Special Report | महाराष्ट्रात समान नागरी कायदा येणार?
HTML-код
- Опубликовано: 15 сен 2024
- www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
► Facebook: / tv9marathientertainment
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
समान नागरी कायदा खरोखर अतिशय चांगला कायदा सर्व समाजाने तो आनंदाने स्विकारा . अशी विनंती आहे . सर्व घटकांना🙏🌹🚩🚩
त्याच पूर्ण नाव समान नागरी कायदा हक्क आहे
Kayda antay pn jyancha navar gas nai bike nai ashyanq arkshan dya
Abani ke pass jitne bhi sampti hogi wo sabhi garib logo ke pass hona chahiye tabhi mai bolunga saman nagrik kayda nhi to logo ko murkha banana band kar do
@@prashanthadke196 MURKH TO PAKKA HO
फक्त महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला समान नागरी कायद्याची गरज आहे आणि आम्ही त्याचे स्वागत करतो
Yes
नक्कीच
@@manishpatil7722 pgt5
gGT
पूर्ण भारतात लागू होने गर्जेचे आहे
नौकरी आणि शिक्षणात पण समान नागरी कायदा लागू करावा....... गुणवत्ता हाच निकष ठेवा.....
एकदम बरोबर
हो असच करा
सरकारी नोकरी आणि खाजगी नोकरी करणाऱ्यांना समान वेतन मिळाले पाहिजे.
Maharashtra madhe jatichya adharavar reservation band Kara reservation mule bharatiy dharma hindu boudha dharma madhe vishamata nirman hote jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb Jay sadawarte saheb
एकदम बरोबर marks var admission
समान नागरी कायदा लागू झालंच पाहिजे. ही काळाची गरज आहे👍
हो बरोबर बोललात तुम्ही.
सगळे कायदे बाजूला ठेवा...सगळ्यात पहिला एक कायदा असा आणला पाहिजे कि निवडणूक लढविनारा उमेदवार याचे शिक्षण जास्त झाले पाहिजे आणि त्याचे कोणतेही क्रिमिनल रेकॉर्ड नसले पाहिजे
Qwaisi pahila Baher jail
अगदी बरोबर.
Educated people can not do politics
Ok
लवकरच करा हा कायदा जय श्रीराम
समान नागरी कायदा Nice decision 👍
समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे
Yes
समान नागरी कायदा लागू झालाच पाहिजे
समान नागरी कायदा पाहिजेच..तरच देश वाचेल 🙏
नौकरी व शिक्षण मध्ये पण समान नागरी कायदा लागू व्हावा
समान नागरी कायदा हा खरोखरच चांगला शि
शिक्षणा मध्ये सुद्धा समान नागरी कायदा लागू केला पाहिजे
सर्व बाबतीत समान नागरी कायदा व्हावा.....स्वागत ...
अभिनंदन, समान नागरी कायद्याचे हार्दिक स्वागत 🚩
अभिनंदन.समान नागरी कायद्याचे हार्दिक स्वागत
आरक्षण पण समान पाहिजे.
लवकरच समान नागरीक कायदा लागू झाला पाहिजे 🎉🎉🎉
यामुळे च सरकारी नोकरांचा भ्रष्टाचार अब्जावधी रुपयांनी वाढणार आहे.
हा कायदा लवकर व्हायला पाहिजे ही काळाची गरज आहे नाहीतर भविष्यात फार त्रास होईल पुढच्या पिढीला
लवकरात लवकर संपूर्ण भारतात झाला पाहिजे .
समान नागरी कायदा सगळ्या सरकारी कामामधि व्हायला पाहिजे शाळेत काँलेज नोकरी जो शिकेल तोच टिकेल
नोकरी मध्ये पण करा फक्त गुणवत्ते ला महत्त्व दया.... 🙏🏻🙏🏻
नक्कीच ते सुध्दा होणारच आणि भाजपच करणार
गुणवत्ता समान कायदा पण हवा।
खुप खुप छान बातमी आहे मा अमित शहाजी मा पंतप्रधान नरेंद्र मोदी जी मा देवेंद्र फडणवीस जी यांचं अभिनंदन अभिनंदन 💐💐💐💐💐
😆😆
Modi ji ,🚩🚩🚩✌️
👍👍🙏🙏
समान नागरी कायदा झालाच पाहिजे स्वागत आहे धन्यवाद जय महाराष्ट्र.
