फडणवीसांनी महाराष्ट्र नासवला..I Devendra Fadnavis Iअभिव्यक्ती I Abhivyakti
HTML-код
- Опубликовано: 17 окт 2024
- फडणवीसांनी महाराष्ट्र नासवला..
महाराष्ट्राची राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक अवनीती देवेंद्र फडणवीसांच्या कार्यपद्धतीमुळे झाली.फडणवीसांनी महाराष्ट्र नासवला असा आरोप शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी नुकताच केला.त्यामागचा घेतलेला हा आढावा..
#devendrafadnavis #sushmaandhare #abhivyakti
Mail: ravindrapokharkar1@gmail.com
महाराष्ट्र आणि मराठी माणसाचा एक नंबर विरोधि
चांगले विश्लेषण धन्यवाद
अगदी परफेक्ट १००℅सत्य विश्लेषण केले साहेब तुम्ही. 👌🏻👌🏻👍🏻👍🏻
अतिशय योग्य विश्लेषण केले सर तुम्ही. जनतेने आता यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे.
👌👌 अतिशय सत्य परस्थितीवर आपण विश्लेशन दिले त्यामुळे महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या तंतोतंत लक्षात आले धन्यवाद सर 👏
तुला अक्कल आहे का?किती पैसे तुला मिळतात रे?लालची.देव माणसांवर असे चुकीचे बोलायचे नसते.काही फायदा होत नाही.मोदींना भजा.कल्याण होईल. नाहीतर आत तुम्ही.हे पक्के लक्षात ठेवा.मोदींना पर्याय नाही.ते जगाला भारी आहेत.तुमची काय मिजास.आधी त्यांच्या .१ टक्के तरी लायकी मिळवा.मग बोला.
खूपच खरी माहीती जनतेस पुरविली धन्यवाद!!
महाराष्ट्रातील गलिच्छ राजकारणाला देवेंद्र फडणवीस सर्वस्वी जबाबदार आहेत, अगदी योग्य विश्लेषण केले आपणास धन्यवाद
अगदी योग्य विश्लेषण, आपल्या मताशी मी तंतोतंत सहमत आहे.
रवींद्र सर, आपले चॅनल चे अभिनंदन. तसेच आपले वकृत्व स्वच्छ सुंदर व स्पष्ट आहे, बोलताना
शब्दांची मांडणी ऐकून कंटाळा येत नाही, म्हणून आपले "अभियक्ति " चॅनल भरपूर यशस्वी होणार याची खात्री देतो. आपले बोलणे पु. ल. देशपांडे ची आठवण करून देते. 👍🏻
🙏🙏🙏
साहेब आपण खरी खरी माहीती महाराष्ट्रतील जनतेलादिली आपणास धन्यवाद जय महाराष्ट्र.
खरोखर तूं म्हीखर बोलत आहात तुम्हाला सर्व शिवसैनिक काचा सलाम
सर तुम्ही खूप चांगल विश्लेषण केलं आहे, देवेंद्र फडणवीस यांनी खरोखर महाराष्ट्र नासावला
धन्यवाद
पत्ता@@abhivyakti196512:03
कमालीचं व्यवस्थीत, सुटसुटीत, वस्तुनिष्ठ, परिस्थितीजन्य आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण.
सर मानाचा जय महाराष्ट्र आपणास. 🙏❤ 🌹.
अगदी छान विश्लेषण केलात सर... आणि हे खरं आहे संपूर्ण महाराष्ट्राची वाट लावली या फडणवीस ने....
आम्ही सदैव तुमच्या विचारा सोबत.. 🙏🏻🙏🏻🙏🏻
सर तुम्ही जनतेच्या मनातलं बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
जनतेच्या मनातलं बोलले.धन्यवाद !!!🙏
खूप महत्वाचा विषय ,,घेतला त्या बद्द्ल धन्यवाद,,इतिहास नोंद घेईल असे आंनाजी दत्तो यांची भूमिका व भूमिकेला न्याय देणारे फडणवीस अजब कलाकार आहेत,,
अत्यन्त सरळ आणि सध्या भाषेत योग्य विश्लेषण!
