एकदम सत्य व परखड मत मांडले आपण खुप छान

  • @ramraopatil373
    @ramraopatil373 10 месяцев назад +5

    पौखरकर साहेब खुपच परखड छान !! 🎉🎉

  • @SunilKeer-f7b
    @SunilKeer-f7b 11 месяцев назад +257

    १००% महाराष्ट्रातील जनतेच्या मनातलं सांगितलंत आणि तेही सुस्पष्टपणे. 👍👍

    • @mahadevgaikwad6006
      @mahadevgaikwad6006 11 месяцев назад +6

      खूप छान माहिती दिली सर.आपल्या देशातले राजकीय पक्ष चांगले आहेत नेते चांगले आहेत पण जेंव्हा पासून आपले pm पंतप्रधान झालेत तेंव्हा पासून देशात गल्लीच राजकारण चालू झाले आहे. देवेंद्र हे तर अपवाद आहेत. पहले लहान, लहान मुलांना मंत्री मंडळ माहित होतं पण आज काल आपले फोटोबाज पंतप्रधानच हार कार्यक्रमात दिसतात. व्हा रे pm.
      राम..... राम.... 🙏🙏🙏

  • @JyotsnaYadav-dg3is
    @JyotsnaYadav-dg3is 11 месяцев назад +39

    सर तुम्हाला मानाचा मुजरा जय महाराष्ट्र🚩🚩🚩

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 11 месяцев назад +119

    अत्यंत सटीक विश्लेषण. फडणवीस हा कपटी माणूस आहे.महाराष्टाचं दूषण आहे.

  • @harshadapatil1569
    @harshadapatil1569 10 месяцев назад +14

    जनतेच्या मनातील बोल आहेत सर

  • @pkkhot3283
    @pkkhot3283 8 месяцев назад +1

    साहेब खूप खूप शुभेच्छा, तुमच्या सारख्या विचारवंताची गरज आहे आपल्या महाराष्ट्राला

  • @VasantWankhede-xd2fo
    @VasantWankhede-xd2fo 11 месяцев назад +42

    बीजेपी हटाव देश बचाव ! जय हिंद जय महाराष्ट्र ! फारच वस्तुनिष्ठ विश्लेषण केलं सर आपण ! धन्यवाद ! 💐💐🙏💥💥

  • @jyotisukhtankar8918
    @jyotisukhtankar8918 11 месяцев назад +101

    तुम्ही अगदी बरोबर विश्लेषण केले.या पूढे जनतेने भाजपला मतदान करु नये. तरच आपले संविधान वाचेल.

  • @namdevpadekar6434
    @namdevpadekar6434 11 месяцев назад +35

    100% correct analysis. No doubt.

  • @swatisuryawanshi4197
    @swatisuryawanshi4197 11 месяцев назад +31

    सुषमा ताई बरोबरच बोलल्या.

    • @Gsh_1952
      @Gsh_1952 10 месяцев назад

      नीच कपटी ड्राग माफीया फडणवीस हा अडाणी मोदी शाह महाराष्ट्रातील ड्राग सालापर्यंत आहे अधिक महाराष्ट्रा चा ग्रह मंत्री आहे ललित पाटील सारखे त्या चे हस्तक आहे ड्रग चा महाराष्ट्रात धंदा बीन बोभाट चालू आहे मोदी शाह आणि फडणवीस महाराष्ट्रातील तरूण पिढी ला नष्ट करायचे आहे फडणवीस ला जेलमध्ये टाकून बर्फाच्या लादी वर झोपवून फोडले पाहिजे ते महाराष्ट्रावर चे संकटं दुर होईल.

  • @vikaskalbande
    @vikaskalbande 11 месяцев назад +1

    अतिशय स्पश्ट आणि एकदम प्रामाणिक खरं खुर विश्लेषण. खरं म्हणजे अतीशय लजजस्पद.

  • @dinkarmohandule7071
    @dinkarmohandule7071 11 месяцев назад +17

    सलाम सर आपले परखड मत व खरी परिस्थिती कथन केली. जनतेच्या मनातील. विचार धन्यवाद.

  • @पुरोगामीविचारमंच
    @पुरोगामीविचारमंच 11 месяцев назад +13

    एकदम कपटी आणि निष्क्रिय मणुष्य

  • @pradeepkanase8308
    @pradeepkanase8308 11 месяцев назад +40

    शंभर टक्के खरं आहे 👍

  • @RameshGavit-x2g
    @RameshGavit-x2g 6 месяцев назад +2

    सर आपण अगदी बरोबर चांगलं विश्लेषण केले आहे. धन्यवाद हे खरे आहे की, फडणवीस यांनी महाराष्ट्राला नासवलेला आहे. आता बदल झालाच पाहिजे.