तमाम नागरीक त्याची मत आहे समान हक्क नागरीक कायदा जरुर यावी फडनवीस साहेब हम आप से सहमत है जय जवान जय किसान 🙏🏻🙏🏻👍👏
पुर्ण समान नागरी कायदा देशात लागू व्हायला हवा .
👍👍
समान नागरी कायदा आल्यानंतर सर्व पक्ष ईडी इन्कम टॅक्स सीबी आय व निवडणूक यंत्रणा व इतरही यंत्रणा त्या कक्षेत येणार असेल तर सांगा.
एका राज्यासाठी कायदा नसावा संपूर्ण देशासाठी कायदा असावा..
Maharashtra ch bagh
समान नागरी कायदा हा भारताच्या राज्य घटने नुसार लागु झाला पाहिजे भा ज पा च्या सोई नुसार नाही कारण समान नागरी कायदा जर लागू करायचा असेल तर संपूर्ण देशात वन टाईम लागू झाला पाहिजे म्हणून त्यासाठी केंद्र सरकार तयार पाहिजे फक्त भा ज पा शाषीत राज्यात नको
त्याच पूर्ण नाव समान नागरी कायदा हक्क आहे
Ghatne madhech ahe na bhau mg ani tase hi state la swatache decision or kayede karnyacha adhikar ahe
समान नागरी कायदा होणे ही काळाची गरज आहे आणि समान नागरी कायदा लवकरात लवकर झाला पाहिजे 🙏
वारीस पठाण be like kaise la sakate hai समान नागरी कायदा. तो सुनलो पठाण साहब वैसे ही लायेंगे जैसे article 370 हटा था 💯❤🇮🇳🚩
महाराष्ट्रात समान नागरी कायदा व्हायलाच पाहिजे.
समान वेतन आयोग लागू करावा
Ye kaise ho sakta hai bhai
Teacher and engineer ko same payment kaise de sakte hai
जो बळीतो कान पिळी💪🇮🇳मस्त निर्णय आहे
खुप छान असा निर्णय घेण्यात आला आहे साहेब. आणि आम्ही खूप आनंदाने कायदा स्वीकार करनार . समान नागरी कायदा झालाच पाहिजे.
नवीन पिढी या कायद्याला नक्कीच मंजुरी देईल
समान नागरी कायद्याची गरज आहे. आणी लवकर लागू करावा.
समान नागरी कायद्याचे महाराष्ट्रात स्वागत आहे , परंतु ,,, हा कायदा महाराष्ट्रा पुरता मर्यादीत न राहाता संपुर्ण देशात लागु व्हावा ,,,💐💐💐
समान नागरी कायदा देशात लवकर आणावा
त्याच पूर्ण नाव समान नागरी कायदा हक्क आहे
सामान नागरी कायदा, हा आर्थिक वर लागु करण्यात आला पाहिजे
Sc आणि st चा parda फॅश
समान नागरी कायद्यात जातीं नुसार होणारा भेदभाव बंद होईल का?मंदिरात पुजारी म्हणून सर्व जातीचे लोक नियुक्त केले जातील का?सर्वांना समान शिक्षण,रोजगार मिळेल का?
समान नागरी कायदा महाराष्ट्र राज्यामध्ये लवकर लागु करायला पाहिजे. जय महाराष्ट्र
समान नागरी कायदा महाराष्ट्रात लागुनच व्हायला हवा आहे धन्यवाद जयहरी विठ्ठल
शिक्षण आणि नोकरीमध्ये समान नागरी कायदा आलाच पाहीजे
समान नागरी कायदा आना जेवढी संपत्ती उद्योग पत्तींकडे आहे तेवढीच संपत्ती रस्त्यावर राहणाऱ्या भिका र्याकडे ही पाहिजे
अगदी बरोबर
Right
दंगली घडावणार वाटत आदिवासी लोक शांत बसतील का
आदिवासी लोक का दंगल करतील ? समान नागरी कायदा ने त्यांचा काय तोटा होणार?