धन्यवाद
साहेब अगदीं बरोबर विश्लेषण केले धन्यवाद.
त्रिवार धन्यवाद सर !!!आपणास शतश: नमन !अगदी सामान्य माणसांचे अंतकरणातील विवेचन आपण केलेले आहे !
साहेब,पहिल्यांदाच तूमचा विडीओ पाहीला.
अतिशय शांत,संयत,अचूक व सूंदर भाषा.टिका करताना कूठेही तूमचा तोल सूटत नाही.सूंदर व अभ्यासू,वास्तव पूर्ण भाष्य.
Hats Off 2 U Sir
सर मनापासून धन्यवाद आमच्या मनातील भावना बोलला बरं वाटलं
आदरणीय सर,अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या सारखे तळमळीचे निस्वार्थ व निर्भिड व्यक्तीमत्व आहेत ज्यांनी लोकशाही च्या चौथ्या स्तंभास आधार दिला आहे.हे विश्लेषण अनेकांच्या दिमाखाच्या दारावर दस्तक देणारं ठरेल यात शंका नाही.
🙏🙏🙏
अगदी बरोबर बोललात सर आपण. खूप छान पद्धतीने आपण ह्या विषयावर आपले मत मांडले.१०० % सहमत 👍
सोरोस ने पैसा फेकला भाडोञी माणूस आहे
रवींद्र पोखरकर अतिशय सत्य विश्लेषण.
अभिनंदन.
साहेब एकदम बरोबर याने महाराष्ट्राची वाट ला वली
एकदम बरोबर विश्लेषण केले आहे. या एका माणसामुळे महाराष्ट्रा ची पुर्ण वाट लागली आहे.
बरोबर साहेब फडतूस यांनी सर्व महाराष्ट्र ची वाट लावली
अगदी बरोबर, फडणवीसांनी महाराष्ट्राचं खूपच नुकसान केले, महाराष्ट्र अक्षरशः नासविला
खूप छान माहिती दिली सर.आपल्या देशातले राजकीय पक्ष चांगले आहेत नेते चांगले आहेत पण जेंव्हा पासून आपले pm पंतप्रधान झालेत तेंव्हा पासून देशात गल्लीच राजकारण चालू झाले आहे. देवेंद्र हे तर अपवाद आहेत. पहले लहान, लहान मुलांना मंत्री मंडळ माहित होतं पण आज काल आपले फोटोबाज पंतप्रधानच हार कार्यक्रमात दिसतात. व्हा रे pm.
राम..... राम.... 🙏🙏🙏
फडणवीस यांनी महाराष्ट्राचे नुकसान केलं.
आणि शरद पवारांनी प्रचंड फायदा करून दिलाय.
काय बोलताय?
या एका माणसामुळे खरं सांगायचं तर महाराष्ट्राची पुरी वाट लागली.
आणि शिव्या त्या फडणवीस ला देत आहे.
Absolutely true.. सगळ्या चुकीच्या गोष्टी सर्रास सुरू आहे..कोणी तोंड उघडले तर खुले आम धमक्या दिल्या जातात..
नर्हैटीव पसरवीन्याचे काम सध्या होत आहे .
मा.रवींद्र..पोखरकर..सर..विश्लेषण..छान..धन्यवाद
.
अगदी "सत्य "व वास्तव व परखड विश्लेषण केलंत साहेब.
फडणवीस या "विकृत मानसिकता, खुनशी, कपटी वृत्ती च "वास्तव वर्णन केलंत, कदाचित "या मुळे राजकीय कारकिर्दीला पूर्णविराम मिळूही शकेल 🙏
सडेतोड सत्य, बेधडक, कथन केले आहे सर, जय जिजाऊ जय शिवराय जय शाहु फुले आंबेडकर,
Right now very good thanks namo bhudday bhahut badhiya thank डोळे ughda bhrminvadi यांची चाल
एकदम बरोबर विशलेशन भाजपा भगाव बोंबलायला वभूकायला बरेच ठेवलेत या अनाजी पंतानी कडेलोट होणार एक दिवस होणार जय महाराष्ट्र
सुषमा ताई तुमच्या प्रमाने अभ्यासू आहेत, धन्यवाद!!
