ही तर वंश विच्छेदाची तयारी | Sushil Kulkarni | Analyser | Manoj Jarange | Narayan Rane |
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
RUclips - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar
मी ब्राम्हण नाही.. परंतु ब्राम्हण समजाविषयी मला फार कौतुक आहे.. ब्राम्हण समाज हा कोणत्याही अध्यात मध्यात न पडता आपल्या कामात व्यस्त असतो.. ब्राम्हण समाज अत्यंत हुशार आणि मेहनती आहे.. ते आपल्या बुद्धीच्या आणि मेहनतीच्या जोरावर अग्रेसर आहेत. ब्राम्हण समाज हा अत्यंत शांत स्वभावाचा असल्यामुळे इतर नेहमीच त्यांना टार्गेट करत असतात.. भूतकाळात काही चुका झाल्या असतील तर त्याचा दोष आताच्या पिढीला का?
ब्राम्हण समाज हिंदूच भूषण आहे..
संपूर्ण हिंदू ब्राम्हण समाजा बरोबर आहेत.. ❤
👍👍🙏🙏🌹🌺🌷💐🥀🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
👏👏👏
👍👍👍
🎉🎉
अगदी बरोबर
आम्ही तुमचा पाठीशी नेहमी आहोत । कालजी नसावी।हा आवाज नेहमी ऐकू येणार। सुशीलजी , प्रभाकर सूर्यवशी जी
सुशील सर घाबरून जाण्याची काही गरज हे शब्द फक्त एका व्यक्ती चे आहेत बाकी सर्व मराठे आपल्या सोबत आहेत आमच्या सुखा दुःखात उभा असणाऱ्या समाजाच्या केसा ला सुद्धा आम्ही मराठे धका लागून देणार नाही...
Right Maratha samaj nehami sarvana sobat ghewun janara aahe. Bramhan samajawar khup Upkar aahet Maratha samajache Shivaji Maharaj chya rupane.
जिथे एक हींदू आपल्याच हींदू बांधवाच तीन मीनिटात शिरकान करण्याची भाषा करतो तिथे माझ्या सारख्या व्यक्तीला एक भारतीय म्हणून जगू देतील का?
अशा लोकांना कायदा काय असतो हे दाखवून दिलं पाहिजे आपल्या बिनधास्त लिखाणाला माझा सलाम जय श्री राम
Better to change religion and enjoy holiday on Christmas 🎄 😉 😀
Ani ek gobar khanara hindu dusrya baakichya saglya hinduna shudrach samjto tevha kuth g khat asta re jaati chi andhsraddha samplyashivay jaatiwad kadapi sampnar nahi ani mnuwadi pigs jaati kayam kasha raahtil he dharm navachya andhshraddhechi afuchi goli gobar bhaktana deun jaatiwad kayam thevat aahet
मी एक मराठा आहे अखेरच्या श्वासापर्यंत छत्रपती शिवाजी मावळा म्हणून ब्राह्मण समाजाचे संरक्षण करणे हे आमचे काम एकाही ब्राह्मणाच्या केसाला पण धक्का लागणार तीन मिनिटाची भाषा करणारे मी कोण आहे ती लवकर माहित होणार आहे
धन्यवाद दादा आम्हाला विश्वास आहे मराठा बांधव आमच्या सोबत आहेत पहिल्यापासून तुंमची कमेंट वाचून मला मला आधार मिळाला खरच जय जिजाऊ जय शिवराय छत्रपति शिवाजी महाराज कि जय
Ho नक्की काय विषय नाही मी पण जालना जिल्ह्यातील रहिवासी आहे
तू मराठा असूच शकत नाहीं. तु विकलेला मराठा दिसतोस. गरीब मराठ्याने काय केले रे. बघ मराठ्याची परिस्थिती.. तुला काय कळणार तुझ्याकडे भरपूर पैसा दिसतो बहुतेक.
आम्हाला तुमचा अभिमान वाटतो!
Tumchi tech layki aahe tumhi pahle hi nijame marathe bramhanache chatu ahe Ani aaj hi
मि एक हिंदु धनगर आहे... अशा तुमच्या वक्तव्यामुळे आज माझ्या मनातली मराठा आंदोलनाबद्दलची सहानुभूती संपली...
तुम्ही नका बोलू.रे .
एकदम बरोबर बोललात. भाऊ. मी पण धनगर आहे. हे लोकं जे बोलतात हे मानुसकीच्या बाहेर आहे.
Ho ka
@@sudhirbarve5177 का नाही बोलायचं?
@@tushargaonkar5512 भाऊ फडणवीस धनगरांना पण आरक्षण देत नाहीं. आणि बोलायचं तर बोल आम्हाला काही फरक पडत नाहीं.
आपला समाज मोठा आहे म्हणून मी लहान लहान समाज सहज संपू शकतो अशी जर कोणाची धारणा असेल तर ते खूप भयंकर आहे....
कुलकर्णी सर मी चंद्रकांत विचारे ९६ कुळी मराठा
पण आम्ही ब्राम्हण समाजाचा नेहमीच आदर करतो
कारण माझ्या लहाणपणा पासून शालेय जीवनात आमचे शिक्षक ब्राम्हण असायचे काय ते सुसंस्कृत दिवस . शिक्षणाचा एक चांगला दर्जा असायचा .
मी तुमच्या मताशी १००/ टक्के सहमत आहे
फक्त शिवी अपशब्दावर एखादे कडक शिक्षा होईल अशा कलमाचा शोध लावा.कारण आपला महाराष्ट्र संतांची परंपरा असणारा महाराष्ट्र आहे. याचे जरासे भान ठेवा. केवळ मराठाच नव्हे, सर्वसाधारणपणे खेडोपाडी गेल्यावर शिवी अपशब्द खूप खूप मूखध्वनी ऐकायला मिळते. सर्व मानव जातीच्या मूखातील शिवीच गेली पाहिजे. यावर प्रकाश उजेड टाकावा.धन्यवाद!!
राजर्षी शाहू महाराजांसारख्या महामानवांचे विचार हे काळाच्या पुढचे असतात त्या विचारांची उपयोगिता ही अनेक शतके टिकत असते. शाहू महाराजांनी सन 1920 मध्ये नाशिक येथील उदाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या पायाभरणी समारंभात केलेले भाषण,हे आजही आपल्याला मार्गदर्शक ठरू शकते. खरंतर ते संपूर्ण भाषणच आपल्याला मार्गदर्शक आहे. पण त्यातील आजच्या काळाला-परिस्थितीला उपयोगी येईल असा काही अंश देत आहे.
वाचा विचार करा!!!
इंद्रजीत सावंत,
2 मार्च 2024,
कोल्हापूर.
"हिंदुस्थानला जी गुलामगिरी आज हजारो वर्षे भोगावी लागत आहे तिचे प्रधान कारण हा जातिभेद आहे. मी असेही मूर्ख लोक पाहिले आहेत की, जे आपल्या बंधु-भगिनींना पशुपक्ष्यांपेक्षा व गोमयाहूनही नीच समजतात. पण सर्वं लोकांचे आपण पुढारी आहोत,असे भासवून तुमचे चांगले करू अशा थापा देण्यास त्यांना शरम वाटत नाही.'
'मी ब्राह्मणांवर प्रेम करीत असताही ते माझा द्वेष व तिरस्कार करतील तर मलाही जशास तसे वागावे लागेल. त्यांची माझ्याशी प्रेमाची वागणूक आढळून येईल तरच मी माझ्या घरची देवांची पूजा व इतर धर्मकृत्ये ब्राह्मणांकडून करवून घेण्याचे चालू ठेवीन. नाहीतर मी ब्राह्मण पुजा-यांना बंद करून माझ्या घरच्या देवांची पूजा मी मराठे पुजाऱ्यांकडून करून घेईन. प्रेमाने प्रेम वाढते व द्वेषाने द्वेष वाढतो. जना- वरास प्रेमाने वागवले तर ते जनावरही उलट आपल्यावर प्रेम करते.'