Maharashtra madhe jatichya adharavar reservation band Kara reservation mule bharatiy dharma hindu boudha dharma madhe vishamata nirman hote jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb Jay sadawarte saheb
धर्म रक्षणासाठी सदैव तत्पर 🚩भारतीय जनता पार्टी🚩जय श्री राम
Kay Pan
Ram Raj
Har har Modi Ghar Ghar modi
संपूर्ण देशालाच गरज आहे समान नागरी कायद्याची
बरोबर. .. इटलीच्य गुलाम चाटू लोकांना मूळव्याध सुरू झाला 🤣🤣🤣
मेहबुबा मुफती च्या गुलामाल भी 🤔🤣🤣🤣
@@user-ir6ln6bb7b faaroq चा गुलाम ला पन
जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब🎉🎊
स्वागत आहे समान नागरी कायद्याची आपला महाराष्ट्र मध्ये लवकरात लवकर होईल त्याचा प्रयत्न करावा अशी नम्र विनंती
शिक्षणामध्ये समान नागरी कायदा झाला पाहिजे. महाराष्ट्रात नवे देशात झाला पाहिजे.
समान नागरीक कायदा महाराष्ट्रामध्ये लागू झाला पाहिजे
शिक्षण आणि नोकरी मध्ये जर समान नागरी कायदा आणत असाल तर आणा नाहीतर गुंडाळून समुद्रात बुडवा जय महाराष्ट्र.
समान नागरी कायदा आ लाच पाहिजे संपूर्ण देशात
बोलनचागलजमतफडवीनीसान15लाकबियेना2लाकनोकरीहारसालहेराहीलयवाटत
स्वागत आहे समान नागरी कायदा
राष्ट्रीय गीत मे लिखा है हम सब एक हिंदु मुस्लीम सिख ईसाई गुजरात मराठा हम सब भाई भाई हो जाना चाईए नागरीक कायदा बोलते वयहार के लिए सही है साहब 🙏🏻
समान नागरी कायदा झाला पाहिजे व दोन च्या अपत्य असल्यास आधार नाही
पुर्ण देशात समान नागरिक कानून लावायलाच पाहीजे आणि आरक्षन पन बंद झाल पाहीजे 40%वाला अधीकारी आणि 90%देशाबाहेर कीवा शिपाई हे बंद झाल पाहीजे
समान नागरी कायद्याचा आरक्षण आणि ॲट्रॉसिटी ची काही संबंध नाही
समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे धन्यवाद जयहरी विठ्ठल माऊली
१००% सहमत... फडणवीस साहेब यांच्या या निर्णयाचे स्वागत आणि समर्थन👍👍👍👍. Wel done फडणवीस साहेब. पहिलं जाती च आरक्षण काढा. जो लायक त्यलाच नोकरी बाकी हाकला साले
आम्ही पण त्याचीच वाट बघतोय समान नागरी कायदा झाला पाहिजे
एक नंबरच काम होईल
खुप छान निर्णय.समान नागरी कायदयाची गरज आहे.
समान नागरी कायदा महाराष्ट्रात आत्येतं गरजेचे आहे या कायदाचा स्वागतच आहे.
नंबर वन देवेंद्रजी
Good decision welcome...🙏🏻
समान कायदा झाला पाहिजे
विलक्षण आहे माऊली समान झालं पाहिजे शिक्षन नोकरी अशी ही बनवाबनवी
समान नागरी कायदा झालाच पाहिजे
समान रोजगार निर्मिती केव्हा?
Gap re chongya tu melya var bhetel
सामान नागरी कायदा सर्वच बाबतीत पाहिजे नोकरीं, शिक्षण ह्या दोन महत्वाच्या बाबतीत आहेत
समान नागरी कादा संविधान त आहे
चार पिठात शंकराचार्यां चया जागी कोनतयाही
नागरी काची नुकती करता येनार का
आर्थिक बाबतीत समान नागरी कायदा करावा. कारण जे श्रीमंत आहेत ते श्रीमंतच होतं चालले आणि गरीब बिचारे गरीबच. ही आर्थिक दरी दूर व्हावी.🙏🙏🙏
समान नागरी कायदा लागू करण्यात यावा यासाठी प्रयत्न केला पाहिजे 2023/24 निवडणुकी आधी
संपूर्ण भारतात हा कायदा लागू झाला पाहिजे
समान नागरी कायदा झालाच पाहिजे 💪💪💪🚩🚩🚩
जय श्री राम जय हनुमान
समान नागरी कायदा झालाच पाहिजे ती काळाची गरज आहे. आणि शिंदे फडणवीस सरकार च पुढील 10 वर्ष टिकले पाहिजे ती पण महाराष्ट्र ला गरज आहे.
