@@sushant1492 हो... बरोबर आहे मित्रा...पण थोडा कायद्यात बदल करणं गरजेचं आहे... त्या आईवडीलांसाठी... कारण एवढा वाघासारखा मुलगा गेल्यावर त्यांचं आयुष्य हे किती असणारं ? त्यांना खरं तर त्या पैशांची व सन्मानचिन्ह या पेक्षा जास्त आधाराची गरज असते... पण शेवटी विरपत्नीचे पुढचे आयुष्य सुद्धा असते...थोडा प्रॅक्टिकल विचार करून दोघानाही वाटून दिलं पाहिजे... हे कायद्यात थोडा बदल केेला तरच शक्य आहे...🙏🏻
Shayad apko puri jankar nahi.. Unko aur ek beta aur beti bhi hain..aur sab risha nata tod dena tha to paise author chakra dekar jana tha,. Jahri so baat hain smruti dusri shaadi karengi to udhar bhi prperti milengi
पैसे आणि किर्ती चक्र आई वडिलांना च मीळायला पाहिजे. किती मेहनत घेतली असेल त्या आई वडिलांनी मुलगा जॉब ला लागण्यासाठी. आणि लग्न झालं कि लगेच सगळं बायकोच? बिचारे आई वडील. त्यांना न्याय मिळाला पाहिजे
Aai Baba ani Patni tughanna pan milayala hawa Maa - Baap ne Aapla mulaga desh seve saathi tayyar kela tyala sanskar dile aaj mhatarpani koni naahi tyanche Baaki Naatu pan naahi karan lagna la fakt 5 mahine zale hote
त्यांचं म्हणणं हे बरोबर आहे सून निघून गेल्यावर सगळ्या सुविधा तिला भेटल्यावर त्या म्हातारी आई-वडिलांनी काय करावं ते तर मुलाचे विश्वासावरच असतात मुलगाच निघून गेल्यावर परत ते काय करणार म्हातार वयात त्यामुळे सुनला आणि मुलाचे आई-वडिलांनी काय सुविधा असेल त्या अर्ध्या अर्ध्या भेटल्या पाहिजेत त्या आई-वडिलांच्या माघारी परत त्या सुनेला भेटले तरी चालेल
Prashn Kirti Chakra ch Naahe Aai Vadlna Paisa Havay Direct Maagayla Laaj Watate Mhanun Chakr Bikr Boltat Aata Soon Ghari Pahije Karan Sunela Pension Milnar Fund Milala To Pn Pahije He Kay 1940 cha Moovi Aaheka 24Mulgi Ti Tichya Aaivadla kadech Rahne Yogy V Safe Aahe Heech Gost Swatachya Muli Barobar Ghadli Asti tr Hyani Evdha Hanama Kela Asta ka 😮
@@kusumiyer8119आई वडिल मुलाला लहान्याचा मोठा करताना मूलाला काही कमी पडू नये म्हणून स्वताचा स्वप्नांचा त्याग करतात आणि लग्न करुण सुनेला 2-3 वर्ष पन झाले नसतील मग त्या मुलाचा पेंशन वर त्या मुलीचा हक्क कस सांगता येइल. येत्या 1-2 वर्षात मुलगी दुसर लग्न करुण दुसर्या सोबत सुखाने नांदेल पहिल्याची आठवन पन येनार नाही पन आई वडिलाना परत त्यांचा मुलगा भेटेल का ?
@@kusumiyer8119 मुलगा आई वडीलांची म्हातारपणातील काठी असतो. या वयात त्या आई वडिलांनी कोठे कामाला जायचं. सर्व राहू दे पण थोडा तरी वाटा त्या आई वडिलांना नक्कीच मिळायला हवा होता त्या मुलाला फौजी बनवण्यात त्याच्या आई वडीलांनी कष्ट घेतलेच असणार.
माझ्या डोळ्या देखत असे तीन प्रकरणे झाली. मी ज्या सरकारी विभागात काम करतो त्यातले माझे तीन सहकारी तरुण वयात वारले.त्या नंतर त्यांच्या पत्नींनी पुर्ण पैसा व अनुकंपा नोकरी दोन्ही घेतल पंरतु जन्मदात्यांना काहीच मिळाले नाही आता प्रकरण कोर्टात आहे
स्त्रीया ह्या पुरुषाच्या अनुपातात जास्त स्वार्थी, लालची, दगाबाज असतात. स्त्रियांना समाजसुधारणेच्या नावावर आणखी डोक्यावर चढवा, उगाच नाही पूर्वीच्या लोकांनी स्त्रियांना चूल आणि मूल सांभाळण्यासाठी ठेवले होते.
मी ज्या विभागात काम करतो तेथे पण अशा घटना घडल्या होत्या परंतु आता सासू सासरे यांना सांभाळणार अशी हमी दिल्यानंतरच पत्नीला नोकरी दिली जाते. शिवाय नोकरी मिळाल्या नंतर तक्रार आली तरी सुधा कारवाई केली जाते.
योग्य प्रतिक्रिया आहे आई वडील यांची. त्यांच्या पत्नीला जर सगळ सोडून नवीन आयुष्य सुरु करायच असेल तर साहेबांच्या वस्तू आणि पदक सासरी सोडून यायला हवे होते.