'जपानातील सामुराई लोकांनी आपला जन्माने प्राप्त झालेला उच्च दर्जा सोडून दिला म्हणून जपानमध्ये ऐक्य होऊन त्या देशाची उन्नती झाली. त्याप्रमाणे ब्राह्मणांनी जातिमत्सर सोडल्या शिवाय आमच्या लोकांची उन्नती होणार नाही. ब्राह्मण लोकांना धार्मिक बाबतीत जन्मसिद्ध श्रेष्ठपण आले आहे त्याच्या जोरावर त्यांची धार्मिक व्युरॉक्रसीच बनली आहे. ही ब्युरॉक्रसी मोडल्याशिवाय व सर्वांस धार्मिक बाबतीत हक्क मिळाल्याशिवाय कधीही देशोद्वार होणार नाही. यासाठी आमच्या लोकांनी ब्राह्मणां- कडून पूजा करविणे व त्यांच्याकडून धर्मकृत्ये चालविणे ही कृत्ये सोडली पाहिजेत. तसेच त्यांच्याकडून धर्म ग्रंथ किवा कथा-पुराणे ऐकणे हेही सोडले पाहिजे. नाहीतर ब्राह्मणांच्या कथा-पुराणेच आमच्या कानावर ऐकू येणार. आमचेच पूर्वज रामकृष्ण यांची पूजा ब्राह्मण लोक करतात. यावरून ब्राह्मणांचा दर्जा व जात आमच्यापेक्षा हलकी आहे हे उघड आहे. असे असून आम्हास ते हीन लेखतात. तेव्हा त्यांना सोडून आमची कार्ये आम्ही चालवावीत असे माझे ठाम मत आहे. ब्राह्मणांचा हा श्रेष्ठपणा ब्राह्मणेतरांनी उखडून टाकावा. मी इतके स्पष्टपणे बोलत आहे त्याबद्दल मला माफी करावी. भारतीय राष्ट्र संस्थापनेसाठी आपण ब्राह्मणशाहीचा पाडाव करण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यास शिथिलता निर्माण होऊ नये.
-राजर्षी शाहू छत्रपती,
16 एप्रिल 1920,
नाशिक.
आज 2024साल आहै तुम्ही अजून 1920सालातून बाहेर यायला तयार नाही..ज्यांचे नाव वर लिहीले आहे त्याच्या लेखनावर विश्वास ठेवाव एवढे ते विश्वासू आहेत असे आम्हाला वाटत नाही..हे भाषण लेखी असेल पण कोणी टेप रेकाॅर्ड केले होते काय??
@@prashantdeshmukh6340 perfect 👌👍
कुलकर्णी सर आम्ही धनगर समाजाचे आहोत माझे मिस्टर नेहमी ब्राह्मण समाजामध्ये राहिलेले आहेत, व आम्ही पण ब्राह्मण लोकांमध्ये राहतो, आम्ही सदैव तुमच्या व फडणवीस साहेबांसोबत आहोत 👍
म्हणून हा समाज आता मोठ्या प्रमाणावर भारत सोडून जात आहे.
फार पूर्वीपासून जगभर आपली दखल घ्यायला भाग पाडत आहे (चांगल्यासाठी) 👍
बापरे 😮,काय ही वाईट शिकवण मुलीना, आमच्या बापान श्रीमुखात हाणली असती.हे आमचे संस्कार आहेत
आडात नाहीये मग पोहोऱ्यात कुठून येणार.
मुळातच इतक्या लहान वयात कुठल्याही मोठ्यांचा असा एकेरी उल्लेख ही लाजिरवाणी गोष्ट आहे. तुमच्या वडिलांच्या काळजी पोटी जरी बोलत असाल तरी तारतम्य बाळगून बोलण्याची शिकवण दुर्दैवाने यांना मिळालेली दिसत नाही.
आज ब्राह्मण आहेत म्हणून तरी थोडा फार समाज सुस्कृत आहे.
You think about you , we are already ok .
बापापेक्षा नेत्याला महत्व देणारी जमात जास्त पैदा झाली म्हणूनच तर समाजावर ही वेळ आली...
अारे सुधरारे मी स्वत:मराठा आहे पण मला जातीपातीच राजकारण आवडत नाही. जातीपेक्षा हींदु म्हणुन जगा तीच काळाची गरज आहे. जय शिवराय, जय श्री राम 🙏🙏🙏
धन्यवाद साहेब..एक सामान्य ब्राह्मण.. आम्ही नेहमी तुमचे ऋणी राहू.. खूप बरे वाटले
Barobar❤
पण ते त्या माकडाला कोण पटवून सांगेल.
👍👍👍👍👍
@@pranit241 प्रणित साहेब... ही ना कुत्र्याची शेपूट आहे.. बस.. यांना फक्त ignore करणे आणि चांगले constructive काम करणे हेच आपल्या हाती आहे
हिंदु समाज जातपात विसरून एकत्र होत आहे म्हणून हे शडयंत्र चालू आहे
अतिशय बरोबर 👌
You are right ......
Perfect!! Divide and Rule chi shewatchi tadfad ahe, baki kahi nahi.
मराठा हिंदू नाही काय. हिंदू धर्मासाठी लढायला. फक्त मराठा आहे का. तुम्ही एकदा लढा बर हिंदुसाठी. गांडीला पाय लाऊन पाळणार.
ब्राह्मणांनी सामुहिक इस्लाम कबूल करावा, ते कशेपण असले तरी अशी भाषा वापरणाऱ्यांना तोडीस तोड उत्तर देतील, ब्राह्मण उगाच हिंदू हिंदू करत फिरतात, तेवढंच त्यांनी मुसलमान बनून इस्लाम इस्लाम केलं तर ते डोक्यावर घेतील, अन् कोना मायचा लाल मध्ये दम राहणार नाय तुमचं कडे नजर वर करून बघण्याची, विचार करा
मी obc आहे
माझा परिसरात अनेक ब्राम्हण समाजचे लोक राहतात. आणि जर माझा परिसरातील ब्राह्मण समाजावर कोणी हल्ला करेल तर त्या हल्ले खोरांना आधी मला संपवावं लागेल.
सुशील जी काडजी करू नका माझा obc समाज हा 100%ब्राम्हण समाजा चा पाठी मागे ढाल बनून उभा आहे 🙏
सुशील जी आपणास एक विनंती आहे कि तीन मिनिट बोलणारा या व्यक्ती ची आणि माझी कुस्ती आयोजित करा जर याने स्वतःची मान माझा काखेतून स्वतःला तीन मिनिटाचा आत सोडवली तर मी याला 50,000 बक्षीस देईल
👍👍👌👌🙏🙏
@@ssdssd7823 ❤️
Dhanyavad mitra
@@manojphadke7277 🙏
😂😂😂 6:23
धन्यवाद सुशिल. ब्राह्मणांची व्यथा खूप आत्मियतेने मांडली धन्यवाद. या व्रुत्तिला वेळीच ठेचले पाहिजे. सरकार व न्यायालयाने यात त्वरेने लक्ष घालावे.वाटते की पंधरा मिनीटे पोलिस हटवा व तीन मिनिटात ब्राम्हण संपवू म्हणणार्या ची युती तर झाली नाही ना.शिवरायांचा मराठा कोठे चालला आहे.
सुशीलजी अख्ख्या महाराष्ट्रातील सहिष्णू लोकांच्या अगदी मनातलं बोललात.तुमची तळमळ सरकार पर्यंत पोहोचली पाहिजे आणि योग्य ती कारवाई झालीच पाहिजे.नाहीतर काळ सोकावेल आणि ब्राह्मण जाईल जीवानिशी
महाराष्ट्रात योगींची गरज आहे
महाराष्ट्राच्या सध्याच्या सरकारमध्ये योगी सरकारचा कणखरपणा नाही.
हे मराठे खरच छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळा आहेत का हे तपासले पाहिजे. ही छत्रपतींच्या शिकवणी पैकी नक्कीच नाही. वाईट खूप वाईट.
Same like you & sushil Kulkarni ? What about your culture ? We see sushils thirdclass mentality culture hate on marathas .
यासाठी ब्राम्हण समाजानेही एकत्र येऊन निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान करून त्यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे . . . .
अंतरवाली सराटी येथे उपोषणस्थळी हरिपाठ कीर्तन करणाऱ्या निरपराध वृध्द माता, भगिनी वर लाठचार्ज आणि गोळीबाराचा आदेश देऊन हसणारा खुनशी, विकृत गृहमंत्री अनाजीपंत !!
मराठा आरक्षणाच्या आडून जरांग्याने सर्व सीमा ओलांडल्या आहे ! देवेंद्रजीचया असुये पोटी सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या या मोकाट सांडाला कायद्याचा बडगा दाखवणे आवश्यक आहे ! 🙏🚩🚩
किती तो उद्दामपणा आणि उद्धटपणा बोलण्यात त्याच्या ऐकायला सुद्धा लाज वाटते आपल्याला uncomfortable फिल होतं ऐकताना
सरकारने कारवाई केली पाहिजे
रांगत गेला पाहीजे अशी कारवाई करा.
