मी एक मराठा आहे, जर राज ठाकरेंनी आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे ही भूमिका म्हणजे मराठा आरक्षणाचा विरोध कसा होतो आणि जे भूमिका मांडत च नाहीत किंवा सर्व पक्षीय बैठकीला उपस्थित राहत नाहीत त्यांच्या बद्दल बोला. राज ठाकरेंनी जी भूमिका घेतली आहे तीच भूमिका मा. बाळासाहेब नेहमीच घेत आले
जरांगे पाटलांनी गुलाल उधळला होता मुंबई वरून परत जाताना ... कोणीतरी त्यांना पण जाब विचारा कसला गुलाल उधळला ते.. जे आरक्षण राज्य सरकार देऊ शकत नाही हेच राज ठाकरे ओरडुन ओरडुन सांगत आहेत
मी सुद्धा एक मराठा आहे , पण राज ठाकरे काय म्हंटले हे एकदा नीट समजून घ्या त्यांनी विरोध नाही केला ते स्पष्ट म्हणाले की आरक्षण मिळण्यसाठी घटने मध्ये बदल करावं लागेल
@@rameshkale9787Pawaracha Gu khaun kiti divas jiravanar😂😂eka bapacha asashil tar tyacha gu n khata Pawarane marathyansathi Ky kela te sangel ha be da za2 dalla😂😂
बिकाऊ मीडिया चांगलं दाखवा समाजा समाजामध्ये वाद होईल अशा बातम्या दाखवू नका नाहीतर आपला पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही जय भवानी जय शिवराय जय जिजाऊ मासाहेब
मी राजसमर्थ आहे... तरीही सांगतो राज साहेब यांची पहिल्यापासूनच भुमिका मराठा विरोधी आहे... मग ते शिवस्मारक असो किंवा मराठा आरक्षण... मराठा समाजासाठी कोणते काम केलय राज साहेबांनी ज्यामुळे मराठ्यांच भल झालय... एकतर स्वतः काय करायच नाय कोणी करत असेल तर खोडा घालायचा...😡
राज साहेब काय बोलले हे अगोदर समजून घ्या, की महाराष्ट्र एवढा समृद्ध आहे की आणी एवढ्या नोकऱ्या आहेत त्या जर आपल्या राज्यातील तरुणांना मिळाल्या म तो कोणताही जातीचा असो पण तो महाराष्ट्राचा नागरिक आहे अश्या तरुणांना प्रथम प्राधान्य दिल गेल तर आरक्षण यावर नोकरि लागेल हा विषयच येणार नाही, त्याला आरक्षण याचा वापर न करता रोजागार् मिळेल.
अरे राज साहेब काय बोलले आणि यांनी अर्थ असा घेतला की मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही. अरे राजसाहेब यांच सरळ म्हणणं अस आहे. की आपल्या राज्यात एवढा रोजगार आहे की कोणालाच आरक्षणाची गरज नाही. म्हणजे सर्व समजला नोकरीत आरक्षणाची गरज नाही. एवढा रोजगार आहे. फक्त कायदा लागू करा स्थानिकांना नोकरीत १००% प्राधान्य द्यावे. आणि शिक्षणात आरक्षणाचा विषय आला तर ते आर्थिक निकषावर आरक्षण असाव कोणत्याही जातीच्या आधारावर नसावे. कारण जातीने समाजात दुफळी पडत राहणार.
राज ठाकरे यांनी आंदोलन, मोर्चा, उपोषण करावे आणि महाराष्ट्र हिताचे कायदे करून घयावे. गुजरात चा नाही. जो पक्ष महाराष्ट्र चा पंतप्रधान करील त्याला बिनशर्त पाठिंबा दयावा.... राहिला विषय मराठा आरक्षण चा तो आम्ही आमचा बघू पाटील खंबीर आहेत..... 🚩
आणि तुम्ही एकत्र येऊन लढायला पाहिजे... तुम्हीं तर दुष्मना सोबत जायला तयार आहात पण आपले तुम्हाला दिसत नाही. विचारवंत व्हा. सावधान राहा. तीसऱ्याला फायदा होतो याचे भान ठेवा जागरूक हिंदू मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र माझा
बाकी नेते गोड बोलून आत्तापर्यंत सगळ्यांची दिशाभूल करून जाती पतीत सगळ्यांना लढवत राहिले. राज साहेब ठाकरे हे एकमेव स्पष्ट वक्ते नेते आहेत. जे कटू वाटतंय पण तेच सत्त्य आहे. राज साहेब ठाकरे जिंदाबाद ❤
भाऊ तिथे जे आंदोलक आहेत ना ती स्वतः सात दिवस उपोषण, जलसमाधी, रस्ता रोको.... पहिल्यापासून आंदोलनात सहभागी आहे...... म्हणून दादा काय बोलले नाही येत जरा भान ठेवून कमेंट करा
@@ganeshmohite2878दादांचं नाव नाही घ्यायचा.... माझी कुणबी नोद सापडली आहे दादांच्या आंदोलनामुळे... काय म्हणे फसवतात गप रे काही माहीत नसलं ना उग बोलायचं म्हणून बोलू नका
राज साहेब आरक्षणा बद्दल काय बोलले ते व्यवस्थित पणे ऐका ते म्हणाले कि आपल्या राज्यात इतक्या नौकर्या आहेत. फक्त स्थानिकांना पहिले प्राधान्य द्या. अर्थाचा अनर्थ करु नका. 🙏
तुम्हाला आतरवली सराती मध्ये येवून सांगितले होते मिळणार नाही. पण jarange तुम्ही विनाकारण या राज्यात तेढ तयार करता तुम्ही विधान सभा लढवा ,मुख्यमंत्री व्हा आणि सर्व आरक्षण मराठा समाजाला द्या,पण शांतता ठेवा कारण अती तिथे माती होतेच.