@@sushant1492 भाऊ बरोबर आहे, परंतु तो इतक्यात जाईल असे त्याला कदाचित वाटले नसावे.😥 शक्यतो लग्न झालेला व्यक्ति आपली पत्नी किंवा अपत्य यांना च नॉमिनी बनवतो.
खरतर स्मृतीने किमान 4/6महिने तरी तिच्या सासू सासरे यांच्या बरोबर राहायला हवं होतं....आपल्या जवान मुलाच्या मृत्यूने ते अत्यंत दुःखी झालेले आहेत. किमान या दुःखातून बाहेर येईपर्यंत तरी त्यांना तिच्या आधाराची या क्षणी अत्यंत गरज होती....येत्या काळात ते स्वतःहून म्हटले असते की आमचा मुलगा गेला हे आमचं नशीब....तू दुसरे लग्न कर...संसार कर...एखादा योग्य मुलगा शोधून आम्ही तुझे लग्न लाऊन देऊ....आम्हाला तुझा सुखी संसार पाहायचा आहे....पण म्हणतात ना की जे दुःखात सोबत राहतात तेच खरे आपले....!🙏
आज काल भारतातील कायदा हे जन्म ठेप पेक्षा जास्त भयानक झालाय ना न्याय, ना कसली भरपाई, प्रत्येक गोष्टी वर कलमे, पैसा थोडा थोडा आणि जास्त वेळ जाणार माणुस लग्न झाला की त्याचा मरण पक्क.... लग्न न केलेला ब😢रं 😢
मिलिटरीच नाही तर सर्व शासकीय नोकरदारांचे 25% पगार आई वडिलांचा अकाउंट वर जमा झाले पाहिजेत असा एखादा नवीन कायदा काढला पाहिजे कारण बरेच शासकीय कर्मचारी आपल्या पालकांकडे दुर्लक्ष करतात
ज्या माऊलीने आपल्या हृदयावर दगड ठेवून त्याला या कार्यात भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले... त्या माऊलीला काहीही मिळू नये ही खरंच एक दुःखद बाब आहे... पत्नीचा अधिकार निश्चितच आहे.. पण आई-वडील प्रथम...
शहीद मुलाचं सर्व आईवडिलांना सुपूर्त करा आणि पुढे देखील अशीच सोय करा... बरोबर मुली शिस्तीत राहतील... समजा दुसरं लग्न करायचं असेल तरी देखील खुशाल करा... पण आईवडिलांचे असे हाल होता कामा नये... पैसा पण हवा मान पण हवा चक्र पण हवं... पण आईवडील नको काय कलियुग आहे....
जर स्मृती अंशुमन च्या आई-वडिलांची काळजी घेऊ शकत नाही त्यांच्यासोबत राहू शकत नाही तर तिला NOK घेण्याचा अधिकार नाही वीर चक्रावर पहिला अधिकार आई-वडिलांचा असला पाहिजे
मला पाहिलाच अंदाज आला होता तेंव्हा पुरस्कार देण्यात येत होता तेंव्हा सासू चा हात थोडा पुढे होता पण या बाई ने लगेच आपला हात सासूच्या ही थोडे पुढे आनि चालाकी दाखव अधिक तिने हात लावला होता तेंव्हा च समजले होते ही शाहिद पत्नी म्हणुन कलंक आहे 😢😢😢
ज्या सैनिकांना वीर मरण येते त्या सैनिकांचे लग्न ला निदान 2-3 वर्ष तरी झालेले पाहिजे.. त्यानंतर च तिचा हक्क तिला द्यावा... कारण आई वडिलांचा हक्क हा पहिलाच असायला पाहिजे मुलांवर..
बायकोचं चुकलचं पण असं ऐकटीने पैसे कशाला घेऊन जायचे आई वडिलांना पण अर्धे पैसे द्यायला पाहिजे होते आणि किर्तीचक्र तीने सासू सासऱ्यांशी संवाद करून त्यांना विश्वासात घेऊन धीर देऊन घ्यायचं ती सगळं घेऊन गायब झाली म्हणजे काय समजायचं
कीर्ती चक्र आई वडीलांनाच भेटले पाहिजे. त्यानी जन्म दिला, मोठे केले. आणि ५ महिन्यात त्याना परकं केले जाते. हे त्याच्या साठी किती वेदनादायक असेल. नियमावली बदलली पाहिजे.
Captain Anshuman Singh ne swtha nok wife la dil hote ani tyanchya aai vadilana pn 65lakh rupees milale ahet as nhi ki ti sgle paise ekti gheun geli ani tyana ajun 2 bhau ahet so aai vadilana tevdha Sahara hota as pn khi nhi 8 years te relationship mdhe hote ani lagn zal hot just newly married. Shahid zale ki 5 days nantr Anshuman chya aai vadilani daughter in law la option dil ki ti tyanchya chotya mulasobt lagn kru shakte yrrrr he jag aaj kal chya mulina samjat nhi bilkul pn ani label lavun d’état. Navra expire zalya nantr sasrche Kiti kalji ghetat he mla mhit ahe me pahil ahe majhya aaila chotya chotya goshti sathi radtana….widow la khup tras det he jag tya kalat fkt aai vadil ch tiche astat Baki koni nasat…..1 year houn gel ahe ya goshtila ani aai vadil atta sangat ahet ki 13 vya la nhi thambli nhi atta te sgle arop krt ahet ani ti mulgi ajun pn shant ahe so as nka kru purn baju tumhala mhit naste tumhi imagine kra ki tumchya mulivrti jar hi vel ali tr tumhi theval ka tila sasri???