100 % खरे विश्लेषण संपूर्ण महाराष्ट्राची वाट लावली फडणवीस ने
अतिशय योग्य शब्दांकन केले आहे 🎉🎉🎉
फार फार खरे बोलता धन्यवाद!
बाबासाहेब पुरंदरे याला ज्या दिवशी पुरस्कार दिला त्या दिवशी फडणवीस यांचे राजकारण संपले
Ka re
"कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा" हा नारा श्री देवेंद्र फडणवीस यांनी वास्तविक ठरविला. आर्थिक, सामाजिक दृष्ट्या माझ्या महाराष्ट्राला नासवला हे तितकेच खरे.
हेच आणि हेच निर्विवाद सत्य आहे! धन्यवाद साहेब अगदी लोकांच्या मनातील भावना बोलून दाखवल्याबद्दल 🙏💐
सर्वांनी हा व्हिडिओ जेवढा जनते पर्यंत पोहोचवता येईल तेवढा पोहोचवा कारण याना फक्त सत्ता आणि वर्चस्व पाहिजे जनता मेलि तरी चालेल.
व्वा सर व्वा अगदी योग्य सविस्तर माहिती सांगितली आहे त्या बद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद 💐🙏💐
खुप खुप आभार...
मुळात संस्करानेच नासलेल्या व्यक्ती कडून काही चांगलं होणार नाही...
.
.
महाराष्ट्र तब्बल दोन वेळा चुकला (२०१४, २०१९)
🙏🙏🙏🙏🙏
अत्यंत संयमितपणे व्यवस्थित विचार जनते समोर मांडलेत... मनःपुर्वक धन्यवाद. कार्य असेच पुढे जोमाने सुरू राहो हीच मनःपूर्वक शुभेच्छा.
🙏
Sir खरचं तुम्ही आमच्या मनातील खरे विचार मांडले धन्यवाद साहेब❤
101% Perfect Annalise's Sir.
Jai Maharashtra.
धन्यवाद
Perfect anylisis
@@abhivyakti1965😊
Ok
@@abhivyakti1965❤❤❤ppppppppppppppppppppppppp❤❤❤❤❤❤❤❤p❤❤pp❤❤❤p❤❤❤p❤ppp❤❤❤❤❤p❤p❤❤❤❤❤❤❤p❤❤❤pp❤❤❤p❤❤❤❤❤❤❤❤p❤❤pp❤❤❤❤❤❤❤❤❤
😊😊😊😊😊
😊
😊
😊😊😊😊
😊
😊😊
❤❤❤😂😂😮b
खुपच छान प्रकारे विश्लेषण सर खरोखरच फडणवीस एक महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे
आपण मांडलेली सगळी मते योग्य आहेत. व खरेच महाराष्ट्राचे राजकारण ह्या व्यक्तीने गलिच्छ करून टाकले आहे
असा मानुस दुसर्या राज्याला भेटु नये.आम्ही जे दुख भोगलय दुसर्रयाच्या वाट्याला येवु नये.
धन्य वाद योग्य विश्लेषण । मी तुमच्या मताशी सहमत सर्वात घाणेरडे राजकारण केले
अगदी बरोबर फडणवीसां नी राजकारण फक्त नाचवले नाही तर गलिच्छ गलिच्छ केले.
भाऊंच्या भक्तांना हे सत्य फार बोचते परंतु नासक्याची दुर्गंधी लपवता येत नाही, त्यांचे गेंड्याच्या कातडी आडुनही ती पसरते,दुर्गंधी असह्य झाली की बाहेरचे तर सोडा पोटचे पोरही सहन करत नाही.सुषणाताई़ची समर्पक उपमा व आपले मुद्देसूद विश्लेषण जबरदस्त.
खूप सडेतोड आणि वास्तववादी विश्लेषण🙏
Genius analysis sir
I appreciate your Journalism 👌👍
Thanks
डोकं भिरभिरणारी माहीती आभारी 😢जय महाराष्ट्र
सुषमाताई योग्यतेच बोलल्या.