Raj Thackeray is 100 percent correct!!! No need for reservations. Create more jobs and give them to local Marathi people, every hardworking Marathi youth will get job 🙏
बिलकुल चकीच्या घोषणा दिल्या आहेत मी सुध्दा एक मराठा आहे सरकार कोणाचं आहे ते पहा पहिले शरद पवारांची इतक्या वर्ष सत्ता होती तेव्हा त्यांनी का नाही दिलं आरक्षण है सर्व राजकारण आहे जाती जाती आग लावणे बाकी काही नाही राज ठाकरे काय बोलत की मी कुठली जात मानत नाही मी तर म्हणतो आरक्षण रद्द केल पाहिजे मेरिट किंवा आर्थिक परिस्थिती कमजोर असेल अशा लोकांना आरक्षण भेटल पाहिजे असं मत आहे राज ठाकरे च यात काय चुकीच आहे
राज ठाकरे कुठेच प्रशासन मधे नाही. आंदोलन भरकटले आहे सेटलमेंट दिसत आहे. मनोज जरांगे शरद पवारांच्या आदेशावर तर BJP चे पण कार्यकर्ते म वि आ चे नेत्यांना टार्गेट करत आहे असे दिसते. हे राजकीय अजेंडा आहे समाजाला वेड्यात काढलं आहे.😅😅😅
जरांगे पाटील जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा सत्ताधारी आणि विरोधक यांना त्यांची लायकी विधानसभेला दाखवून द्यायचीच पक्ष स्थापन करून उमेदवार उभे करायचेच आणि निवडून आणायचेच जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे
राज साहेब जे काही बोलले ते मराठा समाजाच्या लोकांनी नीट ऐकून घेतले पाहिजे होते.मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही असे ते अजिबात म्हणाले नाहीत.तरी मराठा बांधवांनो उगाच गैरसमज करून घेऊ नये आणि आपल्यामुळे अशांतता निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. एक मराठा लाख मराठा 🙏🌹
मराठी माणसाची खरी ढाल हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राज ठाकरे साहेब आत्तापर्यंत मराठा माणूस म्हणून कोणती भूमिका या कोणते अधिकार राज ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये विचारपूर्वक महाराष्ट्रात केले नाहीत टोलना के आंदोलन मज्जिद्दी वर भोंगे राजकारण गरम महाराष्ट्रात मराठी माणूस टिकला पाहिजे ही भूमिका घेतली होती पण आज राज ठाकरे भाजप सोबत राहून मराठी माणसासोबत खेळ खेळला जातो असे मला वाटते कारण आजपर्यंत भाजपाला विरोध करणारे राज ठाकरे साहेब भाजपाला सपोर्ट करतात महाराष्ट्रामध्ये चाललेले राजकारण आम्हाला खरंच पाहत नाही जय महाराष्ट्र
महाराष्ट्र मध्ये जे चालले आहे प्रमाणिकपणे प्रत्येकाने विचार करा बरोबर चालले आहे का? जे एका समाजाला किंवा पक्षाला करता येते ते इतरही समाजाला किंवा पक्षाला करता येते याच्याने महाराष्ट्रात काय होईल विचार करा सर्वच समाजाचे लोक जर माझा समाज माझा पक्ष माझा समाज माझा पक्ष करत असतील तर महाराष्ट्रामध्ये आपापसात भांडणे होऊन संपून जातील आणि याचा फायदा दुसरेच घेऊन निघतील खरोखर प्रामाणिकपणे शहाण्या लोकांनी पुढे येऊन हे चाललेले सगळे चाळे बंद केले पाहिजे समाजाला सावध केले पाहिजे आणि जे संविधानिक आहे ते मानले पाहिजे विनाकारण महाराष्ट्रात चुकीचा पायंडा पडत आहे कारण प्रत्येक समाज जर ह्याच तऱ्हेने वागत गेला तर काय होईल आज या एका समाजाने केला उद्या प्रतिकार म्हणून दुसरा समाज पण करणार हे चुकीचा प्रकार चालू झाला आहे विचार करा याविषयी समाजामध्ये जागृती करा आणि महाराष्ट्राला वाचवा हे कुणाला एकट्याला उद्देशून नाही बोलत आपला महाराष्ट्र एक रावा याकरिता बोलत आहे