सध्या सरकार आर्मी ऑफिसर किंव्हा शिपाई शहीद झाला तर पैसे पत्नीला 80% आणि आई वडिलांना 20% रक्कम देते ...मला वाटते ते 50/50 पाहिजे..बाकी विर जवान तुझे सलाम🙌
Same भावा आमच्या चुलत भाऊ पण शहीद झाला त्याच्या बायकोला 60 लाख मिळाले पैसे भेटल्यावर बायको गेली मग तिच्या घरी परत आणि तिने आता दुसरे लग्न केले सरकार ने या गोष्टीचा विचार करायला हवा
@@maratha-hl7zo वंश चालणं वगैरे अडाणी लोक करतात ते सर्व...... बाप मेल्यावर मुलं जन्माला घालण्यात काय शहाणपणा आहे....... म्हातारी माणसे मागे उरलेली असतात........
ह्या आर्मी वाल्यांच्या बायका अशाच आहेत, नवरा जो पर्यंत सुट्टी वर आहे तो पर्यंतच सासरी राहतात, नवरा नसला की माहेरात पडुन असतात,आई आणि भावजयी,भाऊ यांच्यांत भांडण लावायला. आणि विषेश त्यांचे आर्मी वाले नवरे काहिच बोलत नाही,ते ताटाखालचे मांजर आसते बायकोच्या.😊
खरे आहे_ तिला पुढे नक्की नवरा भेटेल पण आई वडिलांना मुलगा भेटणार नाही .... त्यामुळे त्यांचाही विचार करावा खूप खूप अपेक्षा_ कॅप्टन अंशुमन यांना वाढवणारे त्यांचा आई वडील यांचे भविष्य काय ??? त्यांचे पण मुलगा शहीद झाला _ पण त्यांना कोणी काही विचारणार नाही काय फायदा ??? त्यांना नुकसान फरक द्यावा खूप होईल ❤️❤️🇮🇳💐
There are two aspects: legal and moral. First, the legal: When an officer is commissioned, he executes a will. Since he is usually unmarried at the time, he nominates his parents. Once married, he can change the will to allocate 100% to his wife, or 70-30, or 50-50 to the wife and parents, subject to approval. The army disburses funds and pensions accordingly. If Anshuman's wife is receiving the benefits, it's because he designated her in his will. Second, the moral: Should she share benefits with his parents, who raised him? It's debatable. If they didn't get anything, I think she should, considering she is well-educated and had a good job. However, her not sharing should not make his parents so resentful that they go to the media using terms like "paise leke bhag gayi." This mocks their son's sacrifice, the love of his life and their own family. Convey your point officially and with dignity. Media outbursts solve nothing. Moreover, the parents are not poor or without support. His father is a pensioner from the Indian Army. Yogi Adityanath announced 50 lakhs in aid, divided between the wife and parents. The UP govt will provide a job to a family member. The 1 crore Army Group insurance money was also split equally between the parents and the wife. So, this whole controversy is unnecessary and should have been avoided by his parents.
दुःख दोघानाही आहे. कॉलेज पासून ते दोघं प्रेमात होते. किती लहान आहे ती. दुःख व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असू शकते. शाहिद झाला आहे तो देशासाठी.❤ जेव्हा सर्सव गमावलं आहे तिथे पुरस्कार अणि पैसा यावरून का वाद करतात.😢 कायद्या प्रमाणे त्याच्या बायकोला देण्यात आल्यामुळे त्यावर ती हक्क दाखवते आहे. तिने काय करावं हा सर्वस्वी तिचा प्रश्न आहे. जेव्हा या आई वडिलांनी आपला मुलगा देशाला वाहिला होता तिथे एका पुरस्कारात का ते अडकून पडले आहेत. 🙏 खूप वाईट वाटत जेव्हा अशा घटना घडतात.
@@lonlyswapnil सहमत आहे. पण असाही एक विचार मनात येतो की त्याचे वडील स्वतः जवान होते.🙏 जर त्यांना काही झालं असतं तर त्यांच्या बायकोने काय केलं असतं? सरकारच्या नियमा प्रमाणेच गोष्टी घडल्या आहेत. परत पर्सनल लेव्हल वर त्यांचे एकमेकाशी काय संबंध आहेत त्यावरही खूप सार अवलंबून आहे. आजकाल २४ वर्षात मुल कॉलेजमध्ये शिकत असतात. तिने नक्कीच समजून घ्यायला हवं पण ती स्वतः च खूप मोठ्या धक्यातून जात आहे. अशी वेळ येऊ नये कोणावर.🙏💓🥲 शहिद झाला म्हणणे अणि जगणे या दोन्ही गोष्टी खूप वेगळ्या आहेत.🙏 #पैसे, पुरस्कार
काय दुसरं लग्न दुसरं लग्न लावलय अहो पुरुष बायको मी वारली तर दहावा सुद्धा होऊ देत नाही की लगेच दुसऱ्या लग्नाची तयारी करतात. काही माणसांना नातवंडे आले सुना आल्यात नाथ जावई आले तरी लग्न करता त्यांचं काय
हा विषय पण कोरोना काळापासून चालू आहे ..आई वडील त्या मुलाला तेवढं शिकवते आणि त्याला काबिल बनवतात त्या मुलाचं लग्न झालं की त्याची कमावलेली प्रॉपर्टी वर 75 % अधिकार पत्नीचा राहतो.ही न्यायप्रक्रियेवर काही बदल झालाच पाहिजे.. मुलगी ही दुसरा नवरा करू शकते पण आई वडील काय करणार..