@@yogitajadhavar7019ऐकून आम्हाळपन वाईट वाटतय... पण बहुतेक मी अधिपन सांगितलं होतं की लोकांच्या मनात ब्राम्हणद्वेष हा त्या मनुस्मृती ग्रंथमुळे आहे. जोपर्यंत ब्राम्हण समाज मनुस्मृतीपासून विभक्त होणार नाही तोपर्यंत ब्राम्हणांची परिस्थिती बदलणार नाही.😔
@Y-fe7nm काहीही शष्प माहिती नसताना उगा मंदबुद्धी बडबड करू नका ... मनुस्मृती लिहिणारा मनु हा क्षत्रिय होता .. ब्राम्हण नव्हता ..आणि त्याने जन्माधारित वर्ण सांगितले नव्हते ..कर्म आधारित वर्ण सांगितले होते .. उगा डोक्यात काहीतरी फालतू कचरा कुणाकडून तरी भरून घ्यायचा आणि वाट्टेल ते बोलायचे हे सोडा
या माथेफिरू सरपंचावर कडक कारवाई व्हायला पाहिजे
Tyachavar karvai hoyala havi
ह्यावर बहिष्कार घालण्यापेक्षा ह्याच्या घरच्यांच्या कोणत्याही कार्य विधी साठी जाणाऱ्या कोणत्याही ब्राह्मणावर बहिष्कार घाला त्याला समाजातून जातीतून बाहेर काढा
Aagdi barobbar.
ब्राम्हणांना संपविण्याची भाषा वापरतो आहे पण मुसलमान अथवा आंबेडकरी समाज ह्यांच्या पुढे शेपूट घालून बसतात हे कुठलं शौर्य आहे.
😅
ते आम्हचा द्वेष करत नाहीत..
मला जात सोडायची पाळी आली तरी चालेल
मी मराठा आहे
पण बामहणाचया मागे ऊभा राहीन
सुशिलजी आम्ही तुमचया मागे ऊभा आहे
👍👍👍👍👍
🙏🙏🙏👌
🎉🎉
Aapan sarv ek ahot.....Brahman....Maratha......Mali.....Koli......Kamble etc......hey asle lok astat jast bhav nahi dyaych yanna
@@gajanandeshmukh4079बरोबर आहे तुंमचे
मुलींनाही किती अहंकार.महाराष्ट् त फक्त मराठेच आहेत का? चांगलीच अद्दल घडवा फडणवीस साहेब हीच विनंती. मस्त व्हिडिओ.
जसे आईबाप तशा पोरी, भरकटलेल्या, आता sukhsoyichi चटक लागली असेल या तथाकथित गरिबांना
जरंगे यांच्या मुली पण नाव घेऊन प्रक्षोभक बोलतात आहे गृहमंत्रिसहेबानी याची गंभीर दखल घ्यावी.
बोटावर मोजन्या एवडी मनोरुग्ण सोलडले तर संपूर्ण हिंदू मराठा समाज ब्राम्हण समाज्या सोबत आहे..
🚩🛕जयोस्तु अखंड हिंदुराष्ट्र 🛕🚩
Ase aste tr kashmiri panditana haklun lavnaryana sampvale aste tya tathakathit samajane
'दिल बहलाने के लिए ग़ालिब ये ख़याल अच्छा है"••• मूळात आरक्षण लाभार्थी आज पण न्यूनगंडातचं वावरत आहे , खर सांगायचं तर 'त्यांना' सवर्णा सोबत रोटी-बेटी चा व्यवहार करायचा आहे •••
मराठा च नाही ईतर पण आम्ही हिंदू म्हणून ❤❤💪💪 जय छत्रपती शिवाजी
Tu asshil amhi nahi...amhi phakt maratha samajache..hindu obc ani iter sarv maratha samajachi galchepi karat ahet
हे फार भयानक आहे हे सर्व करताना सरकारी अधिकारी आणि नेते मंडळी यांनी ही ऐकले असेल मि एवढे च सांगू शकतो की जन्म आणि मृत्यू केवळ परमेश्वर ठरवितो असली चिलटे आमचें काही ही वाकडे करू शकतील असे मला वाटत नाही सुशीलजी तुम्ही तुमचे काम उत्तम करीत आहात देव तुम्हाला उदंड यश देवो
संपूर्ण परिवार च विखारी भाषा बोलत आहे काय म्हणावं हेच म्हणता येईल की हे ईश्वरा चांगलीं बुध्दी दे यांना आणि अशा गोष्टी support करणाऱ्या लोकांना
मी मराठा आहे पण ज्या व्यक्तीने अशी भाषा वापरली आहे ती निंदनीय आहे
मोदी व फडणवीसांचा एकेरी उल्लेख करणार्या मुलींवर कार्यवाही झालीच पाहिजे .देशाचं हे भवितव्य नाही .वेळेवर ठेचलेच पाहिजे
Ya don mulinvar karvai jari zali nahi tar bslsudhar gruhat pathvave
कारवाई.. ✅🙏
@@tsc2708मराठी त लिहायला सुरुवात करा. 🙏
लोक सुद्धा लक्षात ठेवतात. ह्या आज खुप खुश असतील पण भविष्य धोक्यात घालून आहेत. आमच्या कडे म्हणतात ना खान तशी माती. बापाला संस्कार नाहीत तर यांना कुठुन असणार.
Mahatma Gandhiji chya veletil bramhan Samaj houn ata chalnar nahi apan konala arakshan magat nahi kinva sarkari sawlativar jagaycha vichar karat nahi mag kashala hi lachari 😅ladhvayye bramhan Bana nahitari Uddhavji mhantatach ki shendi janvyache hindutva nako mag soda ti shendi ani janve. ladhavayye vha ani ghya ramache Navin.Rama sarkhe ladhavayye vha.ani dakhavun dya bramhanana lech peche samajnaryana
1 ब्राह्मण कोटी ब्राह्मण...
जय परशुराम
जय श्री राम...💪🚩
ब्राम्हण समाज त्यांच्या प्रत्येक अधिवेशनामध्ये , बैठकीमध्ये त्यांच्या संघटनेच्या लेटर हेड वरती परशुरामाचा फोटो वापरत असतो, का? तर त्यांनी सर्व क्षत्रिय मारून संपवून टाकले अशी मान्यता आहे. त्यामुळे त्यांचा तुम्हाला अभिमान आहे, आजच्या भाषेत सांगायचे म्हणजे ईतर सर्व देव, त्यागी ऋषी सोडून परशुराम हेच ब्राम्हण समाजाचे idol झाले.
महाराष्ट्रातल्या लाखों मराठा आंदोलकापैकी कोण्या एका आंदोलकाने शासनकर्ता च्या पाताळयंत्रीपणा ला वैतागून ब्राम्हण विरुद्ध चुकीची भाषा वापरली तर तुमचा तिळपापड होऊन तूम्ही परा चा कावळा करतात, अन् दुसरीकडे अंतरवाली सराटी मध्ये उपोषण स्थळा समोर हरिपाठ कीर्तन करीत असताना वृध्द माता भगिनीवर अमानुषपणे लाठीचार्ज आणि गोळीबार चा आदेश देऊन हसणाऱ्या पाताळयंत्री गृहमंत्र्यांचा उदो उदो करून दुट्टपी पणा करतांना लाज वाटत नाही
कोण रामु
सत्ता गेली पक्ष गेला चिन्ह गेले तुतारी वाजणार नाही याची खात्री पटली म्हणून हा थयथयाट चालू आहे
शरद पवारांच्या पक्षाची पार मुतारी होऊन गेली आहे. त्याच्यामुळेच.
ब्राह्मणांनी सामुहिक इस्लाम कबूल करावा, ते कशेपण असले तरी अशी भाषा वापरणाऱ्यांना तोडीस तोड उत्तर देतील, ब्राह्मण उगाच हिंदू हिंदू करत फिरतात, तेवढंच त्यांनी मुसलमान बनून इस्लाम इस्लाम केलं तर ते डोक्यावर घेतील, अन् कोना मायचा लाल मध्ये दम राहणार नाय तुमचं कडे नजर वर करून बघण्याची, विचार करा
जरंगे जे बोलले ते निषेधार्यच! सर्व मराठा किंवा कोणीही असा विचार करत नाहीत हे तर स्पष्टच आहे. त्यामुळे जरागे मुळे दोन्हीही समाजात वितुष्ठ येणार नाही. त्यांचा बोलावता धनी वेगळा आहे
राजर्षी शाहू महाराजांसारख्या महामानवांचे विचार हे काळाच्या पुढचे असतात त्या विचारांची उपयोगिता ही अनेक शतके टिकत असते. शाहू महाराजांनी सन 1920 मध्ये नाशिक येथील उदाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या पायाभरणी समारंभात केलेले भाषण,हे आजही आपल्याला मार्गदर्शक ठरू शकते. खरंतर ते संपूर्ण भाषणच आपल्याला मार्गदर्शक आहे. पण त्यातील आजच्या काळाला-परिस्थितीला उपयोगी येईल असा काही अंश देत आहे.
