LIVE: भाऊ तोरसेकर VS श्वेता शालिनी; भाजपमध्ये काय घडतंय ? | Bhau Torsekar vs Shweta Shalini |
HTML-код
- Опубликовано: 23 июн 2024
- #live #bjp #shwetashalini
LIVE: भाऊ तोरसेकर VS श्वेता शालिनी; भाजपमध्ये काय घडतंय ? | Bhau Torsekar vs Shweta Shalini |
#BhauTorsekar #BJP #Maharshtrapolitics #eknathshinde #Devendrafadnavis #rss
Bjp ला आत्मपरीक्षण करणे गरजेचं आहे, एकनाथ शिंदे पर्यंत ठीक चाललं होत, नंतर जे झाले आहे ती शरद पवार यांचीच गेम आहे हे ओळखावे.
Eknath Shinde paryant theek hote????
आता भाजपचे बरेचसे कार्यकर्ते हे फक्त मतदार म्हणुन राहतील......त्यामुळे जनसंपर्कातुन निर्माण होणारी पाॅझीटीव्हीटी तयार होणार नाही!!!!
जेव्हा अजित पवार आणि अशोक चव्हाण आले तेव्हा BJP congress झाली...आता काय करणार...
💯 percent agree
Vikhe Patil chaltat
We.are.only.RSS.but.bjp.
ला आमची जरुर नाही.
Yogeshdeshpande3682 - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही जनसंघ पासुन आजच्या भारतीय जनता पार्टी या राजकीय पक्षा ची माता - मातृत्व पक्ष आहै ।
मुलगा (भाजप) मातृत्व (आरएसएस) यात कुढलेच वाद-विवाद + गरबड नाही - नाही नाही ।
शालिनी आणि श्वेता या दोघींचे आडनाव काय आहे?
असो त्यांची अब्रू एक रूपयांची असे असे त्या म्हणतात, आणि लगेच एक रूपयांची सुद्धा नाही असे ही दर्शवतात... भाऊंची थोरवी.
जमिनीवर राहून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांपेक्षा फालतू व उच्चभ्रू लोकांना महत्त्व दिल्यामुळे भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे वारंवार दुर्लक्ष केले गेले कांदा निर्यात बंदी करून कांद्याचे भाव पाडले व कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा राग ओढवून घेतला.
कुणा कुणाला पैसे नाही मिळाले
त्यांनी वरिष्ठ आ कडे तक्रार करावी
असे ब्रहताचार पक्षत होत असेल तर
कसे होणार
भाऊ ,सूर्यवंशी याना काही मिलाले नाही😂
म्हणून ही त ड फ ड😂😂😂
भाऊंना आमचा पूर्ण पाठिंबा आहे भाजप आता काँग्रेस पार्टी व्हायला लागली आहे की काय अशी शंका येते
बी जे पी चे नुकसान होणारी घटना घडली असे वाटते प्रमुख नेत्यांनी लक्ष घालावे विधानसभा निवडणुकीत अनुभव आल्याशिवाय राहणार नाही असे वाटते
BJP राहिली आहे का....तिचे मागेच काँग्रेस करण झाले आहे.
Ugach congress che naav kharab karu naka
As a BJP voter I entirely support and agree with Bhau Torsekar and his views. BJP needed to be brought down a notch from its high perch for its overall Jana-samparka to improve and that includes the functioning of the IT cell. As an example I did not know that there is a post of Panna-pramukh until I learnt about it from Mr. Anay Joglekar. There needs to be a major change in the BJP's thinking if it has to win the forthcoming Vidhan sabha elections.
हे जर सर्वांना कळत आहे तर bjp किंवा फडणवीस यांना कळत नसेल का ?
फडणवीस यांना केंद्रीय नेतृत्वाने खूप हैरान केलंय.
भाजपचं अस्तित्वच जनतेय दिसून येत नाही. ते आपल्याच नशीबावर मश्गुल आहेत. योगृय समर्थकांचा शोध घेण्यात त्यांना सृवारसृय दिसून येते.
अगदी बरोबर गरुड सर सामान्य माणसाला कसे समजावून सांगायचे ते भाजपा संघटना पदाधिकाऱ्यांनी बिलकुल केले नाही.
एकनाथ शिंदे यांनी स्वताचे राजकीय वजन वाढवण्यासाठी भाजपाचे उमेदवार पराभूत केले यावर चर्चा का होत नाही
Ha Ha.., Shinde ne BJP la bamboo lavle
शेवटी सावंत शिवसेना प्रेमीच निघाले.