She gets all sympathy, money and credits even after marriage is not longer than a year what about mother and father who raised him from his birth they deserve more
आई वडील व पत्नी यांना ५० टक्के रक्कम व पेन्शन दिली पाहिजे. जर पत्नीने दुसरे लग्न केले तर तिची पेन्शन बंद करून आई वडील यांना दिली पाहिजे. जर आपत्य असेल आणि पत्नीने लग्न केले तर आई वडील आणि आपत्याला ५०-५० टक्के पेन्शन दिली पाहिजे... पैशाने मुलगा परत येणार नाही पण आई वडील यांना कठीण काळात पैशाने आधार मिळेल, त्यांच जगणं कमी वेदनादायी होईल...
Goverment नियमांनुसार 20% रक्कम आई वडिलांना मिळते तर 80% पत्नीला... त्यामागे कारण पण तसे आहे... जर घरातली कर्ता पुरुष शहीद झाला तर त्यामागे फक्त पत्नीचं नाही तर त्या व्यक्तीच्या मुलांचे शिक्षण देखील अवलंबून असते...ज्याची जबाबदारी त्या व्यक्तीच्या पत्नीवर येते.
भारतात पुरुष आयोग का नाही, व ते स्थापन का हाउ दिले जात नाही? १९९५ पासून पुरुष आयोगाची मागणी होत आहे व स्मृति इराणी पुरुष आयोग बनू देत नाही. बनवा व्हिडिओ.
बरोबर आहे आमच्या गावातील एक जवान शहीद झाला होता त्यांना मिळालेले सर्व पैसे त्यांची पत्नी घेऊन गेली त्या जवानाची आई-वडील आज रोजगार करून खातात त्यांना काहीच मिळाले नाही
शहीद झालेल्या जवानांच्या आईवडिलांचा सुद्धा विचार करणे महत्वाचे आहे...🙏🏻
@@rudranshdixit6063 अर्धे वाटून दिले पाहिजे सोप्प आहे
जवानाने nominee बायको ला केलं आहे मग सरकार काय करणार
@@sushant1492 हो... बरोबर आहे मित्रा...पण थोडा कायद्यात बदल करणं गरजेचं आहे... त्या आईवडीलांसाठी... कारण एवढा वाघासारखा मुलगा गेल्यावर त्यांचं आयुष्य हे किती असणारं ? त्यांना खरं तर त्या पैशांची व सन्मानचिन्ह या पेक्षा जास्त आधाराची गरज असते... पण शेवटी विरपत्नीचे पुढचे आयुष्य सुद्धा असते...थोडा प्रॅक्टिकल विचार करून दोघानाही वाटून दिलं पाहिजे... हे कायद्यात थोडा बदल केेला तरच शक्य आहे...🙏🏻
@@sushant1492nominee मध्ये दोन नावं लिहिण्याच कायदा आला पाहीजेल
तिला नवीन नवरा मिळेलही पण त्या आई वडिलांना त्यांचा मुलगा परत मिळणार नाही त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. 😢👍👍
Paisa Bhetla Tr Mulga Bhetlya Sarkhe Honar ka Pasisene Dukh Bharun Jaanar Ka
Swarthi Aai Vadil 😮😮😮
Shayad apko puri jankar nahi.. Unko aur ek beta aur beti bhi hain..aur sab risha nata tod dena tha to paise author chakra dekar jana tha,. Jahri so baat hain smruti dusri shaadi karengi to udhar bhi prperti milengi
Baykola paisa bhetala tar navra bhetato ka kahi murkh karta … aai vadilani paise magitale tar tyat vait kay …. Mulaga tyancha gelay tuz kay gelay
@@kusumiyer8119 Tu murkh aahes ka ?
Right 👍
पुढील अश्या घटनांना आळा घालण्यासाठी नक्कीच NOK मध्ये बदल झाला पाहिजे. अश्या विर जवानांच्या माता पित्यांचा पण यात विचार केला गेला पाहिजे. 👍👍
👌👍✌
@@Aakash8739 अहो जवानाला अधिकार असतो nominee निवडायचा त्याने बायको ला निवडलं
पती गेला तर दुसरा मिळतो,
पण मुलगा गेला तर, पुन्हा येतं नाही,
@@shamsawale6079 IVF तंत्रज्ञान आहे मित्रा
मुलगा पण दुसरा मिळतो
Tumchya baykola me adhar deto mara tumhi
😂😂😂 💯
Great 👍 answer 😅@@ajey4441
तिने ते कीर्ती चक्र शहीद अंशुमन च्या आई वडिलांना देऊन टाकल पाहिजे त्यांचा खरा हक्क आहे त्यावर💯💯👍👍
पैसे आणि किर्ती चक्र आई वडिलांना च मीळायला पाहिजे. किती मेहनत घेतली असेल त्या आई वडिलांनी मुलगा जॉब ला लागण्यासाठी. आणि लग्न झालं कि लगेच सगळं बायकोच? बिचारे आई वडील. त्यांना न्याय मिळाला पाहिजे
@@manjushaalsatwar3244 ✅
Barobar aahe
eakdum barabor
पत्नी व आई वडील दोघांना समान न्याय मिळाला पाहिजे.