आरक्षणाची खरी गरज ही चांगले शिक्षण व पुढे जाऊन चांगली नोकरी मिळावी यासाठी असते. जर राज्यातील कोणत्याही जातीच्या प्रत्येक मराठी माणसाला शिक्षण व नोकरी उपलब्ध करुन दिली तर आरक्षणाची गरज महाराष्ट्रातील कोणत्याही समाजाला राहणार नाही. बाहेरील राज्यातून येणारे जे लोक आहेत ते इथल्या शिक्षणाच्या सोयी व नोकऱ्या मिळवतात व आपल्या मुलांना या गोष्टींपासून वंचित रहावे लागते. बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांचे व्यवस्थित नियोजन केले तर त्यांच्यासोयी साठी होणारा सर्व खर्च वाचेल त्यातून आपल्या लोकांसाठी सुविधा राबवता येतील. तसेच योग्य नियोजन झाल्यास सर्वांनाच चांगले शिक्षण व नोकऱ्या देता येतील. मग महाराष्ट्रातील कोणत्याही समाजाच्या लोकांना आरक्षणाची गरज राहणार नाही. योग्य इच्छाशक्ती असेल तर हे सहज शक्य आहे. पण महाराष्ट्रातील राजकारणी मूळ विषय सोडवण्यापेक्षा आरक्षण हा विषय वापरून सर्व समाजाचा निवडणुकीसाठी वापर करुन घेत आहेत. त्यांना मूळ समस्या सोडवायची नाही. हे राजकारणी फक्त तुम्हाला पोकळ आश्वासने देत आहेत. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. मला सर्व समाजातील लोक एकसमान आहेत. मी जात पात मानत नाही. महाराष्ट्रातील सर्व मराठी माझे बांधवच आहेत. कोणत्याही एकाच समाजाची बाजू घ्यावी असा कोणी माझ्यावर दबाव आणू नये. महाराष्ट्रातील सर्व समाजाच्या लोकांना चांगले शिक्षण व चांगली नोकरी मिळावी हिच माझी भूमिका असेल. त्यासाठी मतांची लाचारी पत्करून मी कोणाचीही फसवणूक करणार नाही. राज ठाकरे सर्व आंदोलकांना हेच समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.
मी एक मराठा आहे, जर राज ठाकरेंनी आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे ही भूमिका म्हणजे मराठा आरक्षणाचा विरोध कसा होतो आणि जे भूमिका मांडत च नाहीत किंवा सर्व पक्षीय बैठकीला उपस्थित राहत नाहीत त्यांच्या बद्दल बोला. राज ठाकरेंनी जी भूमिका घेतली आहे तीच भूमिका मा. बाळासाहेब नेहमीच घेत आले
राज ठाकरे यांना इतका विरोध मग नारायेन राणेंना किती विरोध
ते आळ्यावर करा की मग बघू कोण किती मराठा आहे ते
जोडे!!!
कारण राजू नेहमीच मराठा विरोध करत आलेला आहे..
@@Jdjfjwiwjjfjq उध्दव ठाकरे कडे गेलेले मराठा आमचे नाही असे बोलतो किती दुटप्पी भूमिका.. हा फक्त शरद पवार आणि उध्दव ठाकरे आणि काँग्रेस cha माणूस आहे
@@santoshladhane1924 पण तू पक्का टरबूज च बी दिसतोय😂😂😂😂😂😂
खर बोलल की मराठा समाजाचा झोंबत आहे आणि त्याचा फायदा शरद पवारच्या राजकीय मतासाठी जरांगे पाटील करतोय
राज ठाकरे एकदम बरोबर बोलले आहेत, पण चपटी पटू ची कुवत नाही समजून घ्यायची
तुझ्या बोलण्याची तुझ्या फोटोसही त एक क्लीप तयार करून व्हायरल कर मग तुझा तमाशा तुझ्याच गावातील शेजारी बघतील राजठाकरेना सोडत नाही तु कोण त्या झाडापाला
प्रत्येक समाजाचा वाटा प्रत्येक ठिकाणी असावा असं आरक्षण असावं.. non creamy layer ची अट सर्वांना असावी..नाहीतर एक दिवस भारताचा बांगलादेश होईल..
Barobr honarch ahe shard powar mission successful karun ghenar dusra kay kela ahe teni...
राज ठाकरे यांच्या आर्थिक निकष आरक्षण मागणीला पाठिंबा.. 🚩🚩
आर्थिक निकषावर आरक्षण मिळण्यासाठी आंदोलन उभा करा म्हणावे त्यांना..
बघूया आरक्षणात असलेल्या समाजाविरुद्ध जाण्याचा दम आहे का त्यांच्यात
सगळ्या जातीतील समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे राज सुपारी घेऊन बोलणारा माणूस आहे
जरांगे पाटलांनी गुलाल उधळला होता मुंबई वरून परत जाताना ... कोणीतरी त्यांना पण जाब विचारा कसला गुलाल उधळला ते.. जे आरक्षण राज्य सरकार देऊ शकत नाही हेच राज ठाकरे ओरडुन ओरडुन सांगत आहेत
अशक्य गोष्टींना पाठिंबा देऊन चालू मागणी मागे पाडणे म्हणजे स्वतः ला अतिशहाणे समजने
@@nilesh.j935 चालू मागणी पण अशक्य आहे..हे तुमच्या पवार साहेबांना पण माहिती म्हणून इतके वर्षे तुम्हाला नाचवत आहेत ना..आणि तुम्ही नाचत आहत.. 😂😂
राज साहेब ठाकरे पहिले आंदोलनामध्ये सांगितले होते की मराठा आरक्षण मिळणार नाही एवढा स्पष्ट बोलणारा नेता एकमेव राज साहेब ठाकरे आहे
Jhatya bhetlay arakshan 😂😂 uth zopetun
Bhetle be yedya 😂😂 .uth zopetun .
