@@uttamgore5897यातून तुमचे अज्ञान दिसते आहे. जरा भारताचा अभ्यास करा म्हणजे आपल्या लक्षात येईल. तुमच्या माहितीकरता सांगतो ; आरक्षणासाठी हरियाणात जाटांचे आंदोलन, राजस्थानमध्ये गुज्जरांचे आंदोलन, गुजरात मध्ये पाटीदार पटेलांचे आंदोलन, महाराष्ट्रात मराठ्यांचे आंदोलन, कर्नाटकात लिंगायतांचे आंदोलन मणिपूर मध्ये सुद्धा कुकी व मैतेयी समाज यांच्यात आरक्षणाचे वाद भारतात या सर्व ठिकाणी ही आरक्षणाची आग लागलेली आहे. आपलाही देश आरक्षणाच्या आगीत जळतो आहे.
आर्थिक निक्षावर आरखशन द्या. नाहीतर आरक्षणच बंद करा.सर्व जाती धर्मातील लोक पुढील पिढ्यान् पिढ्या गुण्या गोविंदाने /सलोख्याने वागतील.🎉 आणि राजकारन्याची वोट बँक बंद होईल.
Prime Minister Desh varyavar sodun palum Jane asa the most week PM nasava. Bhartiya Janta hushar ahe jankar ahe tyani punha Modiji sarkhya powerful Ani Visionary mansala PM banavlay otherwise Pappu sarkhe Desh Sankatat takun asech palun janar. We Indians should be well aware of this.and here comes the importance of Leaders Like Modiji Yogiji Sudhanshuji.
SC ST OBC आणि खुल्या प्रवर्गातील गरीब EWS म्हणजे 90% च्या वर लोक आरक्षणात येतात. तर भारतात अशी परिस्थिती निर्माण होणे शक्य नाही. 98% रोजगार खाजगी क्षेत्रात आहे तैथे नवीन रोजगार निर्माण होत नसल्याने मूळ मुद्दा बेरोजगारीचा आहे. सध्या कोणत्याच देशाच सरकार ते योग्य पणे हाताळत नाही आहे.
आरक्षणामुळे भारतावरही अशी वेळ येऊ शकते👍🏻
Barobar 😢
भारतात अशी परिस्थिती होऊ शकत नाही कारण महाराष्ट्रात फक्त मराठा समाज आरक्षण मागत आहे
@@uttamgore5897 शाना हाय मग जरा बघ किती जाती आरक्षण साठी बोंबलतायत
Yedya javal javal 30 koti na nahi
@@uttamgore5897यातून तुमचे अज्ञान दिसते आहे. जरा भारताचा अभ्यास करा म्हणजे आपल्या लक्षात येईल. तुमच्या माहितीकरता सांगतो ; आरक्षणासाठी हरियाणात जाटांचे आंदोलन, राजस्थानमध्ये गुज्जरांचे आंदोलन, गुजरात मध्ये पाटीदार पटेलांचे आंदोलन, महाराष्ट्रात मराठ्यांचे आंदोलन, कर्नाटकात लिंगायतांचे आंदोलन मणिपूर मध्ये सुद्धा कुकी व मैतेयी समाज यांच्यात आरक्षणाचे वाद भारतात या सर्व ठिकाणी ही आरक्षणाची आग लागलेली आहे. आपलाही देश आरक्षणाच्या आगीत जळतो आहे.
स्वतःचा देश ,नागरिक यांना वाऱ्यावर सोडून राजकारणी कसे सुरक्षित ठिकाणी पळून जातात हे पाहा
योग्य निर्णय घेतला होता
भारतावर सुद्धा अशीच परिस्थिती येणार आहे एवढं नक्की
पुढचा नंबर भारताचा आहे
भारतात पण असंच होईल एक दिवस
बघा मोदीजी, आरक्षणाचा विषय आहे😂😂,खुल्या प्रवर्गातील लोकांवर मोठा अन्याय होत आहे😖😕 आता तरी समानता आणा,स्वातंत्र्याला 77 वर्षे झाली
Nahi ......ankhin 200 varshe yanna fukat khau gala
भारतात पण आरक्षण रद्द करा.....
वेस्ट बंगाल ची मुखमांत्री आणि बांगलादेश चे लोक आता वेस्ट बंगाल मधून भारतात येईल, 100 टक्के सांगतो
श्री लंकेत असच जाल होत.
Barobar ahe
आर्थिक निक्षावर आरखशन द्या. नाहीतर आरक्षणच बंद करा.सर्व जाती धर्मातील लोक पुढील पिढ्यान् पिढ्या गुण्या गोविंदाने /सलोख्याने वागतील.🎉
आणि राजकारन्याची वोट बँक बंद होईल.
खरा मुद्दा आरक्षणाचा नाही..बेरोजगारीचा आहे.
Allah tala sabhi ke hifazat farmyi ameen summa ameen
End Caste Reservation in India
Aarkshan dil manun aas zal 😂😂
महाराष्ट्रात पण असच होणारं
MH tar hoil ch ase
पिढ्या न पिढ्या भारतात काही विशिष्ट समाजाचे लोक अभ्यास न करता पेपर फोडून सरकारी नोकरीत लागतात ते कसे काय???
Bhimtech te
Bangladesh 50 varsha mage gela.......
Prime Minister Desh varyavar sodun palum Jane asa the most week PM nasava. Bhartiya Janta hushar ahe jankar ahe tyani punha Modiji sarkhya powerful Ani Visionary mansala PM banavlay otherwise Pappu sarkhe Desh Sankatat takun asech palun janar. We Indians should be well aware of this.and here comes the importance of Leaders Like Modiji Yogiji Sudhanshuji.
Gajarange ni dhada ghyava yatun
भारतात जातींना नका परिस्थितिला आरक्षण दया
शक्तिशाली राष्ट्र होईल
आरक्षण असलेआणि रोजगार, नोकरी नसेल तर काय कामाचे
SC ST OBC आणि खुल्या प्रवर्गातील गरीब EWS म्हणजे 90% च्या वर लोक आरक्षणात येतात. तर भारतात अशी परिस्थिती निर्माण होणे शक्य नाही.
98% रोजगार खाजगी क्षेत्रात आहे तैथे नवीन रोजगार निर्माण होत नसल्याने मूळ मुद्दा बेरोजगारीचा आहे. सध्या कोणत्याच देशाच सरकार ते योग्य पणे हाताळत नाही आहे.
अभ्यास कमी आहे तुझा
सर्व आरक्षण रद्द करा. समान नागरी कायदा. तसेच caa nrc ची गरज आहेत.