एकदम सत्य मांडलत. 😊
आपणास धन्यवाद देणे, हे आमचे आद्द कर्तव्य बनते, आपण भाजप ची अगदी योग्य प्रकारे लक्तरे वेशीवर टांगलीत
आज आपल्या देशात आपल्या सारख्या सत्य माहिती देणाऱ्या पत्रकाराची गरज आहे जे देश वाचवू शकतात
सुंदर विश्लेषण.
खूप चांगलं आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण. धन्यवाद
१००% योग्य विश्लेषण
अगदी माझ्या मनातील विचार आपण मांडले आहेत. मी आता ७५ वर्षांचा आहे. आजवर असे गलिच्छ राजकारण मी कधीच पाहिले नाही. महाराष्ट्रात ह्याला देवेंद्र फडणवीस सर्वस्वी जबाबदार आहेत.
सुंदर विश्लेषण.
काका, देवेंद्र जी ने काय केले, उध्दव ने बेइमानी केली नसती तर जे घडले ते राजकारण घडले नसते, देवेंद्र जी ने पवार आणि उद्धवला धडा शिकवला यात काय चुकले, आणि त्यांनी आपल्या सोबत दोन्ही पक्षांचे अंशी धुरंदर नेते आपल्या सोबत घेतले.हे विशेष.
2019 ला गलिच्छ राजकारण दिसले नाही, अंबानींच्या घरासमोर काडतुसं कोणी ठेवली, मनसुख हिरेनचा बळी दिसला नाही, एका निवृत सैनिकाला झालेली मारहाण दिसली नाही, वसुली, भ्रष्टाचार दिसला नाही, शेतकऱ्यांना एकाही पैशाची मदत झाली नाही ते दिसले नाही, अडीच वर्ष घरात बसलेला मुख्यमंत्री दिसला नाही. सत्ता गेल्या गेल्या मानेचा गेलेला पट्टा दिसला नाही. फडणवीसांना वेळोवेळी अपमानित केलेलं दिसलं नाही. काय बोलताय???
आले आले भक्त आले
@@suhasshewale6430 बरोबर भक्त आहेत. लाचार, गुलाम नाहीत.....
एकदम सत्य व परखड मत मांडले आपण खुप छान
पौखरकर साहेब खुपच परखड छान !! 🎉🎉
१००% महाराष्ट्रातील जनतेच्या मनातलं सांगितलंत आणि तेही सुस्पष्टपणे. 👍👍
खूप छान माहिती दिली सर.आपल्या देशातले राजकीय पक्ष चांगले आहेत नेते चांगले आहेत पण जेंव्हा पासून आपले pm पंतप्रधान झालेत तेंव्हा पासून देशात गल्लीच राजकारण चालू झाले आहे. देवेंद्र हे तर अपवाद आहेत. पहले लहान, लहान मुलांना मंत्री मंडळ माहित होतं पण आज काल आपले फोटोबाज पंतप्रधानच हार कार्यक्रमात दिसतात. व्हा रे pm.
राम..... राम.... 🙏🙏🙏
सर तुम्हाला मानाचा मुजरा जय महाराष्ट्र🚩🚩🚩
🙏🙏🙏
अत्यंत सटीक विश्लेषण. फडणवीस हा कपटी माणूस आहे.महाराष्टाचं दूषण आहे.
Right
Hundred percent right sir
Right
जनतेच्या मनातील बोल आहेत सर
साहेब खूप खूप शुभेच्छा, तुमच्या सारख्या विचारवंताची गरज आहे आपल्या महाराष्ट्राला
🙏
बीजेपी हटाव देश बचाव ! जय हिंद जय महाराष्ट्र ! फारच वस्तुनिष्ठ विश्लेषण केलं सर आपण ! धन्यवाद ! 💐💐🙏💥💥
तुम्ही अगदी बरोबर विश्लेषण केले.या पूढे जनतेने भाजपला मतदान करु नये. तरच आपले संविधान वाचेल.
100% correct analysis. No doubt.
Thanks
सुषमा ताई बरोबरच बोलल्या.