Saglyani BJP samor lotangan ghalave ka
फुकट काम करण्यास तयार असलेले लोकसुद्धा शोधले नाहीत.
Sir Ji - both of यु आर ग्रेट … तुम्ही त्या भाऊ ला ज्येष्ठ पत्रकार म्हणताय … अहो तो तर ज्येष्ठ अंधभक्त आहे …
जो माणूस स्वतःच्या व्हिडीओच्या comments डिसेबल करून ठेवतो … तो कसला पत्रकार ?
भाऊ समर्थक भाजप राणे समर्थक
आता भा ज पा ला नवीन एकटीव आणि जगात युध्दाची जे काही दृश्य दिसतय ,त्पा साठी देश भक्तां ना उभारण्याबाबत काम करण्या यंग नेता किंवा कार्यकर्तानां उभे करावे ,
यामुळे भाऊ वर नोटीस याचे काही विशेष काही नाही.
Dabbal dhol bhau torasekar bjp kadun kiti khoke te sang janatela
बरोबर गरुड सर.. पैशाची खैरात केली गेली.. नुकसानीची सुरवात चंद्रकांत पाटील यांच्या प्रदेश अध्यक्ष पदी झालेल्या निवडी पासूनच झाली आहे.
किशोर जाधव.कोल्हापूर.
भाऊ तोरसेकर यांना नोटीस देत असाल तर यापुढे भाजपला मतदान करणार नाही.
तुमच्या एका मताने फरक पडत नाही
Very nice
माढा लोकसभा राम सातपुते ना मतदान करण्यासाठी फोन येत होते
भाऊचे व्हिडीओ बघत बघत मी तरी भाजपा पासून दूर गेलो
काहीही कारवाई न करता शंढपणे फक्त पहात राहणे हा पायंडा शीर्ष नेतृत्वाने दिल्लीहून घालून दिला आहे. त्याला काय करणार?
बावनकुळे ह्यांना ताबडतोब बाजूला करावे तरच तळागाळापर्यंत कार्यकर्ते निर्माण होतीलच
तोरशा हा कमळीचा पाळीव त्याला कसलं महत्व देता ????
स्वारस्र दिसून येत धाही.
माणसं शोधण्याऐवजी लेखांवर भर देतात लेखाचज
विश्वनाथ W नसून V असायला पाहिजे धन्यवाद !
समजावून घ्यावेत, भाऊ तोरसेकर हेच महाणआहेत. चारशे पार हे स्लोगन चुकीचे ठरेले. आम्हीच मेसेज दिवसेंदिवस निवडणूक काळात पाठवून होत. आपली चर्चा बरोबर असेल.
अहो बिहारी व्यक्ती आ.टी सेल च्या प्रमुख कशा तर हा पायंडा एका स्वर्गीय भाजपच्या पुढार्यांने पाडला मुंबई त राज पुरोहित यांना उत्तर प्रदेशातील माणसास पुढे आणले.
Tumchya sarkhi mojaki. Marathi manse sodali tar BJP la Marathi Lok naahi vicharat
तेलंगाना मध्ये भाजपा च सरकार! हे कधी झाल 🙄😲🤔
प्रश्न होता भाजपच्या IT cell चं काम काय होतं / आहे. उत्तर काय मिळालं - आता या पुढे IT cell काय करणार ( नरेटीव सेट करणार, वगैरे). म्हणजे आता पर्यंत IT cell झोपाच काढत होतं - याचीच कबुली दिली गेली आहे ना? आता पर्यंत नेरेटीव का सेट केला गेला नव्हता?
भाऊ sarkha माणूस नाही पर्फेक्ट विश्लेषण केले आहे
अहो माझा अनुभव या बद्दल सांगतो हा अनुभव ४० वर्ष पूर्वीचा आहे माझ्या कैलासवासी सौ.नी कै.गीरीश बापटांसाठी जेंव्हा ते पहिल्या पोटनिवडणुकीला उभे राहिले तेव्हा प्रचंड काम केले होते निवडणूक स्लिपा वाटण्यातचे काम एकाला दिले होते मी रहात असलेली जागा फक्त दिडशे फुटावर होती आमच्या इमारतीत कोणालाही सलीपा मिळाल्या नव्हतेया हे मी आणि माझ्या सौ.नेसंबधीताना सांगितल्यावर जबाबदार व्यक्ती माझ्या घरी भांडून गेली अर्थात ती व्यक्ती रा.स्वं.सं घाची असल्याने काही उफयोग झाला नाही.