@@kushaq1173 मग मधीच कशाला उपोषण करायचं 😂
@@mayureshghodke7183 Ata bolnar nahi ha jaude 😂😂
@@kushaq1173भेटलाय म उपोषण कशाला 😂 मोर्चे कशाला 🤣
🚩🚩एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
जरांगे साहेब तुम्हाला खूप मानतो पण है जे राज साहेब सोबत चाललाय हैं बरोबर नाही है!😔
ते पण विरोधात बोलू नये पाहिले आरक्षण नंतर नेते मंग ते सर्व पक्षाचे अध्यक्ष असतील राज ठाकरे आम्ही मानतो
काय चेष्ठा लावलाय राव चॅनेल वाल्यांनी
मी मराठा.. राजसाहेब ठाकरे समर्थक कायम.. 💯🚩जय शिवराय..
आम्हाला तुमच्या सारखे मराठे नको😂 सुपारी खावु
सर्व मिळून मराठा आंदोलन मोडीत काढायचा प्रयन्त करत आहे 💯🚩
❤❤100 भाई
Gulal udhalun kay milale -- punha vidhan sabhe chya nivadnuki paryant tari moditach nighale ahe.
😂
मी सुद्धा एक मराठा आहे , पण राज ठाकरे काय म्हंटले हे एकदा नीट समजून घ्या त्यांनी विरोध नाही केला ते स्पष्ट म्हणाले की आरक्षण मिळण्यसाठी घटने मध्ये बदल करावं लागेल
विधानसभा होऊ द्या या पाटलांची खुप वाईट परिस्थिती होईल.पवांराची सुपारी घेऊन महाराष्ट्राची वाट लावली
बरं जिरली नाही वाटतं😂😂😂😂
Aagdi barobar aahe
राज ठाकरे यांच्या आर्थिक निकष आरक्षण मागणीला पाठिंबा.. 🚩🚩
@@rameshkale9787Pawaracha Gu khaun kiti divas jiravanar😂😂eka bapacha asashil tar tyacha gu n khata Pawarane marathyansathi Ky kela te sangel ha be da za2 dalla😂😂
बिकाऊ मीडिया चांगलं दाखवा समाजा समाजामध्ये वाद होईल अशा बातम्या दाखवू नका नाहीतर आपला पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही जय भवानी जय शिवराय जय जिजाऊ मासाहेब
He tv9 bhenchod mahavikas aathadi sathi Kam karat
राज साहेब मराठी माणसासाठी गेल्या 18 वर्षापासून एकटाच लढतो आहे , ते मराठ्यांच्या विरोधात नाही
Marathi kadhich sodal 😂😂😂
कोणता लढा दिला???
😂😂😂
Ladhtayet😂😂😂
@@gajananlondhe3986 settlement bolayach asel 😂😂
गुजराती लोका बदल कधी बोलत नाही
ठरवून ठराविक नेत्यांना टार्गेट केले जात आहे, पूर्णपणे आंदोलन हे राजकीय आहे ,
राज साहेब ठाकरे ❤
काय जरांगे डबल डबल कस आरक्षण देता येयल ews पण पाहिजे आणि sebc पण पाहिजे कुणबी पण पाहिजे.. आसा कसा चालेल जारांगे दादा
गैरफायदा घेण्याचा प्रयत्न. सगळी आरक्षणं काढून टाका.
मी पण मराठा आहे . पण राज साहेब ठाकरे यांना पाठिंबा....🎉🎉🎉. जय महाराष्ट्र जय मराठी.. आर्थिक निकष.
तुझ्यायची नंबर टाक मग तुला सांगतो
मी राजसमर्थ आहे...
तरीही सांगतो राज साहेब यांची पहिल्यापासूनच भुमिका मराठा विरोधी आहे...
मग ते शिवस्मारक असो किंवा मराठा आरक्षण...
मराठा समाजासाठी कोणते काम केलय राज साहेबांनी ज्यामुळे मराठ्यांच भल झालय...
एकतर स्वतः काय करायच नाय कोणी करत असेल तर खोडा घालायचा...😡
राज ठाकरे आजची भुमिका वेगळी
तु मराठा नाही
राज ठाकरे विकाऊ माणूस गेस सुपारी नोट दुपारी
जरांगे साहेब तुम्ही शरद पवारांना त्यांची भूमिका विचारा ओबीसी मधून आरक्षण देण्या बाबत तेंव्हा आम्ही मानू ..