वाचा विचार करा!!!
इंद्रजीत सावंत,
2 मार्च 2024,
कोल्हापूर.
"हिंदुस्थानला जी गुलामगिरी आज हजारो वर्षे भोगावी लागत आहे तिचे प्रधान कारण हा जातिभेद आहे. मी असेही मूर्ख लोक पाहिले आहेत की, जे आपल्या बंधु-भगिनींना पशुपक्ष्यांपेक्षा व गोमयाहूनही नीच समजतात. पण सर्वं लोकांचे आपण पुढारी आहोत,असे भासवून तुमचे चांगले करू अशा थापा देण्यास त्यांना शरम वाटत नाही.'
'मी ब्राह्मणांवर प्रेम करीत असताही ते माझा द्वेष व तिरस्कार करतील तर मलाही जशास तसे वागावे लागेल. त्यांची माझ्याशी प्रेमाची वागणूक आढळून येईल तरच मी माझ्या घरची देवांची पूजा व इतर धर्मकृत्ये ब्राह्मणांकडून करवून घेण्याचे चालू ठेवीन. नाहीतर मी ब्राह्मण पुजा-यांना बंद करून माझ्या घरच्या देवांची पूजा मी मराठे पुजाऱ्यांकडून करून घेईन. प्रेमाने प्रेम वाढते व द्वेषाने द्वेष वाढतो. जना- वरास प्रेमाने वागवले तर ते जनावरही उलट आपल्यावर प्रेम करते.'
'जपानातील सामुराई लोकांनी आपला जन्माने प्राप्त झालेला उच्च दर्जा सोडून दिला म्हणून जपानमध्ये ऐक्य होऊन त्या देशाची उन्नती झाली. त्याप्रमाणे ब्राह्मणांनी जातिमत्सर सोडल्या शिवाय आमच्या लोकांची उन्नती होणार नाही. ब्राह्मण लोकांना धार्मिक बाबतीत जन्मसिद्ध श्रेष्ठपण आले आहे त्याच्या जोरावर त्यांची धार्मिक व्युरॉक्रसीच बनली आहे. ही ब्युरॉक्रसी मोडल्याशिवाय व सर्वांस धार्मिक बाबतीत हक्क मिळाल्याशिवाय कधीही देशोद्वार होणार नाही. यासाठी आमच्या लोकांनी ब्राह्मणां- कडून पूजा करविणे व त्यांच्याकडून धर्मकृत्ये चालविणे ही कृत्ये सोडली पाहिजेत. तसेच त्यांच्याकडून धर्म ग्रंथ किवा कथा-पुराणे ऐकणे हेही सोडले पाहिजे. नाहीतर ब्राह्मणांच्या कथा-पुराणेच आमच्या कानावर ऐकू येणार. आमचेच पूर्वज रामकृष्ण यांची पूजा ब्राह्मण लोक करतात. यावरून ब्राह्मणांचा दर्जा व जात आमच्यापेक्षा हलकी आहे हे उघड आहे. असे असून आम्हास ते हीन लेखतात. तेव्हा त्यांना सोडून आमची कार्ये आम्ही चालवावीत असे माझे ठाम मत आहे. ब्राह्मणांचा हा श्रेष्ठपणा ब्राह्मणेतरांनी उखडून टाकावा. मी इतके स्पष्टपणे बोलत आहे त्याबद्दल मला माफी करावी. भारतीय राष्ट्र संस्थापनेसाठी आपण ब्राह्मणशाहीचा पाडाव करण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यास शिथिलता निर्माण होऊ नये.
-राजर्षी शाहू छत्रपती,
16 एप्रिल 1920,
नाशिक.
मनोज जरांगे हा एक मनोरूग्ण आहे त्याला मानसिक उपचाराची आवश्यकता आहे 😪😪😪
त्या माकडाच्या कानाखाली दोन काढल्या की बरोबर होईल. बाकी उपचाराची गरज नाही.
Ho pan asankhya jarange janmala yetayt
😂😂😂😂😂😂@@pranit241
खरंच दुर्दैव आहे महाराष्ट्राच,असली माणस जन्मली
आम्ही सर्व ब्राम्हण समाजा बरोबर आहोत. ही नासकि वृत्ती वेळीच ठेचली पाहिजे
Khot saheb धन्यवाद!
संपूर्ण समजाला तुमच्या सारख्या लोकांची निश्चितच गरज आहे! धन्यवाद
Same , what about in him ? The sushil Kulkarni ? The dallya .
Same , what about in him ? The sushil Kulkarni ? The dallya .
कुलकर्णी सर सॅल्युट आहे आपल्याला आम्हीपण आपल्या पाठीशी आहोत 👍👍👍👍
खरं म्हणजे मा. न्यायालयाने अशा माथेफिरू आणि द्वेषमूलक वक्तव्याची स्वत:हून दखल घेऊन (suo moto) समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी
तुम्ही जे बोलतआहात हे "जाणत्या " राजाने बोलले पाहिजे. तोच या मागे आहे दुर्दैव, हा हिटलरच म्हणायच.
नका हो रन याला जाणता राजा म्हणू.
राजा? आणि जाणता? मगर आहे मगर
राजकारण करण्यासाठी
ब्राम्हण द्वेषाचा मसाला नेहमी
वापरलं जात
बरोबर आहे पण जाणता राजा कुणाला म्हणावे काही साम्य आहे का ज्यांना जाणता राजा हि बिरुदावली लावली आहे त्यांचा सरळसरळ अपमान नाही का...
जाणता राजा फक्त एकच छत्रपती शिवाजी महाराज🚩 आणि छत्रपती संभाजी महाराज🚩
I am not brahmin but I got many brahmin siniors who helped me to grow in life. Bramhmins are always supppetive to progress and who want to progress. I respect them as they have wide acceptance for others comapre to other casts.
Every cast has few peoples who selfish and wanted to create problems.
We all should stay together for any missguidance..
Right
👌
Same here!🙏
ब्राम्हण समाज त्यांच्या प्रत्येक अधिवेशनामध्ये , बैठकीमध्ये त्यांच्या संघटनेच्या लेटर हेड वरती परशुरामाचा फोटो वापरत असतो, का? तर त्यांनी सर्व क्षत्रिय मारून संपवून टाकले अशी मान्यता आहे. त्यामुळे त्यांचा तुम्हाला अभिमान आहे, आजच्या भाषेत सांगायचे म्हणजे ईतर सर्व देव, त्यागी ऋषी सोडून परशुराम हेच ब्राम्हण समाजाचे idol झाले.
महाराष्ट्रातल्या लाखों मराठा आंदोलकापैकी कोण्या एका आंदोलकाने शासनकर्ता च्या पाताळयंत्रीपणा ला वैतागून ब्राम्हण विरुद्ध चुकीची भाषा वापरली तर तुमचा तिळपापड होऊन तूम्ही परा चा कावळा करतात, अन् दुसरीकडे अंतरवाली सराटी मध्ये उपोषण स्थळा समोर हरिपाठ कीर्तन करीत असताना वृध्द माता भगिनीवर अमानुषपणे लाठीचार्ज आणि गोळीबार चा आदेश देऊन हसणाऱ्या पाताळयंत्री गृहमंत्र्यांचा उदो उदो करून दुट्टपी पणा करतांना लाज वाटत नाही
🙏🏻
सुशिल कुलकर्णी साहेब तुम्ही घाबरू नका. जो जो ब्राह्मणांचा विरोध करिल तो व्यक्ति तो समाज तो नेता ती
संघटना तो पक्ष ती चळवळ
तो विकृत विचार संपनार आहे जय ब्राह्मण जय परशुराम
खरेच कारवाई केलीच पाहिजे तुमचे म्हणणे ऐकताना डोळ्यांत पाणी आले
खरोखर भावनिक आवाहन ,प्रशासनाला व सर्व संमंजस जनतेला
जरांगे हे महाराष्ट्राचे कधी न भरून येणारे नुकसान करत आहेत
कसं काय? सविस्तर सांगा
मग तुम्ही महाराष्ट्रात राहू नका चला जागा मोकळी करा 😠😡✌️🔥
@@King48670 सर्व बामणं मराठा समाजाचा द्वेष करतात
तुम्ही निघा अंदमान ला
काय नुकसान झाल बाबा सांग एकदा तू 96/% मार्क पडून जर नोकरी लागत नाही काॅलेज मध्यमे अडमिशन होता नाही
कुलकर्णी साहेब मी नाव्ही समाजाचा आहे पण मला ब्राम्हण समाज आदरणीय आहे मी ब्राम्हण समाजाचा आदर करतो ऐका माणसा मुळे सर्व समाजाला वेठीस धरून संपुर्ण समाजाला त्रास देऊ नये
राजर्षी शाहू महाराजांसारख्या महामानवांचे विचार हे काळाच्या पुढचे असतात त्या विचारांची उपयोगिता ही अनेक शतके टिकत असते. शाहू महाराजांनी सन 1920 मध्ये नाशिक येथील उदाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या पायाभरणी समारंभात केलेले भाषण,हे आजही आपल्याला मार्गदर्शक ठरू शकते. खरंतर ते संपूर्ण भाषणच आपल्याला मार्गदर्शक आहे. पण त्यातील आजच्या काळाला-परिस्थितीला उपयोगी येईल असा काही अंश देत आहे.