नीच कपटी ड्राग माफीया फडणवीस हा अडाणी मोदी शाह महाराष्ट्रातील ड्राग सालापर्यंत आहे अधिक महाराष्ट्रा चा ग्रह मंत्री आहे ललित पाटील सारखे त्या चे हस्तक आहे ड्रग चा महाराष्ट्रात धंदा बीन बोभाट चालू आहे मोदी शाह आणि फडणवीस महाराष्ट्रातील तरूण पिढी ला नष्ट करायचे आहे फडणवीस ला जेलमध्ये टाकून बर्फाच्या लादी वर झोपवून फोडले पाहिजे ते महाराष्ट्रावर चे संकटं दुर होईल.
अतिशय स्पश्ट आणि एकदम प्रामाणिक खरं खुर विश्लेषण. खरं म्हणजे अतीशय लजजस्पद.
सलाम सर आपले परखड मत व खरी परिस्थिती कथन केली. जनतेच्या मनातील. विचार धन्यवाद.
🙏🙏🙏
एकदम कपटी आणि निष्क्रिय मणुष्य
Mi puna yenarrrr........😊😊😊😊😊😊😊
शंभर टक्के खरं आहे 👍
सर आपण अगदी बरोबर चांगलं विश्लेषण केले आहे. धन्यवाद हे खरे आहे की, फडणवीस यांनी महाराष्ट्राला नासवलेला आहे. आता बदल झालाच पाहिजे.
नूसताच महाराष्ट्र नासवलानाही तर.महाराष्ट्राचे मोठे आरतिक नुकसान केले
खूप छान विश्लेषण केले धन्यवाद
सत्य आणि परखड विश्लेषण 👍
धन्यवाद
एकदम बरोबर पूर्ण राजकारण नसवल
Rajakarnacha. Nasaval. Nahee. Tar. Sanmpuran. Maharashatra. Nasaval. Ha. Chu. Manus
🙏आपल्या सारखी माणसे आसल्या मुळे महाराष्ट्र राज्य वाचणार आहे धन्यावाद.
फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे
Superb Analysis Sir...100% True
Thanks and welcome
खूप छान माहिती दिली सर.आपल्या देशातले राजकीय पक्ष चांगले आहेत नेते चांगले आहेत पण जेंव्हा पासून आपले pm पंतप्रधान झालेत तेंव्हा पासून देशात गल्लीच राजकारण चालू झाले आहे. देवेंद्र हे तर अपवाद आहेत. पहले लहान, लहान मुलांना मंत्री मंडळ माहित होतं पण आज काल आपले फोटोबाज पंतप्रधानच हार कार्यक्रमात दिसतात. व्हा रे pm.
राम..... राम.... 🙏🙏🙏
Spoil my Maharastra FADANVIS tumi Maharastra cha nash kela
फडनविसांच्या बाबतीत आपन बोललात ते १००% सत्य आहे.
बरोबर फासानवीस हा कलंकित आणि खोटारडा माणूस आहे हे सत्या आहे
@@ajinkyaapte2977 अस तुम्हाला वाटत..
@@ajinkyaapte2977अरे आपटे ब्राह्मण द्वेष नाही तो दुसरा अनाजी पंत आहे म्हणून
@@ajinkyaapte2977महाराष्ट्रातले ब्राह्मण स्वतःची प्रतिष्ठा घालवून बसतील जर असेच फडणवीस यांना समर्थन करत बसतील तर.... फडणवीस यांनी महाराष्ट्र नासवत दिल्लीश्वरांच्या पायी नेवून ठेवला....
@@ajinkyaapte2977 नितीन गडकरी पण ब्राम्हण आहेत त्यांना तर सगळे चांगलं म्हणतात. हा अनाजी पंत आहे. वाट लावली याने महाराष्ट्राची
Correct Thought Good information
आपण एकदम बरोबर सत्याचा निर्वाळा सांगून दिला यांच बरोबरच सगळेच नेते घाणेरडे राजकारण करत आहेत...... वंचित बहुजन आघाडी
100% Correct Analysis 👍👍👍
Thanks
खूप छान माहिती दिली सर.आपल्या देशातले राजकीय पक्ष चांगले आहेत नेते चांगले आहेत पण जेंव्हा पासून आपले pm पंतप्रधान झालेत तेंव्हा पासून देशात गल्लीच राजकारण चालू झाले आहे. देवेंद्र हे तर अपवाद आहेत. पहले लहान, लहान मुलांना मंत्री मंडळ माहित होतं पण आज काल आपले फोटोबाज पंतप्रधानच हार कार्यक्रमात दिसतात. व्हा रे pm.
