भारतातील साहित्य क्षेत्रातील ज्ञानपीठ हा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. १९६५ मध्ये पहिला ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला होता. आता पर्यत ५३ ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. परंतु, पाच वेळा हा पुरस्कार दुभागून दिला गेल्यामुळे आतापर्यंत ५८ साहित्यिकांचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. विशेष म्हणजे देशातील एकून २२ शासकीय राज भाषांपैकी चार वेळा मराठी भाषेचा गौरव करण्यात आला आहे. वि.स. खांडेकर तुम्ही उत्त्तर मध्ये विं. दा. करंदीकर म्हणत आहात...
धन्यवाद चूक सांगितल्याबद्दल प्रश्न क्रमांक 30 ,(19 मिनिटे.53 सेकंदवर)ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी लेखक कोण आहेत बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वि. स. खांडेकर आहे. आणखी चूक आढळून आल्यास कंमेंट करावे....
हो बरोबर आहे 54 km परंतु tcs ने प्रश्नामध्ये नर्मदा बेसिन गृहीत धरले असावे (नर्मदेच्या महाराष्ट्रातील उपनद्या धरून) आणि जलसंपदाच्या वेबसाईटवर सुद्धा सेम 77.5 KM दिलेले आहे.
प्रश्न आयुष्यमान सहकार योजनेवर आहे ना की आयुष्मान भारत योजनेवर आयुष्यमान सहकार योजना-- कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय. आयुष्यमान भारत योजना -- ही आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आहे..
Tcs ने उत्तर तर तेच दिले आहे प्रश्नामध्ये प्रशासकीय विभागानुसार राष्ट्रीय उद्यान विचारले आहेत... 1.टिपेश्वर जरी यवतमाळ जिल्ह्यत येत असले तरीही त्याचे संचालन नागपूर पेंच येथून होते, 2.मेळघाट- अमरावती विभाग, चांदोली - पुणे विभाग, तसेच ताडोबा नागपूर पाहिजे होते कोकणमुळे ते अयोग्य ठरते..
भारतातील साहित्य क्षेत्रातील ज्ञानपीठ हा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. १९६५ मध्ये पहिला ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला होता. आता पर्यत ५३ ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. परंतु, पाच वेळा हा पुरस्कार दुभागून दिला गेल्यामुळे आतापर्यंत ५८ साहित्यिकांचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. विशेष म्हणजे देशातील एकून २२ शासकीय राज भाषांपैकी चार वेळा मराठी भाषेचा गौरव करण्यात आला आहे.
वि.स. खांडेकर
तुम्ही उत्त्तर मध्ये विं. दा. करंदीकर म्हणत आहात...
धन्यवाद चूक सांगितल्याबद्दल प्रश्न क्रमांक 30 ,(19 मिनिटे.53 सेकंदवर)ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी लेखक कोण आहेत बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वि. स. खांडेकर आहे. आणखी चूक आढळून आल्यास कंमेंट करावे....
ऑप्शन न सांगता उत्तर सांगावे जेणेकरून तुमचा वेळ वाचेल व इतर ऑप्शन कडे आमचेही लक्ष जाणार नाही
Brobr ahe 👍🏻
हे बरोबर बोललात 👌 option mude confusion hote, direct answer lakshat rahte
Fastrack video tya sathich asto 🙏🙏
याची pdf uplabdh krun dyavi🙏
Khup chan sir
Narmdha river length in MH 54km
हो बरोबर आहे 54 km परंतु tcs ने प्रश्नामध्ये नर्मदा बेसिन गृहीत धरले असावे (नर्मदेच्या महाराष्ट्रातील उपनद्या धरून) आणि जलसंपदाच्या वेबसाईटवर सुद्धा सेम 77.5 KM दिलेले आहे.
पर्याय न सांगता उत्तर सांगा सर
👌👌🙏🙏
Direct answer sangat ja
आयुष्यमान सहकार योजना 2020 - आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालय असावे.प्लीज चेक करावे. तुम्ही 4 पर्याय सांगितला.
प्रश्न आयुष्यमान सहकार योजनेवर आहे ना की आयुष्मान भारत योजनेवर
आयुष्यमान सहकार योजना-- कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय. आयुष्यमान भारत योजना -- ही आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आहे..
@@Abhishixit ok thq🙏
चार पर्याय वाचल्यामुळे कन्फ्युज होत आहे फक्त उतार सांगा
Very very useful information
No 1 content 🙏
Nice session
थेट उत्तर सांगा सर 🙏
Nice to meet you again ❤
Only talathi che purn shift che gk che fast video banva, Karan khup garjeche aheg
Option only one read kra
हो तलाठी सिरीज बघा
Sir pdf bhetel..ka?
सध्या तरी pdf उपलब्ध नाही
1:43:45 recheck options हे कन्फ्युजिंग आहे अयोग्य विचारलं आहे की योग्य.... कारण सगळे पर्याय चुकीचे वाटतात मेळघाट अभयारण्य सोडुन...
Tcs ने उत्तर तर तेच दिले आहे प्रश्नामध्ये प्रशासकीय विभागानुसार राष्ट्रीय उद्यान विचारले आहेत... 1.टिपेश्वर जरी यवतमाळ जिल्ह्यत येत असले तरीही त्याचे संचालन नागपूर पेंच येथून होते, 2.मेळघाट- अमरावती विभाग, चांदोली - पुणे विभाग, तसेच ताडोबा नागपूर पाहिजे होते कोकणमुळे ते अयोग्य ठरते..
@@Abhishixit हो बरोबर आहे... 👍
धन्यवाद!
डायरेक्ट उत्तर सांगा न
lrda
Murkhane etka changla video banuvun options wachun distract kel.😂