वाचा विचार करा!!!
इंद्रजीत सावंत,
2 मार्च 2024,
कोल्हापूर.
"हिंदुस्थानला जी गुलामगिरी आज हजारो वर्षे भोगावी लागत आहे तिचे प्रधान कारण हा जातिभेद आहे. मी असेही मूर्ख लोक पाहिले आहेत की, जे आपल्या बंधु-भगिनींना पशुपक्ष्यांपेक्षा व गोमयाहूनही नीच समजतात. पण सर्वं लोकांचे आपण पुढारी आहोत,असे भासवून तुमचे चांगले करू अशा थापा देण्यास त्यांना शरम वाटत नाही.'
'मी ब्राह्मणांवर प्रेम करीत असताही ते माझा द्वेष व तिरस्कार करतील तर मलाही जशास तसे वागावे लागेल. त्यांची माझ्याशी प्रेमाची वागणूक आढळून येईल तरच मी माझ्या घरची देवांची पूजा व इतर धर्मकृत्ये ब्राह्मणांकडून करवून घेण्याचे चालू ठेवीन. नाहीतर मी ब्राह्मण पुजा-यांना बंद करून माझ्या घरच्या देवांची पूजा मी मराठे पुजाऱ्यांकडून करून घेईन. प्रेमाने प्रेम वाढते व द्वेषाने द्वेष वाढतो. जना- वरास प्रेमाने वागवले तर ते जनावरही उलट आपल्यावर प्रेम करते.'
'जपानातील सामुराई लोकांनी आपला जन्माने प्राप्त झालेला उच्च दर्जा सोडून दिला म्हणून जपानमध्ये ऐक्य होऊन त्या देशाची उन्नती झाली. त्याप्रमाणे ब्राह्मणांनी जातिमत्सर सोडल्या शिवाय आमच्या लोकांची उन्नती होणार नाही. ब्राह्मण लोकांना धार्मिक बाबतीत जन्मसिद्ध श्रेष्ठपण आले आहे त्याच्या जोरावर त्यांची धार्मिक व्युरॉक्रसीच बनली आहे. ही ब्युरॉक्रसी मोडल्याशिवाय व सर्वांस धार्मिक बाबतीत हक्क मिळाल्याशिवाय कधीही देशोद्वार होणार नाही. यासाठी आमच्या लोकांनी ब्राह्मणां- कडून पूजा करविणे व त्यांच्याकडून धर्मकृत्ये चालविणे ही कृत्ये सोडली पाहिजेत. तसेच त्यांच्याकडून धर्म ग्रंथ किवा कथा-पुराणे ऐकणे हेही सोडले पाहिजे. नाहीतर ब्राह्मणांच्या कथा-पुराणेच आमच्या कानावर ऐकू येणार. आमचेच पूर्वज रामकृष्ण यांची पूजा ब्राह्मण लोक करतात. यावरून ब्राह्मणांचा दर्जा व जात आमच्यापेक्षा हलकी आहे हे उघड आहे. असे असून आम्हास ते हीन लेखतात. तेव्हा त्यांना सोडून आमची कार्ये आम्ही चालवावीत असे माझे ठाम मत आहे. ब्राह्मणांचा हा श्रेष्ठपणा ब्राह्मणेतरांनी उखडून टाकावा. मी इतके स्पष्टपणे बोलत आहे त्याबद्दल मला माफी करावी. भारतीय राष्ट्र संस्थापनेसाठी आपण ब्राह्मणशाहीचा पाडाव करण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यास शिथिलता निर्माण होऊ नये.
-राजर्षी शाहू छत्रपती,
16 एप्रिल 1920,
नाशिक.
प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे
''चांगला ब्राह्मण'' म्हणजे शेणात पडलेला शेंगदाणा ज्याला आवडला त्याने तो खावा
साहित्यात ''गु'' हा शब्दप्रयोग निषिध्द
खूप छान व्हिडिओ. या व्हिडिओ मुळेच आपले हे चॅनेल हॅक करून बंद पाडण्यात आले. वैफल्यग्रस्त विरोधी पक्षांचे हे कारस्थान आहे आणि त्यांनी पोसलेल्या गुंडांकडून ही अशी हिटलरी भाषा वापरली जात आहे. यांचा बोलविता धनी वेगळाच आहे, आणि तो पूर्णपणे निराश झाला आहे.
तीन मिनिटांत संपवण्याची भाषा करणाऱ्या आशा लोकांना राजकारण करायचं आणि या लोकांवर कारवाई केली पाहिजे
राजर्षी शाहू महाराजांसारख्या महामानवांचे विचार हे काळाच्या पुढचे असतात त्या विचारांची उपयोगिता ही अनेक शतके टिकत असते. शाहू महाराजांनी सन 1920 मध्ये नाशिक येथील उदाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या पायाभरणी समारंभात केलेले भाषण,हे आजही आपल्याला मार्गदर्शक ठरू शकते. खरंतर ते संपूर्ण भाषणच आपल्याला मार्गदर्शक आहे. पण त्यातील आजच्या काळाला-परिस्थितीला उपयोगी येईल असा काही अंश देत आहे.
वाचा विचार करा!!!
इंद्रजीत सावंत,
2 मार्च 2024,
कोल्हापूर.
"हिंदुस्थानला जी गुलामगिरी आज हजारो वर्षे भोगावी लागत आहे तिचे प्रधान कारण हा जातिभेद आहे. मी असेही मूर्ख लोक पाहिले आहेत की, जे आपल्या बंधु-भगिनींना पशुपक्ष्यांपेक्षा व गोमयाहूनही नीच समजतात. पण सर्वं लोकांचे आपण पुढारी आहोत,असे भासवून तुमचे चांगले करू अशा थापा देण्यास त्यांना शरम वाटत नाही.'
'मी ब्राह्मणांवर प्रेम करीत असताही ते माझा द्वेष व तिरस्कार करतील तर मलाही जशास तसे वागावे लागेल. त्यांची माझ्याशी प्रेमाची वागणूक आढळून येईल तरच मी माझ्या घरची देवांची पूजा व इतर धर्मकृत्ये ब्राह्मणांकडून करवून घेण्याचे चालू ठेवीन. नाहीतर मी ब्राह्मण पुजा-यांना बंद करून माझ्या घरच्या देवांची पूजा मी मराठे पुजाऱ्यांकडून करून घेईन. प्रेमाने प्रेम वाढते व द्वेषाने द्वेष वाढतो. जना- वरास प्रेमाने वागवले तर ते जनावरही उलट आपल्यावर प्रेम करते.'
'जपानातील सामुराई लोकांनी आपला जन्माने प्राप्त झालेला उच्च दर्जा सोडून दिला म्हणून जपानमध्ये ऐक्य होऊन त्या देशाची उन्नती झाली. त्याप्रमाणे ब्राह्मणांनी जातिमत्सर सोडल्या शिवाय आमच्या लोकांची उन्नती होणार नाही. ब्राह्मण लोकांना धार्मिक बाबतीत जन्मसिद्ध श्रेष्ठपण आले आहे त्याच्या जोरावर त्यांची धार्मिक व्युरॉक्रसीच बनली आहे. ही ब्युरॉक्रसी मोडल्याशिवाय व सर्वांस धार्मिक बाबतीत हक्क मिळाल्याशिवाय कधीही देशोद्वार होणार नाही. यासाठी आमच्या लोकांनी ब्राह्मणां- कडून पूजा करविणे व त्यांच्याकडून धर्मकृत्ये चालविणे ही कृत्ये सोडली पाहिजेत. तसेच त्यांच्याकडून धर्म ग्रंथ किवा कथा-पुराणे ऐकणे हेही सोडले पाहिजे. नाहीतर ब्राह्मणांच्या कथा-पुराणेच आमच्या कानावर ऐकू येणार. आमचेच पूर्वज रामकृष्ण यांची पूजा ब्राह्मण लोक करतात. यावरून ब्राह्मणांचा दर्जा व जात आमच्यापेक्षा हलकी आहे हे उघड आहे. असे असून आम्हास ते हीन लेखतात. तेव्हा त्यांना सोडून आमची कार्ये आम्ही चालवावीत असे माझे ठाम मत आहे. ब्राह्मणांचा हा श्रेष्ठपणा ब्राह्मणेतरांनी उखडून टाकावा. मी इतके स्पष्टपणे बोलत आहे त्याबद्दल मला माफी करावी. भारतीय राष्ट्र संस्थापनेसाठी आपण ब्राह्मणशाहीचा पाडाव करण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यास शिथिलता निर्माण होऊ नये.