वापस घेतली ती notice , फडणवीस ने कॉल केला मग भाऊ तोरसेकर यांना. पण bjp चे कार्यकर्ते, पन्ना प्रमुख, नगरसेवक, आमदार 5 वर्ष झोपले होते जनते शी direct सम्पर्क नव्हता , त्याच काय. कार्यकर्ते तर स्वतः ला मोदी समजत होते की न बोलता , न convince करता येते voter ला बस हात दाखवला आणि समोर निघाले. यांच्या वर कार्यवाही केव्हा
भाऊ तोरसेकरचे व्हीडीओ मी दोन वर्षापर्यंत रहात होतो. पण भाजपाने शिवसेना फोडली व त्याचे भाऊने ज्याप्रकारे समर्थन केले तेॅव्हापासून मी तोरसेकराला अनफॅालो केले. तसेच मी अनय जोगळेकर यांना तेंव्हापासूनच सांगत आलोय की भाऊ, तो स्वता व यांच्या सारख्या अंधभक्तामूळे महाराष्ट्रात भाजपा खड्यात जाणार व संपणार. हव तर पैज लावा.
भाजप वाले उध्दव ठाकरेंचा अतोनात द्वेष करतात.मराठी माणसाचं नुकसान करणारा पक्ष म्हणजे भाजप.भाजप ला महाराष्ट्रात आणि केंद्रात सत्तेपासून दूर ठेवणं यातच महाराष्ट्रा चे आणि देशाचे हित आहे.
२१०९ ची निवडणूक उध्वस्त वाकरेनी महा युती म्हणून लढविली का भकास आघाडी म्हणून?
@@Rocket_T2 हे अस का झाल याच उत्तर बाळासाहेब हयात नसताना म्हणजेच २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत शतप्रतीशत म्हणत भाजपाने शिवसेनेला कायमच संपवण्यासाठी शेवटच्या क्षणी तोडलेली युतीत आहे. तरीही ६३ आमदार निवडून आले. राष्ट्रवादीच्या पाठींब्याच भांडवल करून भाजपाने सेनेला २०१४ ते २०१९ मध्ये सरकारात असूनही सापत्नपणाची वागणूक दिली होती हे कसे विसरणाता. तेंव्हा उपमुख्यमंत्री पद घटनाबाह्य असे म्हणून ते सेनेला नाकारल गेल.
पुढे २०१९ च्या लोकसभा ल लागूनच असलेल्या विधानसभेत धोका नको म्हणून स्वार्थासाठी भाजपाने सेने बरोबर युती केली. सत्तेत समान वाटा या अटीवर निवडणूका लढल्या. इथेही सेनेच्या उमेदवाराविरूद्ध भाजपाने मोठ्या संखेने बंडखोर उभे करून सेनेचे नुकसान करण्याचा आचोकाट प्रयत्न केला. हे सार उद्धवची सेना पहात होती. पहाटेचा शपथ विधी आठवा जरा. नाठाळाचे माथी हाणू काठी या उक्तीप्रमाने ज्यांना सेनेन मोठ्ठ केले त्यांना कायमता धडा शिकवण्यासाठी सेनेने कॅांग्रेस, राष्ट्रवादी बरोबर सरकार स्थापन केले. आता इथून पुढे भाजपा सोबत उद्धव कधाही युती करणार नाही. परिणामी महाराष्ट्रात भाजपाच रामनाम सत्य है होणार नव्हे जनता ते करणार. मोदीमुळे सेनेचे आमदार खासदार निवडूण येतात अस म्हणनार्यांना २०२४ मध्ये मोदीचा फोटो असूनही परिणाम काय आला ते पहा. हे सार अंधभक्ताना समजल नसेल तर सांगा. अधिक समजावून सांगू.
भाऊना आम्हा राष्ट्रवादी विचारसरणीच्या जनतेचं चिलखत मिळालेल आहे.
अशा शालिनी हजार मिळतील. पण भाऊ सारखे सत्यवादी राष्ट्र हिताचे विचार मांडणारे हजारातून एकच.
श्वेता शालीनी यांचे नाव भाऊंनी शेवटी शेवटी घेतले आहे..