Aai vadil doghach cha aahe
जन्म त्यांना आईने दिला होता 💯 पण पुरस्कार पत्नीला
@@sprrowff8093 अहो मुलानेच बायको ला nominee केलं आहे सरकार काय करणार
अशी प्रकरणं पहिली की मण सुन्न होत , जिथे वाद असेल तिथे ५० - ५० टक्के किवा प्रमाणित टक्केवारी ठरवून पत्नी,आई,वडील,आणि मुले असा माणक लावला पाहिजे
अजून किती ठिकाणी "सरकारी कायदे" बनवायची वेळ येणार आहे देव जाणे😢 या सगळ्या गोष्टी प्रेम, विवेक बुद्धी ने व्हायला हव्यात. आपण समाज म्हणून कुठे जात आहोत?
@@surajwavre8291 aapan samaj navhtoch kadhi...manushya sarvat ranti prani ahe varun budhhiwan ahe...jagat rajeshahi astana sudhha kayde, kadak shiksha hotya mhanunach toh samaj ya navakhali nit rahila nahitar manushya itka hinsr prani dusra nahi...mansachya khayala pyayala ani kamvayala sudhha kayde pahijet...mhanje potachya var khanar nahi aani garjechya var kamavnar nahi...
@@XyzZyx-c7e5hगप रे ❤️ड्या, इतकं खराब मराठी इंग्रजीतून लिहितो
लग्न होवून फक्त 5 महिने झाले ही नंतर दुसर लग्न पण करेल .... आई वडील ज्यांनी सांभाळ केला मोठ केलं त्याचं काय??
जवानांचे sperm जतन केले पाहिजे
ऐन वेळी मुलगा नसताना शहीद झाले तर कामे येण्यासाठी 🤔🤔🤔IVF ने मुलगा होऊ शकतो !!
काय म्हणता .. वंश तर संपणार नाही किमान...
@@abcxyz57099 मुलाने विचार करायला हवा त्याचा
माझ्या मित्राचे पण असेच झाले
लग्नाला 9 महिने झाले आणि मित्र शहीद जाहला
मित्राच्या बायकोला 60 लाख आणि पेन्शन दोन्ही घेऊन ती माहेरी निघून गेली
Aai Baba ani Patni tughanna pan milayala hawa
Maa - Baap ne Aapla mulaga desh seve saathi tayyar kela tyala sanskar dile aaj mhatarpani koni naahi tyanche
Baaki Naatu pan naahi karan lagna la fakt 5 mahine zale hote
Tyachya aai bapach kay
आपली बहीण असती तरी पण असाच बोलला असता का
त्यांचं म्हणणं हे बरोबर आहे सून निघून गेल्यावर सगळ्या सुविधा तिला भेटल्यावर त्या म्हातारी आई-वडिलांनी काय करावं ते तर मुलाचे विश्वासावरच असतात मुलगाच निघून गेल्यावर परत ते काय करणार म्हातार वयात त्यामुळे सुनला आणि मुलाचे आई-वडिलांनी काय सुविधा असेल त्या अर्ध्या अर्ध्या भेटल्या पाहिजेत त्या आई-वडिलांच्या माघारी परत त्या सुनेला भेटले तरी चालेल
तू गप रे.. तुला कोण विचारते आहे @@UFO-jm1fw
पहिल सन्मान आई वडिलाना भेटायला हवा
Prashn Kirti Chakra ch Naahe
Aai Vadlna Paisa Havay
Direct Maagayla Laaj Watate Mhanun Chakr Bikr Boltat
Aata Soon Ghari Pahije Karan Sunela Pension Milnar Fund Milala To Pn Pahije
He Kay 1940 cha Moovi Aaheka
24Mulgi Ti Tichya Aaivadla kadech Rahne Yogy V Safe Aahe
Heech Gost Swatachya Muli Barobar Ghadli Asti tr Hyani Evdha Hanama Kela Asta ka 😮
Aai vadilana paise magitale tar kay chukala tyancha ya vayasathi paise tar lagtat ajarpan asata
@@kusumiyer8119आई वडिल मुलाला लहान्याचा मोठा करताना मूलाला काही कमी पडू नये म्हणून स्वताचा स्वप्नांचा त्याग करतात आणि लग्न करुण सुनेला 2-3 वर्ष पन झाले नसतील मग त्या मुलाचा पेंशन वर त्या मुलीचा हक्क कस सांगता येइल.
येत्या 1-2 वर्षात मुलगी दुसर लग्न करुण दुसर्या सोबत सुखाने नांदेल पहिल्याची आठवन पन येनार नाही पन आई वडिलाना परत त्यांचा मुलगा भेटेल का ?