-राजर्षी शाहू छत्रपती,
16 एप्रिल 1920,
नाशिक.
take action against him . What about action against sushil Kulkarni ? The culture terrisom by sushil Kulkarni against maratha . Who can stop the vikrat hate from sushil Kulkarni on marathas ?
सुशील सर तुम्ही जी कळकळीची विनंती केली आहे सरकारला त्याची निश्चितच अंमलबजावणी होईल . आता शांत बसण्याची वेळ निघून गेली आहे. आता कारवाईची वेळ आली आहे. धन्यवाद सुशीलजी.
मी मराठा आहे परंतु मी अशा प्रकारच्या वक्तव्यांचा जाहीर निषेध करतो. सर्व मराठा बांधवांनी अशा प्रकारच्या वक्तव्यांना अजिबात भिक घालू नये. आज गरज आहे ती मराठा-ब्राह्मण किंवा इतर कोणताही जातीवाद विसरून एकाच झेंड्याखाली उभे राहून आपली ताकद दाखवली पाहिजे. जय हिंद..! जय महाराष्ट्र..!
Jyanche vanshaj aaurangya sobt gele tyanchakadun apeksha ksha ky thevtay tumhi?? Tepn aajchya kalat?
Koregaon bhima maratha-dalit madhe aag baman Fadan20 ni lavali tevha kuthe hota tu
प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे
''चांगला ब्राह्मण'' म्हणजे शेणात पडलेला शेंगदाणा ज्याला आवडला त्याने तो खावा
साहित्यात ''गु'' हा शब्दप्रयोग निषिध्द
@@kalpeshmore4006this shows your backward thinking,amhi pan swarajya sathi jeev dile ahet educate yourself
ब्राह्मण महा संघाने या विरोधात केस दाखल केली पाहिजे या विरोधात
जाहीर निषेध.....या लोकांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी
न्यायालयानी याची नोंद घ्यावी आणि योग्य ती कारवाई करावी. संपविणे ही खुनाची धमकी आहे
समस्त बृम्हवृंदास कोटी कोटी नमन
तुम्ही भुदेव अहात आम्ही मराठीच आहे पण
बृम्हवृंदास संपवणारी भाषेचा जाहीर निषेध
असे अरक्षण काय कामाचे
प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे
''चांगला ब्राह्मण'' म्हणजे शेणात पडलेला शेंगदाणा ज्याला आवडला त्याने तो खावा
साहित्यात 'गु' हा शब्दप्रयोग निषिध्द
ज्यांनी महाराजांना संपवल त्यांच्या पाठीशी उभे राहणार्यांचा पहिला बंदोबस्त केला पाहिजे
@@kalpeshmore4006😂😂 more saheb kiti raag ahe manat tumchya 😂😂 jara itihas vacha
या प्रकरणी शासनाने आवश्यक ती कार्यवाही तात्काळ केली पाहिजे. कुलकर्णी साहेब आपण उपस्थित केलेले मुद्दे एकदम योग्य आणि शासनाला विचार करायला लावणारी आहेत.
1948 साली माझ्या आजोबांनी खूप सोसले आहे .. आमची जमीन बळकावली गेली, आमचं घर पण बळकावले.. सुदैवाने त्यांच्या एका मित्राने त्यांना कुटुंबासह गावाबाहेर आणले .. त्यांनतर आजोबा गावात कधी गेलेच नाहीत .. आश्चर्याची बाब म्हणजे, तेव्हा जे genocide झालं, त्या बद्दल आज पर्यंत कोणीही बोललेला नाही ! कुणाच्याही अध्यात मध्यात नसणाऱ्या ब्राम्हण समाजाला राजकारणासाठी टार्गेट केलं आहे .. हे जे राजकारणी आहेत ब्राम्हणांना शिव्या देणारे, त्यांचे PA आणि CA एकदा बघा .. यांना यांची अब्रू झाकण्यासाठी पण ब्राम्हण च हवा !!
ब्राम्हणांच्या विरोधात जे विधान केलं गेलं आहे, त्यावर त्वरित कारवाई केली पाहिजे .. यांचा बोलविता धनी कोण आहे हे सर्वांना माहीत आहे, आता सत्तेचे स्थान डळमळीत झालं म्हणून ही फडफड चालू झाली आहे .. शहरात एक वेळ ठीक आहे, पण खेडेगावात खूप दहशतीखाली ब्राम्हण समाज रहात आहे .. कुठल्याही खेडेगावात जा, सर्वात जास्ती जमिनी , सर्वात जास्ती पुढारी , सर्वात ताकदवान हे मराठाच असतात .. प्रत्येक खेडेगावात ब्राम्हण फक्त 1-2 % च असतील आणि म्हणून त्यांना सॉफ्ट टार्गेट केलं जात आहे ..
आजोबांना गावाबाहेर आणणारं मराठा होता की दुसरा?
मराठा द्वेष नसावा.
@@hindusthani12 मी या विषयावर बोलणार नव्हतो, पण आता तुम्ही विचारलं म्हणून सांगतो. न्हावी समाजातील मित्र होता आजोबांचा, त्याने सर्वांना नेलं बाहेर.. आजोबांचे मराठा मित्र कितीतरी होते, एक ही वाचवण्यासाठी आला नाही .. किंवा घर जाळताना लोकांना थांबवलं नाही .. आणि हो, जमीन ज्यांनी बळकावली ते पण मराठाच होते ..
जे झालं ते झालं, आमचा मराठा समाजावर राग नाही.. ज्यांनी जमीन बळकावली त्यांच्या घरात नेहमी भांडणं, 4 मुलं होती, दारू आणि व्यसन करून मेली .. आणि आता त्या फॅमिली कडे काहीच जमीन नाही, जमीन विकत गेले ..
ब्राम्हण समाजाचे लोकं मराठा समाजाचा तिरस्कार करत नाहीत, पण मराठा समाज ज्या पद्धतीने ब्राम्हण लोकांसोबत वागत आला आहे त्या विषयी न बोललेले बरे .. आता तर genocide ची पण भाषा !
अर्थात, चांगले लोक ही आहेत .. पण त्या मानाने खूप कमी
सुशील जी आपला हा व्हिडिओ पाहून खरंच संताप आलेला आहे
We are always with DCM Devendraji Phadanvis by birth i am maratha.. We are not interested in any reservation, we hv courage nd bravery to compete in this world ..Regards
Great thinking Sir. I really appreciate and admire you, not just because you are with Devendra ji, but because of your noble thinking. I am neither Maratha nor Bramhin, but respect Marathas.
Wonderful and applause worthy! 💯💯👏👏👏Bless you with immense success and happiness 👐👐👐👐👐🚩🚩🚩🚩
Greater 🎉🎉🎉 Keep it up bro.
हाच खरा पुरुषार्थ...I congratulate you
You are nice man...I support you
हे विधान कित्येक मराठ्यांना मान्य नाही...त्यामुळे त्याकडे दुर्लक्षकरण चांगल पण आपणही आता दोन हात करण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे
कित्येक नाही हे विकृत व हिंसाजन्य विधान माझ्या सारख्या एकूण 99.9% मराठयांना मान्य नाही अस समजा आणि हा उरलेला 0.1% ब्राम्हणद्वेशी दंगलखोर घटक आम्ही मराठे आमच्या समाजाचा घटक मानत नाही.
जरांगेला टाका जेलमध्ये ...फारच माजला आहे...हा होपलेस माणसाला कां येवढे महत्व दिले जाते. त्याला ........आसा झटका दाखवा त्या जरांगेला व त्याच्या साथीदारांना....