राज साहेब कायम मराठी माणसाच्या पाठीशी उभे राहिले पण खरंच मराठी माणूसच मराठी माणसाच्या विनाशाचे मूळ कारण 😔😔
Only raj saheb ❤❤❤
जरांगे साहेब हे बरोबर नाही.... राज ठाकरे हे इतर नेत्यापेक्षा खूप वेगळे आहेत...... 🙏🏻
राज ठाकरे हाच खरा जातीयवादी आहेत निट निरीक्षण कर आणि संभाजी महाराजांच्या बद्दल केलेल वक्तव्य बघ आनी तो युटुब वर सापडल आणि पक्या आणि राज ठाकरे सेम
फक्त कोहिनूर प्रकरण बाहेर पडेल म्हणून साध्या BJP चें झालेत..
मग राज ठाकरे दर वेळी दिशा,का बदलतात
Hoo खूप वेगळ है राजू... सुपरी बाज आहे
Ghanta tu chat tyachi jaun
2:19 😂 पवारांची वणी बोलतोय हा तर 😂😂
हा तुतारीचा प्रचार करतोय.
समाजाचं नाव घेऊन सोंग करतोय. येथून पुढे पाठींबा नाहीच.
जय जिजाऊ.
राज साहेब काय बोलले हे अगोदर समजून घ्या, की महाराष्ट्र एवढा समृद्ध आहे की आणी एवढ्या नोकऱ्या आहेत त्या जर आपल्या राज्यातील तरुणांना मिळाल्या म तो कोणताही जातीचा असो पण तो महाराष्ट्राचा नागरिक आहे अश्या तरुणांना प्रथम प्राधान्य दिल गेल तर आरक्षण यावर नोकरि लागेल हा विषयच येणार नाही, त्याला आरक्षण याचा वापर न करता रोजागार् मिळेल.
दादा राज साहेब हेच बोललेले आहेत तुम्ही जे वाक्य टाकलेले आहेत ना तेच राजसाहेब बोलले आहेत चुकीचं काहीच बोलले नाही आहे
कोण पण सांगेल हा माणूस राजकीय आंदोलनं करतोय 😊
एक मराठा कोटी मराठा 👉🏻🚩🚩🚩🚩🚩🚩
अरे राज साहेब काय बोलले आणि यांनी अर्थ असा घेतला की मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही. अरे राजसाहेब यांच सरळ म्हणणं अस आहे. की आपल्या राज्यात एवढा रोजगार आहे की कोणालाच आरक्षणाची गरज नाही. म्हणजे सर्व समजला नोकरीत आरक्षणाची गरज नाही. एवढा रोजगार आहे. फक्त कायदा लागू करा स्थानिकांना नोकरीत १००% प्राधान्य द्यावे. आणि शिक्षणात आरक्षणाचा विषय आला तर ते आर्थिक निकषावर आरक्षण असाव कोणत्याही जातीच्या आधारावर नसावे. कारण जातीने समाजात दुफळी पडत राहणार.
ते कधी होणार नाही म ते कशाला बोलायचं आणि वाद ओढवून घ्यायचा
Jarange chya virodhat ka bolle thakrey 🤨pratek veli Amich ka? Amchya jivavar moth vhyach Ani amalach.. 😢
Private company madhe kutcha aarakshan magnr?
🦴🥄
राज ठाकरे यांनी आंदोलन, मोर्चा, उपोषण करावे आणि महाराष्ट्र हिताचे कायदे करून घयावे. गुजरात चा नाही.
जो पक्ष महाराष्ट्र चा पंतप्रधान करील त्याला बिनशर्त पाठिंबा दयावा....
राहिला विषय मराठा आरक्षण चा तो आम्ही आमचा बघू पाटील खंबीर आहेत..... 🚩
राज साहेब ❤
आणि तुम्ही एकत्र येऊन लढायला पाहिजे... तुम्हीं तर दुष्मना सोबत जायला तयार आहात पण आपले तुम्हाला दिसत नाही.
विचारवंत व्हा. सावधान राहा.
तीसऱ्याला फायदा होतो याचे भान ठेवा
जागरूक हिंदू मराठा
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र माझा
आता कसं पाटील म्हणतील तसं
बाकी नेते गोड बोलून आत्तापर्यंत सगळ्यांची दिशाभूल करून जाती पतीत सगळ्यांना लढवत राहिले.
राज साहेब ठाकरे हे एकमेव स्पष्ट वक्ते नेते आहेत. जे कटू वाटतंय पण तेच सत्त्य आहे.
राज साहेब ठाकरे जिंदाबाद ❤
आघाडी च्या नेत्यांना विचारलं कि जारांगे बोलतो ते मराठ्यांच आंदोलन नाही, ते आमचे नाहीत त्याला राग येतो.