श्वेता शालिनी 2014 साली काय होत्या आज काय आहे पहावे
हाकालपट्टी करा तीची भाऊ नोटीस?????.....
भा.ज.प.नवहे मोदी शहा फडणवीस यांचे समर्थन करतात.
उदय निरगुडकर यांच्या सारखा अष्टपैलू समिक्षक अनालिसिस करणारा मराठी माणूस भाजपा कडे असताना अमराठी माणसाकडे सोशल मिडिया ची जबाबदारी ❓
अनुत्तरित प्रश्न
500 cr.not distrubuted to all paid bjp media.thats the only reason.shame 😮😮😮
Kahihi zale ki pawarani kele lagale bhakt oraydayla.
चूकून देश सुखावला होता मात्र त्याला द्रूष्ट लागली. पुन्हा येरे माझ्या मागल्या झाल्यावरच हे थांबणार.
Desh naahi Pendse jatiya lok
Such BJP post holders have become too arrogant. One more example is Nirmala Sitaraman....
😂😂😂भाऊ अगोदर महाविकास आघाडी ला हसत होते..आता कळलं जनतेची ताकत..
Is sawant paid by opposition?
मी एक भाजपचा मतदार आहे आम्हाला भाजपचे भाजपाने भाजपवाले म्हणून चिडवतात भाऊ तोरसेकर यांच्यासारखे कुलकर्णी यांच्यासारखे आम्ही रोज आमच्या व्हिडिओ पाहत असतो मला एकच सांगा बीजेपीच्या प्रचारामध्ये मला एक सुद्धा बीजेपी ने केलेलं काम सांगितलं नाही 370 कलम असो वजी काय चांगली चांगली कामं केली बीजेपी मोदींनी जे काम केले एकाही नेत्याने त्याचं कुठेही प्रचार सभेत कुठेही सांगितलेलं नाही आहे रेल्वे आणली रेशन फुकट दिलं शेतकऱ्यांच्या साठी ₹ 6000 रुपये वर्षाला दिले एकाही नेत्याने त्याचा उच्चार केला नाही असे कितीतरी कामे होते विकासाचं कुठलंही कुठलंही वक्तव्य त्यांनी केले कुठल्याही नेत्याने केलं नाही फक्त विरोधकांना तोंड देत राहिले आज सर्व मुस्लिम समाजा एका बाजूला गेला राम मंदिर हे सर्वांना नको आवडलं नाही
WhatsApp madhil bhasha.maeathi madhye karav
BJP ne evdhe paksh fodle, sampvale tevha bhau na vaait vatale nahi.
BJP has many double cross agents send by opposition parties ITcell appointed all these consultant etc. Do ED inquiry.
2014 ani 2019 election BJp social media madatini jinkla pan nantar tochativishsas Bjp la mahagat padla ani mukhya MODI ani SHAH hyanchakheli chuklya .ata tya kuthlya he tyani atma parikshan karawe.
Swetatai Amdarki ladhnar ahe
BHAU sarkhe BJP che PENSIONER karnibhut ahet.
महाराष्ट्रातील बीजेपी चा पराभव होण्याचे एक कारण अजित पवार यांना गरज नसताना महायुती मध्ये घेणे हे भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना आवडलेले नाही. त्यामुळे बरेच कार्यकर्ते नाराज झालेले आहेत तसेच बीजेपी आमदार त्यांची अजित पवार यांना युतीत घेतल्या मुळे आपली मंत्रिमंडळातील संधी हुकली
त्यामुळे ते सुद्धा मनातून नाराज होते
2012 pasubn cha khotepanaa ughdaa padla
Inclusion of Ajit & other corrupt candidates given tickets and insiders of BJP corrupt workers and as Bhau says enemies of honest bjp workeres opinion were not taken in to account, and ignoring them given more importance to outsiders, made voters disappointed. Selection of voting in heat wave made voters was one more reason not to vote. BJP should audit their expenses and find out who made money in this election.
भाजप नागपूर चे दोन ढेरपोटे भाजप संपवीत आहेत
Sanjay Sawant you ate 100 percent paid employee of Udhav and Raut. Hard core shivsalnik can never be a supporter he can not arrange Azan competition.All hard-core Shivsainiks follower of Balasaheb are helpless and shoked.