केळं
@@piyushyadav7177tuzya ghari chakhav .......kel chocolatee
Ani tyachya donhi mulina bal sudhar gruhat pathva, khup nalayak halkat muli aahet tya ajibat sanskar nahit
एस आय टी लावली आहे
थोडे थांबा
घ्या केळे पाटील आहेत ते
शरदरावाना ब्राम्हणावर टिका करून पंतप्रधान व्हायचं होतं पण आतापर्यंत होता तर आलं नाही या उलट झालं
कुलकर्णी साहेब तुम्ही धन्य आहात।
Full support to you Kulkarni sir 💪
सुशील जी मी एक OBC समाज घटक म्हणून तुम्हाला जाहीर सपोर्ट करतो, मला माहितीये ही सर्व राजकीय खेळी आहे, या नासक्या कांद्याची दिवस भरले आहेत
मी सुद्धा मराठा आहे पण आम्ही ब्राह्मण समाजाच्या पाठीशी उभे राहणार ब्राह्मण समाजातील लोकांचे महाराष्ट्र घडविण्यासाठी मोठे योगदान आहे हे विसरून चालणार नाही❤
Aamche Chhatrapati shivaji maharaj, Jyotiba phule, savitribai phule chhatrapati sambhaji maharaj, Dr. Babasaheb ambedkar visrlat ka shet???
प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे
''चांगला ब्राह्मण'' म्हणजे शेणात पडलेला शेंगदाणा ज्याला आवडला त्याने तो खावा
साहित्यात ''गु'' हा शब्दप्रयोग निषिध्द
ज्यांनी महाराजांना संपवलं त्यांच्या पाठीशी उभे राहानार्यांचा पहिला बंदोबस्त केला पाहिजे
अतिशय अभ्यासपूर्वक विश्लेषण 👌👌👌
सर आम्ही कायम तुमच्या पाठीशी आहोत 💐💐💐action should be taken 😮😮😮
ब्राह्मण समाजाला कोणी संपवू शकत नाही त्याला कितीचा घाबरायचं कारण नाही. Jay. Shri. Ram. तरीसुद्धा सरकार तुमच्या पाठीशी आहे
आता एका हातात शास्त्र आणि एका हातात शस्त्र छत्रपती शिवाजी महाराज की जय💪
मी मराठा आहे .
पण आम्ही भारतातील सर्व जातीचा लोकांना हिंदू म्हणूनच पाहतो व त्यांचा आदर करतो
ब्राह्मण समाज हा शिक्षित समाज आहे . व भारताचा इतिहासात त्यांचे अमूल्य योगदान आहे.
डोक्यात द्वेष जहर घेवून जगणाऱ्या अशा मूर्ख लोकांना मराठा समाज भिख सुद्धा घालीत नाहीत..
जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय बुद्ध ⛳⛳⛳🌹🌹
मा, श्री शुशील कुलकर्णी साहेब
मी दलित समाजाचा आहे पण आम्ही ब्राम्हण समाजातील सर्वाना देवबाप्पा बोलतोत व अतकरणातुन मानतोत
मा, साहेब आजचा आपला व्हीडीओ बघुन दुख झाले आहे खचून जाऊन याना घाबरू नका आपली पत्रकारीता अशीच सुरू ठेवा ही नम्र विनंती आहे
सकल विवेकबुद्धी जीवंत असलेला मराठा समाज आपल्या ब्राम्हण समाजासोबत आहे.
जय हिंद
मी मराठा, कोकणातील एका गावाच्या भटवाडीत आमच्या अनेक पिढ्या गेल्या. सांगू इच्छितो की 2024 च्या निवडणुकी पुर्वी दंगे घडऊन आणण्यासाठी अशी वक्तव्ये केली जात असावीत, सरकारने त्यांचा वेळीच बंदोबस्त करावा.
सावंतवाडी
ज्यांनी महाराजांना संपवल त्यांच्या पाठीशी उभे राहणार्यांचा पहिला बंदोबस्त केला पाहिजे
प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे
''चांगला ब्राह्मण'' म्हणजे शेणात पडलेला शेंगदाणा ज्याला आवडला त्याने तो खावा
साहित्यात ''गु'' हा शब्दप्रयोग निषिध्द
@@kalpeshmore4006 shivaji maharajana marnaryan madhe 96 koli pan hote , tumhi pan kai khup eknoshta navte maharajan sobat. Mhnun shivaji maharajana kiti tri 96 koli mrtyudand dile ahet itihas vacha 😂😂
हा बेफामपणा करणार्यांची नार्को टेस्ट करा म्हणजे ह्यांच्या मागे कोण आहे ते बाहेर येईल !😡😡😡
मा.सुशिलजी आपण खूपच संतप्त आणि योग्य प्रतिक्रिया दिलीत त्या बद्दल आपले अभिनंदनच आहे.... आणि आता हा मुद्दा जो पर्यंत सरकार काही ठोस निर्णय आणि Action घेत नाही तो पर्यंत लावूनच धरा....
मा. गृहमंत्र्या पर्यंत हि बाब आणि आम्हा सर्वांचे विचार लवकरात लवकर पोहचवा... 🙏🏻
महाराष्ट्रामध्ये एक वेड झालं म्हणून सारा महाराष्ट्र थोडा वेडाआहे ब्राह्मण समाजा ची धार्मिक विधी करण्याकरता त्या समाजाची महाराष्ट्राला अत्यंत गरज आहे जय.महाराटृ
राजर्षी शाहू महाराजांसारख्या महामानवांचे विचार हे काळाच्या पुढचे असतात त्या विचारांची उपयोगिता ही अनेक शतके टिकत असते. शाहू महाराजांनी सन 1920 मध्ये नाशिक येथील उदाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या पायाभरणी समारंभात केलेले भाषण,हे आजही आपल्याला मार्गदर्शक ठरू शकते. खरंतर ते संपूर्ण भाषणच आपल्याला मार्गदर्शक आहे. पण त्यातील आजच्या काळाला-परिस्थितीला उपयोगी येईल असा काही अंश देत आहे.
वाचा विचार करा!!!
इंद्रजीत सावंत,
2 मार्च 2024,
कोल्हापूर.
"हिंदुस्थानला जी गुलामगिरी आज हजारो वर्षे भोगावी लागत आहे तिचे प्रधान कारण हा जातिभेद आहे. मी असेही मूर्ख लोक पाहिले आहेत की, जे आपल्या बंधु-भगिनींना पशुपक्ष्यांपेक्षा व गोमयाहूनही नीच समजतात. पण सर्वं लोकांचे आपण पुढारी आहोत,असे भासवून तुमचे चांगले करू अशा थापा देण्यास त्यांना शरम वाटत नाही.'
'मी ब्राह्मणांवर प्रेम करीत असताही ते माझा द्वेष व तिरस्कार करतील तर मलाही जशास तसे वागावे लागेल. त्यांची माझ्याशी प्रेमाची वागणूक आढळून येईल तरच मी माझ्या घरची देवांची पूजा व इतर धर्मकृत्ये ब्राह्मणांकडून करवून घेण्याचे चालू ठेवीन. नाहीतर मी ब्राह्मण पुजा-यांना बंद करून माझ्या घरच्या देवांची पूजा मी मराठे पुजाऱ्यांकडून करून घेईन. प्रेमाने प्रेम वाढते व द्वेषाने द्वेष वाढतो. जना- वरास प्रेमाने वागवले तर ते जनावरही उलट आपल्यावर प्रेम करते.'
'जपानातील सामुराई लोकांनी आपला जन्माने प्राप्त झालेला उच्च दर्जा सोडून दिला म्हणून जपानमध्ये ऐक्य होऊन त्या देशाची उन्नती झाली. त्याप्रमाणे ब्राह्मणांनी जातिमत्सर सोडल्या शिवाय आमच्या लोकांची उन्नती होणार नाही. ब्राह्मण लोकांना धार्मिक बाबतीत जन्मसिद्ध श्रेष्ठपण आले आहे त्याच्या जोरावर त्यांची धार्मिक व्युरॉक्रसीच बनली आहे. ही ब्युरॉक्रसी मोडल्याशिवाय व सर्वांस धार्मिक बाबतीत हक्क मिळाल्याशिवाय कधीही देशोद्वार होणार नाही. यासाठी आमच्या लोकांनी ब्राह्मणां- कडून पूजा करविणे व त्यांच्याकडून धर्मकृत्ये चालविणे ही कृत्ये सोडली पाहिजेत. तसेच त्यांच्याकडून धर्म ग्रंथ किवा कथा-पुराणे ऐकणे हेही सोडले पाहिजे. नाहीतर ब्राह्मणांच्या कथा-पुराणेच आमच्या कानावर ऐकू येणार. आमचेच पूर्वज रामकृष्ण यांची पूजा ब्राह्मण लोक करतात. यावरून ब्राह्मणांचा दर्जा व जात आमच्यापेक्षा हलकी आहे हे उघड आहे. असे असून आम्हास ते हीन लेखतात. तेव्हा त्यांना सोडून आमची कार्ये आम्ही चालवावीत असे माझे ठाम मत आहे. ब्राह्मणांचा हा श्रेष्ठपणा ब्राह्मणेतरांनी उखडून टाकावा. मी इतके स्पष्टपणे बोलत आहे त्याबद्दल मला माफी करावी. भारतीय राष्ट्र संस्थापनेसाठी आपण ब्राह्मणशाहीचा पाडाव करण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यास शिथिलता निर्माण होऊ नये.