  • @vasantnarvekar1571
    @vasantnarvekar1571 6 месяцев назад +4

    नूसताच महाराष्ट्र नासवलानाही तर.महाराष्ट्राचे मोठे आरतिक नुकसान केले

  • @manojgawande2590
    @manojgawande2590 11 месяцев назад +9

    खूप छान विश्लेषण केले धन्यवाद

  • @shrikrishnagavhale2306
    @shrikrishnagavhale2306 11 месяцев назад +17

    सत्य आणि परखड विश्लेषण 👍

  • @nileshgajare8072
    @nileshgajare8072 11 месяцев назад +165

    एकदम बरोबर पूर्ण राजकारण नसवल

    • @anantremje886
      @anantremje886 11 месяцев назад +1

      Rajakarnacha. Nasaval. Nahee. Tar. Sanmpuran. Maharashatra. Nasaval. Ha. Chu. Manus

  • @pramodvaidya7886
    @pramodvaidya7886 10 месяцев назад +6

    🙏आपल्या सारखी माणसे आसल्या मुळे महाराष्ट्र राज्य वाचणार आहे धन्यावाद.

  • @ekobcobc7187
    @ekobcobc7187 11 месяцев назад +48

    फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे

  • @deepak123454321
    @deepak123454321 11 месяцев назад +67

    Superb Analysis Sir...100% True

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  11 месяцев назад +3

      Thanks and welcome

    • @mahadevgaikwad6006
      @mahadevgaikwad6006 11 месяцев назад +5

      खूप छान माहिती दिली सर.आपल्या देशातले राजकीय पक्ष चांगले आहेत नेते चांगले आहेत पण जेंव्हा पासून आपले pm पंतप्रधान झालेत तेंव्हा पासून देशात गल्लीच राजकारण चालू झाले आहे. देवेंद्र हे तर अपवाद आहेत. पहले लहान, लहान मुलांना मंत्री मंडळ माहित होतं पण आज काल आपले फोटोबाज पंतप्रधानच हार कार्यक्रमात दिसतात. व्हा रे pm.
      राम..... राम.... 🙏🙏🙏

    • @lilydsilva5274
      @lilydsilva5274 8 месяцев назад +1

      Spoil my Maharastra FADANVIS tumi Maharastra cha nash kela

  • @anantpokharkar4997
    @anantpokharkar4997 11 месяцев назад +233

    फडनविसांच्या बाबतीत आपन बोललात ते १००% सत्य आहे.

    • @mayursunki7425
      @mayursunki7425 11 месяцев назад

      बरोबर फासानवीस हा कलंकित आणि खोटारडा माणूस आहे हे सत्या आहे

    • @anantpokharkar4997
      @anantpokharkar4997 11 месяцев назад

      @@ajinkyaapte2977 अस तुम्हाला वाटत..

    • @swami_smartha
      @swami_smartha 11 месяцев назад +4

      ​@@ajinkyaapte2977अरे आपटे ब्राह्मण द्वेष नाही तो दुसरा अनाजी पंत आहे म्हणून

    • @Maharashtra_Premi
      @Maharashtra_Premi 11 месяцев назад

      ​@@ajinkyaapte2977महाराष्ट्रातले ब्राह्मण स्वतःची प्रतिष्ठा घालवून बसतील जर असेच फडणवीस यांना समर्थन करत बसतील तर.... फडणवीस यांनी महाराष्ट्र नासवत दिल्लीश्वरांच्या पायी नेवून ठेवला....

    • @hemantsonavale6212
      @hemantsonavale6212 11 месяцев назад

      @@ajinkyaapte2977 नितीन गडकरी पण ब्राम्हण आहेत त्यांना तर सगळे चांगलं म्हणतात. हा अनाजी पंत आहे. वाट लावली याने महाराष्ट्राची

  • @madhukarturkane1033
    @madhukarturkane1033 10 месяцев назад +1

    Correct Thought Good information

  • @kishorraulkar3524
    @kishorraulkar3524 11 месяцев назад +19

    आपण एकदम बरोबर सत्याचा निर्वाळा सांगून दिला यांच बरोबरच सगळेच नेते घाणेरडे राजकारण करत आहेत...... वंचित बहुजन आघाडी

  • @PatilShubham98
    @PatilShubham98 11 месяцев назад +71

    100% Correct Analysis 👍👍👍

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  11 месяцев назад

      Thanks

    • @mahadevgaikwad6006
      @mahadevgaikwad6006 11 месяцев назад

      खूप छान माहिती दिली सर.आपल्या देशातले राजकीय पक्ष चांगले आहेत नेते चांगले आहेत पण जेंव्हा पासून आपले pm पंतप्रधान झालेत तेंव्हा पासून देशात गल्लीच राजकारण चालू झाले आहे. देवेंद्र हे तर अपवाद आहेत. पहले लहान, लहान मुलांना मंत्री मंडळ माहित होतं पण आज काल आपले फोटोबाज पंतप्रधानच हार कार्यक्रमात दिसतात. व्हा रे pm.
      राम..... राम.... 🙏🙏🙏