मोदीनां आणि फडणवीसांना शिव्या देतात त्यानां जबाब दिला नाहि है पण जनतेला दिसून आलं,आणि भा ज प ठंडा झालां है पण दिसून येता जनते चा मत नाटो ला गेला
Fadnvis ne BJP chi wat lawli
This discussion is not in good spirit
भाऊ फेक आहे त्यांना म्हणावं कमेंट अनलॉक करा.म्हणजे त्यांना कळेल की त्यांच्या विषयी लोकांचे मत काय आहे.
मी महाराष्ट्र भाजपाच्या अनेक चुकीच्या बाबींवर २०१६ पासून परखडपणे लिहिले आहे.
किरण सर, ज्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक होते ते भाजपा ची वृद्धी करण्यासाठी ज्यावेळी परखड विचार मांडण्याची वेळ येते तेव्हा ते तसे करत नाहीत. कारण ते आपले पद, आपले आर्थिक हित , आपल्या आयुष्याचे भले करण्यासाठी नेत्यांच्या चुकिच्या वक्तव्यांवर, कृतींवर, त्यांच्या कार्यपद्धती वर कधीही टिका करत नाहीत. हे वास्तव आहे.
yes Unmesh Khandale sir
भ्रष्ट युतीच भ्रष्ट सरकार २०२४ मधे येणार का, कोरोना आला २०२० मधे आता २०२५ मधे काय?
Torshekar baba comments opan kara aplya channel war
Kunala ghabartat mahit aahe tumhi bjp prawakte 2 aahat
तू tyanchya comment box mdhe javun hagu nko..... Plate mdhe hag ani kha tech.. Tyach laykicha aahrs
@@omkar23549 ओए लंडफकीर
मिर्ची लागली का ........भिकारचोट
गरुड साहेब भाऊ तोरसेकरांचे व्हिडीओ काही लोकं या साठी ही पुर्ण पहातांत की त्यांत भाऊ भाजपां ची किती चाटुगिरी करतांना कोणती पातळी गाठतांत. 😂
तु पण कुणाची तर चाटूगिरी करतोस, जरा लायकीत बोल ,कॉग्रेस च्या चमच्या
तोरसेकर हा भाजप च माणूस आहे
100%
असण्यात गैर काय
@@makarand7925 haa kuch galat nahi hai phir vah khud ko patarkar nahi kaha chaiey usko bjp ka chatukar bolana chaiey...😅😅
@@makarand7925अरे मकरंदा यांत वाईट काहीचं नाही परंतु जर आपण कोणांवर टीका करत असुं तर आपल्यां स्वतःवर पण टीका होणांरचं की मग ती टीकां करांवी नां सहन.
तुझ्या बापाचं काय जात मग.
भाऊ तोरसेकर हे भाजपच पालखी वाहणारे पत्रकार आहे त्यामुळे त्यांना नोटीस बजावली याचं दुःख व्यक्त करण्यात काहीं अर्थ नाही
पराभवाला फक्त आणी फक्त मतदानाचा टक्का च जबाबदार आहे . ४ किंवा ५ टक्के वाढ असती तर निश्चीत बीजेपी ची स्थीती वेगळी असती .
नशिबवान आहेत भाउ, त्यांना फक्त नोटीस आली, कमांडो पाठवून अटक झाली नाही.
भाऊ च्या चप्पल जवळ
थांबयची तुझी लायकी नाही
मी मात्र अभिमानाने सांगते मी पुर्ण पणे भाजपची म्हणजेच मोदीची फॅन आहे तसेच मी भाऊ तोरसेकराचे विडिओ न विसरता बघते 🙏
कोण भाऊ?
माझा पुर्ण पाठिंबा आहे भाऊ तोरसेकरांना .
Bhikardala
Bjp cha chatukar...😂😂😂
ग्रेट माणूस भाऊ तोरसेकर❤❤❤
अहो माझा अनुभव या बद्दल सांगतो हा अनुभव ४० वर्ष पूर्वीचा आहे माझ्या कैलासवासी सौ.नी कै.गीरीश बापटांसाठी जेंव्हा ते पहिल्या पोटनिवडणुकीला उभे राहिले तेव्हा प्रचंड काम केले होते निवडणूक स्लिपा वाटण्यातचे काम एकाला दिले होते मी रहात असलेली जागा फक्त दिडशे फुटावर होती आमच्या इमारतीत कोणालाही सलीपा मिळाल्या नव्हतेया हे मी आणि माझ्या सौ.नेसंबधीताना सांगितल्यावर जबाबदार व्यक्ती माझ्या घरी भांडून गेली अर्थात ती व्यक्ती रा.स्वं.सं घाची असल्याने काही उफयोग झाला नाही.