-राजर्षी शाहू छत्रपती,
16 एप्रिल 1920,
नाशिक.
Dharmic vidi karu naye....utube war information available ahe..tyacha use karawa..it saves money
प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे
''चांगला ब्राह्मण'' म्हणजे शेणात पडलेला शेंगदाणा ज्याला आवडला त्याने तो खावा
साहित्यात 'गु' हा शब्दप्रयोग निषिध्द
@@kalpeshmore4006ekach copy paste kitida karnar 😂😂
तुमचे म्हणणे अगदी बरोबर अशीच अवस्था ग्रामीण भागातील गुरव समाजाची आहे
गुरव समाज obc मध्ये नाही का?
यावर नक्की विचार व्हावा. कारण आजही ग्रामीण भागात खूप वाईट अवस्था आहे. अणि खूप त्रास ब्राम्हण लोकांना सहन करावा लागत आहे. .याच्या ह्या एका वाक्याने ज्याला अक्कल नाही तो देखील ब्राम्हण समाज बद्दल बोलत आहे. मी तर म्हणेन की आम्हाला atrocity चा अधिकार द्यावा.
Sir if history has taught us something that is if Marathas and Brahmins work together they can rule the world. If one hand is raised against you 10 more will come to defend you. Keep your work going. Always respect and support.
So true and well said bro.. Jai Shivrai, Jai Jagadamb!!
हिटलर, मुसोलिनी, स्टॅलिन यांना जगाने आजवर त्यांची योग्य जागा दाखविली आहे.
Ya samaj drohin che Mukhavate Baher yave He Marathyanchya Aadun tar kadhi O B C chya Aadun Rajkaran khelatat Aapan Mohara Banu naye Har Har Mahadev .
सुन्न व्हायला झाल हा video बघून, खरच ब्राह्मण लोकांच्या आताच्या लहान मुलांचा भविष्यकाळ पुढील 15-20 वर्षांनी या महाराष्ट्रात कितपत सुरक्षित असेल कोण जाणे ! 😰
Tai tumhi kalji kru nka aaj aapla samaj ucchshikshit aahe. Shikshnachya joravar aahmi swata la balkat kru
तुम्ही लवकरात लवकर निघा अंदमानला
Tyapeksha tu jail madhe ja@@kalpeshmore4006
We should feel proud of bramhin community which doesn't claim reservation. After getting reservation for Maratha, now no person from that community remain Patil.
अरे मिळू तर द्या आगोदर... का उगाच तुमची तुतारी वाजवताय. कोर्टात टिकणार नाही हे.
ब्राम्हण समाज त्यांच्या प्रत्येक अधिवेशनामध्ये , बैठकीमध्ये त्यांच्या संघटनेच्या लेटर हेड वरती परशुरामाचा फोटो वापरत असतो, का? तर त्यांनी सर्व क्षत्रिय मारून संपवून टाकले अशी मान्यता आहे. त्यामुळे त्यांचा तुम्हाला अभिमान आहे, आजच्या भाषेत सांगायचे म्हणजे ईतर सर्व देव, त्यागी ऋषी सोडून परशुराम हेच ब्राम्हण समाजाचे idol झाले.
महाराष्ट्रातल्या लाखों मराठा आंदोलकापैकी कोण्या एका आंदोलकाने शासनकर्ता च्या पाताळयंत्रीपणा ला वैतागून ब्राम्हण विरुद्ध चुकीची भाषा वापरली तर तुमचा तिळपापड होऊन तूम्ही परा चा कावळा करतात, अन् दुसरीकडे अंतरवाली सराटी मध्ये उपोषण स्थळा समोर हरिपाठ कीर्तन करीत असताना वृध्द माता भगिनीवर अमानुषपणे लाठीचार्ज आणि गोळीबार चा आदेश देऊन हसणाऱ्या पाताळयंत्री गृहमंत्र्यांचा उदो उदो करून दुट्टपी पणा करतांना लाज वाटत नाही
मा, श्री, शुशील कुलकर्णी साहेब तुमचा आवाज कुणीच बंद करू शकत नाही
आपण रोखठोक निर्भीड पणे विश्लेषण करत आहोत करत रहा ही नम्र विनंती आहे
कांहीही होणार नाही, ज्यांना घरीही कोण विचारत नाही अशा चार उपटसुंभ आहेत ते .
Brahmins are not alone.,all Hindus with Devine power are behind them The Chanakya is immortal.
मराठा समाज ब्राम्हण समाजाच्या पाठीशी आहे..
Kon mhntla?? Ani he koni sangitla?
सुशील साहेब घाबरू नका मी मराठा आहे आमच्या भागातील एकही ब्राह्मणाला हात लावू देणार नाही
यावरून हेच सिध्द होते की भरत सर्व धर्म समभावाचा देश नाही तर जातात वादि देश आहे
त्या बारामती वाल्या व्यतिरिक्त आणखीन कोण. देवाने त्याला त्याचे भोग भोगण्यासाठीच जिवंत ठेवला आहे
आम्ही बृम्हवृंदाच्या पाठीशी आहोत
महाराष्ट्र हा सर्व जातीची लोकांचे आहेत
जरांगे हे चांगले नाही त्याला अटक करा
जगुद्या जगा हा हिन्दु धर्म शिक्षण देतो
अल्पसंख्याक असून देखील समृद्ध आहे ब्राह्मण समाज, हा समाज आहे म्हणून हिंदू धर्म आहे
संपवून टाकू असे बोलून त्यांनी आपल्याला दाखवून दिले आहे की ते मुस्लिम समाजाच्या बरोबरीने उभे आहेत.
मी ब्राह्मण आहे.माझ्या सर्व मैत्रिणी (१००.+) मराठा आहेत. त्यांचे माझ्याशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत.
हात जोडून विनंती !!! का ??? आपल्या आणी यहुदी लोका मधे प्रचंड साम्य आहे …
Atakepaar sakal Marathi samrajyacha Jhenda fadakavnare Marathi netruttva hesuddha Brahmanach hote hey visarun chalnaar nahi. Aapan sarvanni ekatra (United) aani Khambeer rahile pahije mag aslya walwalnarya kidyanna ghabarnyacha prashnach yet nahi. Ja Shivray, Jai Jagadamb!!
बापासारख्याच लेकी
सुशिल कुलकर्णींच्या या व्हिडीओवर ब्राह्मण समाजाच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया देणाऱ्या सर्व मराठा OBC बांधवांचे कोटी कोटी आभार. आपण सर्व हिंदू म्हणूनच भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी असाच एकनिष्ठेनी लढा देऊ यात तिळमात्रही शंका नाही. परत एकदा आपणा सर्वांचे मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद.
खूपच छान आणि मार्मिक विवेचन.
Barober ahe bhau 👍👍
Teen minutet swatahchi shet tari upadta yetat kay?
😂😂😂
मी एक मराठा आहे, पण मी असल्या घाण वक्तव्याचा निषेध करतो, आणि मराठा समाजातील कोणीही याचं समर्थन करणार नाही, जे लोकं अशी विधानं करत आहेत त्यांचा काही तरी राजकीय हेतू असु शकतो. मराठा आणि ब्राह्मण समाज हा एकमेकांना सोबत घेऊन चालणारा आहे. आपण सर्व एकच आहोत.
ब्राम्हण समाज खूप बुद्धिमान समाज आहे देशाच्या प्रगतीमध्ये खूप मोठे योगदान आहे त्यांचे सगळा ओबीसी पाठीमागे आहे तुमच्या...यापुढे फक्त ओबीसी आणि ब्राम्हण मुख्यमंत्री पाहिजे..
श्रीमान कुळकर्णी साहेब कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. ह्या मुर्ख, उन्मत्त लोकांना ब्राह्मण म्हणजे काय चिलटे वाटली ? मी एक कोकणातला मराठा आहे. सकल ब्राह्मण वर्गाबद्दल मला नितांत आदर आहे, तसेच अभिमान देखील तितकाच आहे. आम्ही सदैव आपल्या ब्राह्मण वर्गाच्या पाठीशी उभे राहू.
एक देवेंद्र सब पर भारी।
मी मराठा आहे. मी ब्राम्हण समाजाला खुप मानतो.
हा तर सरळ सरळ समाजात ऐक मेका विषयी द्वेष निर्माण करुन अराजकता मझव न्याचा डाव दिसतो आहे. याला वेळी च आवर घातला पाहिजे. ह्या सर्व प्रकरणा माघे कोण आहे हे जनतेला कळायला हवं.
Jarangyachya agodarach khuta ghatala asata tar hi vel ali nasati.