भाऊ तिथे जे आंदोलक आहेत ना ती स्वतः सात दिवस उपोषण, जलसमाधी, रस्ता रोको.... पहिल्यापासून आंदोलनात सहभागी आहे...... म्हणून दादा काय बोलले नाही येत जरा भान ठेवून कमेंट करा
@@walke607 मला माहित आहे ते साधे भोळे मराठा बांधव आहेत. त्यांच्या भावनेशी खेळात आहेत जारांगे आणि पवार
@@ganeshmohite2878दादांचं नाव नाही घ्यायचा.... माझी कुणबी नोद सापडली आहे दादांच्या आंदोलनामुळे... काय म्हणे फसवतात गप रे काही माहीत नसलं ना उग बोलायचं म्हणून बोलू नका
शिवसेना भवनासमोर आंदोलकाना कोणत्या. पक्षाचे आहेत विचारले की कॅमेरा समोर न बोलताच निघून गेले भाजपाने पाटवलेले होते
उमेदवार उभे कर दम असेल तर
तूम्ही करा अगोदर,आमचे तयारच आहेत😂😂😂
@@rameshkale9787Bagh ha Jarangya Pawaracha tomcat nasel ghet tar umeswar ubha karel 😂😂nahitar roj tyacha gu khato
मराठ्यांचा दम बघू नकोस
RAJ 🎉 sahib
Rajsaheb ❤❤❤
फक्त राज साहेब।..
राज साहेब आरक्षणा बद्दल काय बोलले ते व्यवस्थित पणे ऐका ते म्हणाले कि आपल्या राज्यात इतक्या नौकर्या आहेत. फक्त स्थानिकांना पहिले प्राधान्य द्या. अर्थाचा अनर्थ करु नका. 🙏
गावगाड्यतल वातावरण भिगवड्याच काम जराग्यानकेले.कुनब्बाना मतदार करु नका हे बाळासाहेब आंबेडकर यांचे म्हणणे योग्य आहे.
जरंगे राजकारण पुरे आता हिंदू एक होतोय हे काहीजणांना बघवत नाही जाती जातीत भांडू नका दुसराच कोणीतरी लाभ घेतील
लढेगे जितेंगे हम सब जरागे ❤
मी एक मराठा राज साहेब स्पष्ट बोलणारा माणूस त्या मुळे त्यांचं राग करणे चुकीचं जे शक्य नाही ते बोलत नाही
मोदी ला बिनशर्त पाठिंबा देतो फक्त
@@subhashchavan6613 UBT ne congress la pathimba tumhala chalto ka?
बरोबर
मोदीला पाठिंबा देतो पुन्हा kadun घेतो
👍👍@@subhashchavan6613
तुम्हाला आतरवली सराती मध्ये येवून सांगितले होते मिळणार नाही.
पण jarange तुम्ही विनाकारण या राज्यात तेढ तयार करता
तुम्ही विधान सभा लढवा ,मुख्यमंत्री व्हा आणि सर्व आरक्षण मराठा समाजाला द्या,पण शांतता ठेवा कारण अती तिथे माती होतेच.
😂😂 bhetle re baba arakshan. Bharpur porana nokrya laglya.
शांततेचा भंग जरांगे पाटलांनी कधीच केला नाही अशांतता तर सगळेच स्वयंघोषित नेतेच करतात
राज ठाकरे साहेब मराठी माणसासाठी लढत आलेली आहे त्यांच्याबद्दल असे वागणे बरोबर नाही
राज ठाकरे योग्यच बोलले
2014 आधी हेच लोक आंदोलन करायला बारामती मध्ये का गेले नाहीत??
हे चर्चा करायला नाही फक्त धिंगाणा करायला गेले होते तिथ राज साहेब नी चर्चा करायला वर बोलवलं होत मग का नाही गेले 🤔🤔
Raj Thackeray is 100 percent correct!!! No need for reservations. Create more jobs and give them to local Marathi people, every hardworking Marathi youth will get job 🙏
आई तुळजा भवानी, राज ठाकरेंची दूरदृष्टी, सकारात्मक राजकारण, स्पष्टवक्तेपणा, अभ्यासू विचार माझ्या मराठा समाजाला कळू दे ही तुझ्या चरणी प्रार्थना
👇 🚩 मनोज जरांगे पाटील 🚩💪
शरद पवार माणूस
@@Eknath-g7o आणि तु टरबुज्याचा माणुस 🍉🍉
@@Eknath-g7o आणि तु टरबुज्याचा माणुस 🍉🍉🍉
आणि तु टरबुज्याचा माणुस 🍉🍉
तुम्ही मुंबईवरून गुलाल उधळून कशासाठी आला होता हे आधी स्पष्ट करा
Te haramkhora tuzya 'Tarbijyala' aani 'Mindhyala' vichar, pathit 'Khanjir' khupsaychi kay garaj hoti, jau dyayche hote 'Aandolan' 'Vaashiwarun' 'Charchgate' la, 'Mumbai Shaharache' tond aani nak saglech band kele aste.
एक मराठा लाख मराठा
मी तर आजारी देशी लावेल होती आपलं सलाईन लावेल होती.
राजसाहेब योग्यच बोलले... आम्ही सुद्धा मराठा आहोत... येवढया वर्ष सत्ता भोगली त्या लोकांना का नाही विचारत प्रश्न...
जय मनसे
राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚂👑 जो मराठी माणसासाठी लढतोय त्याला हे मराठा समाज विरोध करतोय हे दुर्दैव..