Gantha gya
🤣🤣🍌
समान नागरी कायदा लवकरात लवकर संपुर्ण भारतात लागू करावा अशी केंद्र सरकार व राज्य सरकारला विनंती. 🙏
सामना नागरिक कायदा लागू व्हायला पाहिजे कायद्याचे स्वागत करतो.🌹🙏
गाजर 🥕 दाखवतोय आणि महाराष्ट्रातील 🏭 उद्योगधंदे गुजरात ला पळतोय निट लक्ष द्या
समान नागरी कायदा आमदार खासदार याचे पेन्शन बंद करेल का? कर्मचाऱ्यांना पेन्शन नाही 2005 नंतर चे आमदार खासदार पेन्शन घेतात .
जय श्री राम जय हिंदुराष्ट्र
समान नागरी कायदा करण्याची खूप आवश्यकता आहे समान नागरी कायदा नैकर भरती मध्ये सुद्धा झाला पाहिजे आणि तो ह्यालाच पाहिजे
ज्याची जशी गुणवत्ता जशी मेहनत त्याला तशी पोष्ट दयावी
समान नागरी कायद्यात शिक्षण आणि सरकारी जॉब यातील संधी सर्व जाती साठी समान असाव्यात. 🙏🚩
समान नागरी कायदा ही भारत हा लोकशाही देश आसल्याने व विविध जाती धर्माच्या लोकांना समन्वयाने व एकोप्याने राहण्यासाठी आवश्यक बाब आहे तो सरकारने लवकरात लवकर लागू करावा.
महराष्ट्रातील गरिबी बेरोजगारी जुनी पेन्शन या विषयी सरकार अपयशी ठरली आहे या वर काही तरी विचार करावा .
tumche mul kai kartat
जमीन रान सगळ्या ना समान ध्या म्हणजे झाले
समान नागरी कायदा आलाच पाहिजे
समान नागरी कायाद्याचे स्वागत होयाला पाहिजे
अति आवश्यक
समान रोजगार संधी कायदा देखील अत्यावश्यक आज आहे कारण सगळ्याच जनतेकडे समान पैसा जात नाही तर गरीब गरीबच बनतोय आणि श्रीमंत श्रीमंतच बनत आहे
समान नागरी कायदा करावा.देशात शांतता येईल . मोदी सरकार जिंदाबाद.
या पेक्षा समान संपत्ती कायदा अनला तर बरं होईल. 🙏
समान नागरी कायद्याची गरज आहे कारण सर्व मानव आहेत कोणी गुरें नाहीत
Yes, समान नागरी कायदा आलाच पाहिजे
आर्थिक परिस्थिती गरिब असणार्यांनाच आरक्षण मिळाले पाहिजे ...
आर्थिक परिस्थिती सर्वांची गरीबच असते।
समान नागरी कायदा विद्यार्थीन साठी करावा शालेय शिक्षण सर्वना समान असावे तरच देशातील प्रगती होईल हा कायदा संपूर्ण देशवासीयांना लागु करावा
अभिनंदन 💐
ईतके वर्ष गुजरात मध्ये सत्ता होती मग का नाही केला हा कायदा अत्ताच का गरज पडली?
सर्व पर्सनल बोर्ड बरखास्त केला पाहिजे .तरच देश वाचेल.जय हिंद.
*आधी उत्तर द्यावे महाराष्ट्राच्या सीमा प्रश्नाचे काय !*
*समान नागरी कायदा आला तर सीमा प्रश्न सुटेल काय !!*
*तसेच शेतकरी कष्टकरी यांच्या प्रश्नांचे पुढे काय !*
*समान नागरी कायद्यामुळे प्रश्न निकाली लागणार काय!!*
*💥🚩🚩🚩जय महाराष्ट्र!🚩🚩🚩💥*
समान नागरी कायदा आभिनंदन
🇮🇳 समान नागरी कायदा आलाच पाहिजे,
जनसंख्या नियंत्रण कानून जल्द से जल्द लाना बहुत जरूरी है
2024 ची तयारी😂
@@वारकरीचालीपरंपरेच्याचाली अंधाभक्त साठी चॉकलेट आहे
@@वारकरीचालीपरंपरेच्याचाली 🚩🚩
@@user-vc7ox8js9w
😄😅😆👍😆😅😄
Only Modi ji 2024 💪❤️🚩🚩🚩🚩✌️
देशात महाराष्ट्रात समान नागरी कायदा झालाच पाहिजे.
BJP sarvancha baap Only King 👑👑👑🚩🚩🚩🚩
Full Support BJP 🔥🔥🔥
शिक्षणात नोकरीत समान कायदा लागू करा