राम..... राम.... 🙏🙏🙏
कशाचे analysis....nothing ०००
अतिशय खरे बोलताय साहेब पण जनता मरणारणा त्याचे काय ऊधव साहेबांच्या पाठी महाराष्ट्राने राहायचे
खूप छान माहिती दिली सर.आपल्या देशातले राजकीय पक्ष चांगले आहेत नेते चांगले आहेत पण जेंव्हा पासून आपले pm पंतप्रधान झालेत तेंव्हा पासून देशात गल्लीच राजकारण चालू झाले आहे. देवेंद्र हे तर अपवाद आहेत. पहले लहान, लहान मुलांना मंत्री मंडळ माहित होतं पण आज काल आपले फोटोबाज पंतप्रधानच हार कार्यक्रमात दिसतात. व्हा रे pm.
राम..... राम.... 🙏🙏🙏
तुमची भाषा आणी विश्लेषण खूप सुंदर आहे.
धन्यवाद
सर तुम्ही 100% माहिती खरेदी आहे धन्यवाद जनतेला ही माहिती कळाली पाहिजे
अतिशय सुंदर आणि मनमोहक विस्लेसन सत्य सत्य सत्य केले धन्यवाद
साहेब मी 60 वषाॆ चा आहे महाराष्ट्राला फडणवीस हा एक कीड लागली आहे ज्या दिवशी हा कीडा मरेल तो दिवस देशाला मुक्ति मिळेल
Nana fadnisachya kulatla hoy ki Kay?
सध्या महाराष्ट्राला
एक नंबर विश्लेषण. काही मुद्दे राहिले ते असे
1. कोविड काळात सीएम केअर फंडात पैसे न देता पीएम केअरला पैसे दे सांगणारा महाराष्ट्र द्रोही
2. कोविड काळात रेमडिसीविरचा आणि ऑक्सिजनचा पुरवण्यासाठी केंद्र सरकारकडे एक शब्द ही न टाकणारे महाराष्ट्र द्रोही
3. मविआ काळात सदावर्ते सारखी माणसे पुढे करून एस टी कर्मचाऱ्यांचे आंदोलन पेटवणारे आणि आता सत्तेत आल्यावर एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी नोकरीत सामील करण्याविषयी एक शब्दही न काढणारे
4. मराठा आरक्षणाविरोधात सदावर्तेला याचिका टाकायला लावणारे
5. पडळकर, राणा कुटुंब, कंगना, अर्णब या समस्त मंडळीना भुंकत ठेवून महाराष्ट्र अस्थिर करणारे
6. बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट मराठी माणसाला नको असूनसुद्धा महाराष्ट्रावर लादणारे
7. वेदांता फाॅक्सकाॅन सारखे मोठे उद्योग गुजरातला पळवले
8. आंतरराष्ट्रीय वित्त केंद्र गुजरातला पळवणारे आणि महाराष्ट्राची तिजोरी रिकामी करून महाराष्ट्राला दरिद्री बनवणारे
👍👍👍
मी स्वतः कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता कींव्हा सभासद नाही मी एक मतदार व नागरिक आहे
माझ वय 77 मी मतदान करतो म्हणजे माझ्या
मतांच दान करतो तुमच्या सारखी प्रामाणिक माणसं युट्यूबच्या चानलवर निर्भीडपणे व अथक
परिश्रम करून अभ्यासपूर्वक विश्लेषण करतात
त्यामुळे आम्हाला प्रामाणिक पणे मतदान
करायला खूप मदत होते असे वाटते की अजून
खर्या अर्थाने लोकशाही जिवंत आहे
आपणांस ऊदंड व निरोगी आयुष्य लाभो
🙏
Absolutely Correct Very True 💯✅ Excellent Analysis.
Thanks
अगदी खरं सांगितलं chaa
सही विश्लेषण केले
श्रीमंत महाराष्ट्र गुजरात ला विकला बाबा याने