    • @tuneloftime
      @tuneloftime 11 месяцев назад +1

      कशाचे analysis....nothing ०००

  • @santoshnagle6362
    @santoshnagle6362 11 месяцев назад +22

    अतिशय खरे बोलताय साहेब पण जनता मरणारणा त्याचे काय ऊधव साहेबांच्या पाठी महाराष्ट्राने राहायचे

    • @mahadevgaikwad6006
      @mahadevgaikwad6006 11 месяцев назад

      खूप छान माहिती दिली सर.आपल्या देशातले राजकीय पक्ष चांगले आहेत नेते चांगले आहेत पण जेंव्हा पासून आपले pm पंतप्रधान झालेत तेंव्हा पासून देशात गल्लीच राजकारण चालू झाले आहे. देवेंद्र हे तर अपवाद आहेत. पहले लहान, लहान मुलांना मंत्री मंडळ माहित होतं पण आज काल आपले फोटोबाज पंतप्रधानच हार कार्यक्रमात दिसतात. व्हा रे pm.
      राम..... राम.... 🙏🙏🙏

  • @MarathiDarshan
    @MarathiDarshan 11 месяцев назад

    तुमची भाषा आणी विश्लेषण खूप सुंदर आहे.

  • @DevidasShelake-qh7kz
    @DevidasShelake-qh7kz 11 месяцев назад +3

    सर तुम्ही 100% माहिती खरेदी आहे धन्यवाद जनतेला ही माहिती कळाली पाहिजे

  • @prabhakardokhale8591
    @prabhakardokhale8591 11 месяцев назад +4

    अतिशय सुंदर आणि मनमोहक विस्लेसन सत्य सत्य सत्य केले धन्यवाद

  • @jayawantsalunke9737
    @jayawantsalunke9737 11 месяцев назад +33

    साहेब मी 60 वषाॆ चा आहे महाराष्ट्राला फडणवीस हा एक कीड लागली आहे ज्या दिवशी हा कीडा मरेल तो दिवस देशाला मुक्ति मिळेल

  • @maheshtawade4531
    @maheshtawade4531 11 месяцев назад +1

    एक नंबर विश्लेषण. काही मुद्दे राहिले ते असे
    1. कोविड काळात सीएम केअर फंडात पैसे न देता पीएम केअरला पैसे दे सांगणारा महाराष्ट्र द्रोही
    2. कोविड काळात रेमडिसीविरचा आणि ऑक्सिजनचा पुरवण्यासाठी केंद्र सरकारकडे एक शब्द ही न टाकणारे महाराष्ट्र द्रोही
    3. मविआ काळात सदावर्ते सारखी माणसे पुढे करून एस टी कर्मचाऱ्यांचे आंदोलन पेटवणारे आणि आता सत्तेत आल्यावर एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी नोकरीत सामील करण्याविषयी एक शब्दही न काढणारे
    4. मराठा आरक्षणाविरोधात सदावर्तेला याचिका टाकायला लावणारे
    5. पडळकर, राणा कुटुंब, कंगना, अर्णब या समस्त मंडळीना भुंकत ठेवून महाराष्ट्र अस्थिर करणारे
    6. बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट मराठी माणसाला नको असूनसुद्धा महाराष्ट्रावर लादणारे
    7. वेदांता फाॅक्सकाॅन सारखे मोठे उद्योग गुजरातला पळवले
    8. आंतरराष्ट्रीय वित्त केंद्र गुजरातला पळवणारे आणि महाराष्ट्राची तिजोरी रिकामी करून महाराष्ट्राला दरिद्री बनवणारे

  • @RameshDeshmukh-u2o
    @RameshDeshmukh-u2o 7 месяцев назад +1

    मी स्वतः कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता कींव्हा सभासद नाही मी एक मतदार व नागरिक आहे
    माझ वय 77 मी मतदान करतो म्हणजे माझ्या
    मतांच दान करतो तुमच्या सारखी प्रामाणिक माणसं युट्यूबच्या चानलवर निर्भीडपणे व अथक
    परिश्रम करून अभ्यासपूर्वक विश्लेषण करतात
    त्यामुळे आम्हाला प्रामाणिक पणे मतदान
    करायला खूप मदत होते असे वाटते की अजून
    खर्या अर्थाने लोकशाही जिवंत आहे
    आपणांस ऊदंड व निरोगी आयुष्य लाभो

  • @bhargavkshirsagar8605
    @bhargavkshirsagar8605 11 месяцев назад +19

    Absolutely Correct Very True 💯✅ Excellent Analysis.

  • @munishwarshende8661
    @munishwarshende8661 11 месяцев назад +26

    सही विश्लेषण केले

  • @ekobcobc7187
    @ekobcobc7187 11 месяцев назад +13

    श्रीमंत महाराष्ट्र गुजरात ला विकला बाबा याने