😂@@kusumiyer8119
@@kusumiyer8119 मुलगा आई वडीलांची म्हातारपणातील काठी असतो. या वयात त्या आई वडिलांनी कोठे कामाला जायचं. सर्व राहू दे पण थोडा तरी वाटा त्या आई वडिलांना नक्कीच मिळायला हवा होता त्या मुलाला फौजी बनवण्यात त्याच्या आई वडीलांनी कष्ट घेतलेच असणार.
माझ्या डोळ्या देखत असे तीन प्रकरणे झाली. मी ज्या सरकारी विभागात काम करतो त्यातले माझे तीन सहकारी तरुण वयात वारले.त्या नंतर त्यांच्या पत्नींनी पुर्ण पैसा व अनुकंपा नोकरी दोन्ही घेतल पंरतु जन्मदात्यांना काहीच मिळाले नाही आता प्रकरण कोर्टात आहे
स्त्रीया ह्या पुरुषाच्या अनुपातात जास्त स्वार्थी, लालची, दगाबाज असतात. स्त्रियांना समाजसुधारणेच्या नावावर आणखी डोक्यावर चढवा, उगाच नाही पूर्वीच्या लोकांनी स्त्रियांना चूल आणि मूल सांभाळण्यासाठी ठेवले होते.
मी ज्या विभागात काम करतो तेथे पण अशा घटना घडल्या होत्या परंतु आता सासू सासरे यांना सांभाळणार अशी हमी दिल्यानंतरच पत्नीला नोकरी दिली जाते. शिवाय नोकरी मिळाल्या नंतर तक्रार आली तरी सुधा कारवाई केली जाते.
sir kontya vibhagat aahat aapan ?
@@sujitsawant5553 tyanna naukri konti dili jate je tyancha mulachi hoti tiz baykola dili jate ki dushra options detat ?
@@jayneel3137 qualification नुसार नोकरी देतात.
आताचे स्त्रिया खूप लालची झालेले आहेत... गोष्ट झोंबेल पन सत्य आहे
त्यांच्या आईने आणि बायकोने एकत्र स्वीकारलं किर्तीचक्र.
@OmkarChitalkar-ss1eoandhala ahes ka
Aai aali hoti tyanchi
Saglya striya nahit..... Pls note this
Money matters 💰
Vedya hote na@OmkarChitalkar-ss1eo
वारे नियम आई बापाने लहानचा मोठे केले त्यांचा काहीच अधिकार नाही आणी ५ महिन्यात सगळा अधिकार दिला
योग्य प्रतिक्रिया आहे आई वडील यांची. त्यांच्या पत्नीला जर सगळ सोडून नवीन आयुष्य सुरु करायच असेल तर साहेबांच्या वस्तू आणि पदक सासरी सोडून यायला हवे होते.
@@krishnakarbhari992 मुलाने विचार करायला हवा ना nok मधे स्वतः nominee बायको ला केलं त्यांनी
@@sushant1492 भाऊ बरोबर आहे, परंतु तो इतक्यात जाईल असे त्याला कदाचित वाटले नसावे.😥 शक्यतो लग्न झालेला व्यक्ति आपली पत्नी किंवा अपत्य यांना च नॉमिनी बनवतो.
खरतर स्मृतीने किमान 4/6महिने तरी तिच्या सासू सासरे यांच्या बरोबर राहायला हवं होतं....आपल्या जवान मुलाच्या मृत्यूने ते अत्यंत दुःखी झालेले आहेत. किमान या दुःखातून बाहेर येईपर्यंत तरी त्यांना तिच्या आधाराची या क्षणी अत्यंत गरज होती....येत्या काळात ते स्वतःहून म्हटले असते की आमचा मुलगा गेला हे आमचं नशीब....तू दुसरे लग्न कर...संसार कर...एखादा योग्य मुलगा शोधून आम्ही तुझे लग्न लाऊन देऊ....आम्हाला तुझा सुखी संसार पाहायचा आहे....पण म्हणतात ना की जे दुःखात सोबत राहतात तेच खरे आपले....!🙏
💯💯💯💯💯
Right bro
Ticha koni tari baheracha bf nakkich asel... Manuch tar Sasari nahi thambali
@@amolthakare4423 We don't know that, we shouldn't say that.
Bhava as bolaych nast kitihi Kay zal tar tya ahetch virangana @@amolthakare4423
आई वडिलांचा सुद्धा अधिकार आहे १००%
backwas
@@prnmane3817 मुलाने विचार करायला हवा ना nok मधे स्वतः nominee बायको ला केलं त्यांनी
आज काल भारतातील कायदा हे जन्म ठेप पेक्षा जास्त भयानक झालाय ना न्याय, ना कसली भरपाई, प्रत्येक गोष्टी वर कलमे, पैसा थोडा थोडा आणि जास्त वेळ जाणार माणुस लग्न झाला की त्याचा मरण पक्क.... लग्न न केलेला ब😢रं 😢
मिलिटरीच नाही तर सर्व शासकीय नोकरदारांचे 25% पगार आई वडिलांचा अकाउंट वर जमा झाले पाहिजेत असा एखादा नवीन कायदा काढला पाहिजे कारण बरेच शासकीय कर्मचारी आपल्या पालकांकडे दुर्लक्ष करतात
महिला नोकरी करत असेल तर तिच्या आई वडील यांना पण द्या पैसे
Fakt sarkarich nay tr private nokrich pn kela pahije karan tech jast aiavadlancha hal kartat shahrat disun yete
आई वडिलांचे पालन पोषण करण्याचा कायदा आहे आई वडील मुल मुलींवरील प्रेमापोटी केस करत नाही द म किमान १००००/-द्यावे लागतील
बरोबर
@@swapnalibhosale934 अगदी बरोबर
तिला दुसरा नवरा भेटेल पण आई-वडिलांचं काय...