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
😂😂😂😅
त्यांनी पण बोलताना विचार करायला हवा
@@rushikeshsonawane5337 भावा, सरकारचा विरोध करा.... ते प्रत्येक मराठी माणसाचा विचार करतात....
@@rushikeshsonawane5337Private company madhe kutcha aarakshan magnr?
बिलकुल चकीच्या घोषणा दिल्या आहेत मी सुध्दा एक मराठा आहे सरकार कोणाचं आहे ते पहा पहिले शरद पवारांची इतक्या वर्ष सत्ता होती तेव्हा त्यांनी का नाही दिलं आरक्षण है सर्व राजकारण आहे जाती जाती आग लावणे बाकी काही नाही राज ठाकरे काय बोलत की मी कुठली जात मानत नाही मी तर म्हणतो आरक्षण रद्द केल पाहिजे मेरिट किंवा आर्थिक परिस्थिती कमजोर असेल अशा लोकांना आरक्षण भेटल पाहिजे असं मत आहे राज ठाकरे च यात काय चुकीच आहे
एकदम बरोबर
राज ठाकरे हे तुमचे बरोबर आहे. ज़ंरागे हे मझोरचोत आहे
राज ठाकरे कुठेच प्रशासन मधे नाही.
आंदोलन भरकटले आहे सेटलमेंट दिसत आहे. मनोज जरांगे शरद पवारांच्या आदेशावर तर BJP चे पण कार्यकर्ते म वि आ चे नेत्यांना टार्गेट करत आहे असे दिसते. हे राजकीय अजेंडा आहे समाजाला वेड्यात काढलं आहे.😅😅😅
साहेब दोन दोन जागेवर आरक्षण नाही हो घेता येत
मराठ्याचा काळीज ❤❤❤
होत आता नाही पोलीस भरती ची लिस्ट बघा मग समजेल काय करून ठेवले
काळीज जास्त फडफड होऊ लागला की एक दिवस संपतय बर 😂😂😂
राज साहेब जागे होतील❤
पवार आणि पाटील ह्याने महाराष्ट्र जनते ला खूप त्रास देत आहेत
शरद पवार विरुद्ध बोलना,केव्हा बोलणार?शरद पवार नी च मराठा आरक्षण ची वाट लावली आहे आणि मनोज जरांगे त्यांच्या विरुद्ध एक शब्द बोलत नाही का?
शरद पवारांनीच ऊर्जा दिलेली आहे त्यांना😂😂
@@gajananamande4225 Haramkhora! 'Mananiya Manoj Dada Jarange Patlani' saral - saral mhatlay ki ''San 1994 cha 'GR'ch " radda kara. Mhanjech te 'Sharad Pawara' virodhat bolale.
एक मराठा सात कोटी मराठा जय जरागें पाटील जय शिवराय जय मराठा
राज साहेब बरोबर बोलत आहेत . स्वार्थपणा सोडा आरक्षण बंद झाले तर मराठा शह सगळ्यांचा फायदा होईल.
जरांगे पाटील जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा सत्ताधारी आणि विरोधक यांना त्यांची लायकी विधानसभेला दाखवून द्यायचीच पक्ष स्थापन करून उमेदवार उभे करायचेच आणि निवडून आणायचेच जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे
मराठ्यांचा बुलंद आवाज.. JARANGE पाटील
ह्यांना काय म्हणून आदरणीय म्हणतात? जे म्हणत असतील धन्य ती बुद्धी धन्य तो समाज
एक टमाटे लाख बटाटे
राज साहेब जे काही बोलले ते मराठा समाजाच्या लोकांनी नीट ऐकून घेतले पाहिजे होते.मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही असे ते अजिबात म्हणाले नाहीत.तरी मराठा बांधवांनो उगाच गैरसमज करून घेऊ नये आणि आपल्यामुळे अशांतता निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. एक मराठा लाख मराठा 🙏🌹
राज ठाकरे को सपोर्ट करने वाले हैं
बसायला आसन भेटले आहे.येवढे मोठे झाले.