अहो माझा अनुभव या बद्दल सांगतो हा अनुभव ४० वर्ष पूर्वीचा आहे माझ्या कैलासवासी सौ.नी कै.गीरीश बापटांसाठी जेंव्हा ते पहिल्या पोटनिवडणुकीला उभे राहिले तेव्हा प्रचंड काम केले होते निवडणूक स्लिपा वाटण्यातचे काम एकाला दिले होते मी रहात असलेली जागा फक्त दिडशे फुटावर होती आमच्या इमारतीत कोणालाही सलीपा मिळाल्या नव्हतेया हे मी आणि माझ्या सौ.नेसंबधीताना सांगितल्यावर जबाबदार व्यक्ती माझ्या घरी भांडून गेली अर्थात ती व्यक्ती रा.स्वं.सं घाची असल्याने काही उफयोग झाला नाही.
अहो माझा अनुभव या बद्दल सांगतो हा अनुभव ४० वर्ष पूर्वीचा आहे माझ्या कैलासवासी सौ.नी कै.गीरीश बापटांसाठी जेंव्हा ते पहिल्या पोटनिवडणुकीला उभे राहिले तेव्हा प्रचंड काम केले होते निवडणूक स्लिपा वाटण्यातचे काम एकाला दिले होते मी रहात असलेली जागा फक्त दिडशे फुटावर होती आमच्या इमारतीत कोणालाही सलीपा मिळाल्या नव्हतेया हे मी आणि माझ्या सौ.नेसंबधीताना सांगितल्यावर जबाबदार व्यक्ती माझ्या घरी भांडून गेली अर्थात ती व्यक्ती रा.स्वं.सं घाची असल्याने काही उफयोग झाला नाही.
अहो माझा अनुभव या बद्दल सांगतो हा अनुभव ४० वर्ष पूर्वीचा आहे माझ्या कैलासवासी सौ.नी कै.गीरीश बापटांसाठी जेंव्हा ते पहिल्या पोटनिवडणुकीला उभे राहिले तेव्हा प्रचंड काम केले होते निवडणूक स्लिपा वाटण्यातचे काम एकाला दिले होते मी रहात असलेली जागा फक्त दिडशे फुटावर होती आमच्या इमारतीत कोणालाही सलीपा मिळाल्या नव्हतेया हे मी आणि माझ्या सौ.नेसंबधीताना सांगितल्यावर जबाबदार व्यक्ती माझ्या घरी भांडून गेली अर्थात ती व्यक्ती रा.स्वं.सं घाची असल्याने काही उफयोग झाला नाही.
अहो माझा अनुभव या बद्दल सांगतो हा अनुभव ४० वर्ष पूर्वीचा आहे माझ्या कैलासवासी सौ.नी कै.गीरीश बापटांसाठी जेंव्हा ते पहिल्या पोटनिवडणुकीला उभे राहिले तेव्हा प्रचंड काम केले होते निवडणूक स्लिपा वाटण्यातचे काम एकाला दिले होते मी रहात असलेली जागा फक्त दिडशे फुटावर होती आमच्या इमारतीत कोणालाही सलीपा मिळाल्या नव्हतेया हे मी आणि माझ्या सौ.नेसंबधीताना सांगितल्यावर जबाबदार व्यक्ती माझ्या घरी भांडून गेली अर्थात ती व्यक्ती रा.स्वं.सं घाची असल्याने काही उफयोग झाला नाही.
अहो माझा अनुभव या बद्दल सांगतो हा अनुभव ४० वर्ष पूर्वीचा आहे माझ्या कैलासवासी सौ.नी कै.गीरीश बापटांसाठी जेंव्हा ते पहिल्या पोटनिवडणुकीला उभे राहिले तेव्हा प्रचंड काम केले होते निवडणूक स्लिपा वाटण्यातचे काम एकाला दिले होते मी रहात असलेली जागा फक्त दिडशे फुटावर होती आमच्या इमारतीत कोणालाही सलीपा मिळाल्या नव्हतेया हे मी आणि माझ्या सौ.नेसंबधीताना सांगितल्यावर जबाबदार व्यक्ती माझ्या घरी भांडून गेली अर्थात ती व्यक्ती रा.स्वं.सं घाची असल्याने काही उफयोग झाला नाही.