त्यांना न्याय मिळाला पाहिजे
दुसरा मुलगा पण भेटेल
@@udstechtherapy723 वेश्याव्यवसाय करतो का
@@udstechtherapy723yes
लग्न झालं आहे का,जॉब करताय का..वारस कोण आहे कागदोपत्री😂😂😂 शासकीय नियम आहे.
ज्या माऊलीने आपल्या हृदयावर दगड ठेवून त्याला या कार्यात भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले... त्या माऊलीला काहीही मिळू नये ही खरंच एक दुःखद बाब आहे... पत्नीचा अधिकार निश्चितच आहे.. पण आई-वडील प्रथम...
@@madhuripatilpatil9556 मुलाने विचार करायला हवा ना nok मधे स्वतः nominee बायको ला केलं त्यांनी
शांतपणाचं नाटक करून स्वार्थ साधून घेतात महान महान पतिव्रता
@@vishalkalekar1520 मुलाने विचार करायला हवा ना nok मधे स्वतः nominee बायको ला केलं त्यांनी
@@sushant1492 मादी मिळाली की आई बाप विसरून जातात
Bhau wife by default nominee aste... Mahiti ghya agodar
@@ambadassurje1263 हेच चुकीचं आहे ना, तिला नवीन नवरा मिळेल आई बापाला मुलगा कुठला परिस्तिथी नुसार कायद्यात बदल पाहिजे ना?
शहीद मुलाचं सर्व आईवडिलांना सुपूर्त करा आणि पुढे देखील अशीच सोय करा... बरोबर मुली शिस्तीत राहतील... समजा दुसरं लग्न करायचं असेल तरी देखील खुशाल करा... पण आईवडिलांचे असे हाल होता कामा नये... पैसा पण हवा मान पण हवा चक्र पण हवं... पण आईवडील नको काय कलियुग आहे....
काही म्हणा ही बातमी लय गाजली राव 😮
कोणी काहीनी म्हणु दे मुली फक्त पैश्या वरच मरतात
अगदी खर
लग्नासाठी सुद्धा मुलाचे दिसणे स्वभावा पेक्षा, पैसा,पगार, प्रॉपर्टी, जमीन, नोकरी या गोष्टीची अपेक्षा असते.
Mala ashyahi muli mahit aahet jya divasratra nokari karun navryala paise detat, Ani to dusrya mulivar udhalto, tari tya mulala sodat nahit, karan dusar koni baghnar nahi tya mulala paise nastana mhanun
@@MAHARASHTRA_DIET10 percent pan naahi ashya Equality asayala hawi kayadyat
Patni chya property maddhe Navarya la kahi milat nasate baaki pati chya property war Court Jabardasti wasooli karate
तुझ्यावर ती वेळ आली म्हणजे तुला समजलं
Yes, there is an urgent need to change NOK rule.
जर स्मृती अंशुमन च्या आई-वडिलांची काळजी घेऊ शकत नाही त्यांच्यासोबत राहू शकत नाही तर तिला NOK घेण्याचा अधिकार नाही वीर चक्रावर पहिला अधिकार आई-वडिलांचा असला पाहिजे
Bayko peksha aai ani wadil deserve able aahet
@@Unbounded06 मुलाने विचार करायला हवा ना nok मधे स्वतः nominee बायको ला केलं त्यांनी
6.53: NOK म्हणजे नेक्स्ट ऑफ किन, कृपया सुधारणा करा
मला पाहिलाच अंदाज आला होता तेंव्हा पुरस्कार देण्यात येत होता तेंव्हा सासू चा हात थोडा पुढे होता पण या बाई ने लगेच आपला हात सासूच्या ही थोडे पुढे आनि चालाकी दाखव अधिक तिने हात लावला होता तेंव्हा च समजले होते ही शाहिद पत्नी म्हणुन कलंक आहे 😢😢😢
हो अर्धे पैसे ही त्याना मिळायला हवे. हया साठी कायदा करायला हवा.
ही बाई नक्की दूसर लग्न कतील. भावनो कोणत्याही प्रेहसी विश्वास टेवू नका
Mg kay ti evdh moth aayush ekti kshi rahnar
Vy tri kay aahe tich
Tumhi lgn n krta raha
Etranvr coment krnare
Tuzya aavajatali sangnyachi padhat aani shabdachi spasht ta khup chan vat te kiti vel aykat Raha vat te❤❤❤
द्रौपदी मुर्मू जेव्हा पुरस्कार द्यायला आल्या होत्या तेव्हा काय चेहरा केला होता drama queen नी... खुप "चतरी" निघाली ती सुन
@@sameerpadole7699 मुलाने विचार करायला हवा ना nok मधे स्वतः nominee बायको ला केलं त्यांनी
NOK मध्ये बदल हवा, आई - वडील यांना एक वाटा व बायकोला एक वाटा.. असं हव
ज्या सैनिकांना वीर मरण येते त्या सैनिकांचे लग्न ला निदान 2-3 वर्ष तरी झालेले पाहिजे.. त्यानंतर च तिचा हक्क तिला द्यावा... कारण आई वडिलांचा हक्क हा पहिलाच असायला पाहिजे मुलांवर..