हम सब जरागे
लाख मराठा
एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील आमचा दैवत आहे❤❤❤
दादा तुम्ही फक्त तुतारी वाले निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहे बाकी काही नाही
मी तुम्हाला खूप मानतो...पण समाज मोठा आहे तुम्ही फक्त महायुती नाही तर आघाडी सकट सर्वांची खरडपट्टी काढा
शरद आबा बदल बोला काहीतरी पाटील साहेब 😮😮😮
Only raj saheb thakare
जय मनसे
Jarange mule ews gele 😢
King of heart ❤️ Only जरांगे पाटील
मराठी माणसाची खरी ढाल हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राज ठाकरे साहेब आत्तापर्यंत मराठा माणूस म्हणून कोणती भूमिका या कोणते अधिकार राज ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये विचारपूर्वक महाराष्ट्रात केले नाहीत टोलना के आंदोलन मज्जिद्दी वर भोंगे राजकारण गरम महाराष्ट्रात मराठी माणूस टिकला पाहिजे ही भूमिका घेतली होती पण आज राज ठाकरे भाजप सोबत राहून मराठी माणसासोबत खेळ खेळला जातो असे मला वाटते कारण आजपर्यंत भाजपाला विरोध करणारे राज ठाकरे साहेब भाजपाला सपोर्ट करतात महाराष्ट्रामध्ये चाललेले राजकारण आम्हाला खरंच पाहत नाही जय महाराष्ट्र
एकाच जागेवर लाभ घेता येतो
मराठण्याचं काळीज 🚩🚩🚩🚩🚩
महाराष्ट्र मध्ये जे चालले आहे प्रमाणिकपणे प्रत्येकाने विचार करा बरोबर चालले आहे का? जे एका समाजाला किंवा पक्षाला करता येते ते इतरही समाजाला किंवा पक्षाला करता येते याच्याने महाराष्ट्रात काय होईल विचार करा सर्वच समाजाचे लोक जर माझा समाज माझा पक्ष माझा समाज माझा पक्ष करत असतील तर महाराष्ट्रामध्ये आपापसात भांडणे होऊन संपून जातील आणि याचा फायदा दुसरेच घेऊन निघतील खरोखर प्रामाणिकपणे शहाण्या लोकांनी पुढे येऊन हे चाललेले सगळे चाळे बंद केले पाहिजे समाजाला सावध केले पाहिजे आणि जे संविधानिक आहे ते मानले पाहिजे विनाकारण महाराष्ट्रात चुकीचा पायंडा पडत आहे कारण प्रत्येक समाज जर ह्याच तऱ्हेने वागत गेला तर काय होईल आज या एका समाजाने केला उद्या प्रतिकार म्हणून दुसरा समाज पण करणार हे चुकीचा प्रकार चालू झाला आहे विचार करा याविषयी समाजामध्ये जागृती करा आणि महाराष्ट्राला वाचवा हे कुणाला एकट्याला उद्देशून नाही बोलत आपला महाराष्ट्र एक रावा याकरिता बोलत आहे
obc chi aaizun taktil marathe amhi mughal lokana sampvle obc chyaa aaichi gand
राज ठाकरे खरं बोलतात
Maratha shocks😯
Musalmaan rocks😎
एक मराठा लाख मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरागे पाटील
बरोबर 👌👌👍🙏
Jarange Patil ❤
विषय बदलू नको....शरद पवार बद्दल बोल
Bhau bhasha nit vaper😮😮
आजपासून मी राज ठाकरेंना पाठिंबा देत आहे
राज ठाकरे इतर नेत्या पेक्षा खूप वेगळे आणि अभ्यासू आहे त्यांचं काय म्हणण आहे नीट समजुन घ्या
जय मनसे
आरक्षणाची खरी गरज ही चांगले शिक्षण व पुढे जाऊन चांगली नोकरी मिळावी यासाठी असते.
जर राज्यातील कोणत्याही जातीच्या प्रत्येक मराठी माणसाला शिक्षण व नोकरी उपलब्ध करुन दिली तर आरक्षणाची गरज महाराष्ट्रातील कोणत्याही समाजाला राहणार नाही.
बाहेरील राज्यातून येणारे जे लोक आहेत ते इथल्या शिक्षणाच्या सोयी व नोकऱ्या मिळवतात व आपल्या मुलांना या गोष्टींपासून वंचित रहावे लागते.
बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांचे व्यवस्थित नियोजन केले तर त्यांच्यासोयी साठी होणारा सर्व खर्च वाचेल त्यातून आपल्या लोकांसाठी सुविधा राबवता येतील. तसेच योग्य नियोजन झाल्यास सर्वांनाच चांगले शिक्षण व नोकऱ्या देता येतील. मग महाराष्ट्रातील कोणत्याही समाजाच्या लोकांना आरक्षणाची गरज राहणार नाही.
योग्य इच्छाशक्ती असेल तर हे सहज शक्य आहे. पण महाराष्ट्रातील राजकारणी मूळ विषय सोडवण्यापेक्षा आरक्षण हा विषय वापरून सर्व समाजाचा निवडणुकीसाठी वापर करुन घेत आहेत. त्यांना मूळ समस्या सोडवायची नाही. हे राजकारणी फक्त तुम्हाला पोकळ आश्वासने देत आहेत.
हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. मला सर्व समाजातील लोक एकसमान आहेत. मी जात पात मानत नाही. महाराष्ट्रातील सर्व मराठी माझे बांधवच आहेत. कोणत्याही एकाच समाजाची बाजू घ्यावी असा कोणी माझ्यावर दबाव आणू नये. महाराष्ट्रातील सर्व समाजाच्या लोकांना चांगले शिक्षण व चांगली नोकरी मिळावी हिच माझी भूमिका असेल. त्यासाठी मतांची लाचारी पत्करून मी कोणाचीही फसवणूक करणार नाही.
राज ठाकरे सर्व आंदोलकांना हेच समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.
उगडा पाठिंबा नको. मनोज दादा जरांगे पाटील समर्थ पंढरपूर❤
अगदी बरोबर दादा संयम पाळला पाहिजे
जरांगे नि च रद्द करायचे सांगितले
जे सत्ता भोंगतेत ज्यांनी भोगलीये त्यांना विचारा