ती विधवा झाली आहे तिच्यावर आरोप लावण्यात आणि तिला दोष देण्यात काय अर्थ नाही. तिला जिथं बरं वाटेल तिकडे तिला राहू देत ...
गेला तो जमाना सती सावित्रीचा
असे उदाहरण कोरोना च्या काळात भरपूर आहेत
दोन्ही बाजू बरोबर कारण प्रत्येकजण आपली आर्थिक बाजू कणखर करायचे बघणार
आई वडील स्वतःचे आणि बायको स्वतःची त्या पेक्षा आलेल्या पैसा सम प्रमाणात वाटणे
बायकोचं चुकलचं पण असं ऐकटीने पैसे कशाला घेऊन जायचे आई वडिलांना पण अर्धे पैसे द्यायला पाहिजे होते आणि किर्तीचक्र तीने सासू सासऱ्यांशी संवाद करून त्यांना विश्वासात घेऊन धीर देऊन घ्यायचं ती सगळं घेऊन गायब झाली म्हणजे काय समजायचं
Khara vishay samjun ghe bhau.
Tila Tyacha lahan bhavasobat lagn kar mhanun mage lagle hote.
Aani agodarch tyanni 68 lakh rupaye ghetle ahet.
Tarisuddha tine amchyasobatch rahava asa mhant hote.
@@yogitajadhavar7019 भावा हि वेळ आहे का ह्या गोष्टी चर्चा करायची ?....
@@adityakoli9549 ase ahe ka ??? Horrible , UP vale ki soch
Te PADAK pan rahil , paisa milel aani job pan Dira barobar marrige karun
@@adityakoli9549tumcha agdi barobar aahe
Tumche agdi barobar aahe @@adityakoli9549
कायद्यामध्ये संशोधन व्हायला पाहिजे संपूर्ण परिवाराला न्याय मिळाला पाहिजे जय श्रीराम
मुलं बाळा असत तर अनेक विषय होता पण हा सन्मान त्यांच्या आई-वडिलांना मिळाला पाहिजे
कीर्ती चक्र आई वडीलांनाच भेटले पाहिजे. त्यानी जन्म दिला, मोठे केले.
आणि ५ महिन्यात त्याना परकं केले जाते. हे त्याच्या साठी किती वेदनादायक असेल. नियमावली बदलली पाहिजे.
ज्यांनी आपल्या मुलगा भारत मातेच्या स्वाधीन केला त्यांना भारत सरकारने विसरून चालणार नाही त्यांच्या आई-वडिलांचा विचार करावा हि नम्र विनंती
@@mangeshvyavhare9693 मुलाने विचार करायला हवा ना nok मधे स्वतः nominee बायको ला केलं त्यांनी
जर मुलगी सासू सासऱ्यांसोबत राहत नसेल तर सर्व आई वडिलांना भेटायला पाहिज
RIP ANSHUMAN SINGH.
BEST OF LUCK AND ALL THE BEST TO HIS WIFE.
IT'S TOTALLY HER DECISION TO STAY WITH WHOM.
Captain Anshuman Singh ne swtha nok wife la dil hote ani tyanchya aai vadilana pn 65lakh rupees milale ahet as nhi ki ti sgle paise ekti gheun geli ani tyana ajun 2 bhau ahet so aai vadilana tevdha Sahara hota as pn khi nhi 8 years te relationship mdhe hote ani lagn zal hot just newly married. Shahid zale ki 5 days nantr Anshuman chya aai vadilani daughter in law la option dil ki ti tyanchya chotya mulasobt lagn kru shakte yrrrr he jag aaj kal chya mulina samjat nhi bilkul pn ani label lavun d’état. Navra expire zalya nantr sasrche Kiti kalji ghetat he mla mhit ahe me pahil ahe majhya aaila chotya chotya goshti sathi radtana….widow la khup tras det he jag tya kalat fkt aai vadil ch tiche astat Baki koni nasat…..1 year houn gel ahe ya goshtila ani aai vadil atta sangat ahet ki 13 vya la nhi thambli nhi atta te sgle arop krt ahet ani ti mulgi ajun pn shant ahe so as nka kru purn baju tumhala mhit naste tumhi imagine kra ki tumchya mulivrti jar hi vel ali tr tumhi theval ka tila sasri???
Right selfish hech aani mumilach nav thevtat
❤
पैशासाठी तीने लग्न केले होते. तिचे प्रेम पैशावर होते हे सत्य आहे
सध्या सरकार आर्मी ऑफिसर किंव्हा शिपाई शहीद झाला तर पैसे पत्नीला 80% आणि आई वडिलांना 20% रक्कम देते ...मला वाटते ते 50/50 पाहिजे..बाकी विर जवान तुझे सलाम🙌
पत्रकार बंधु तुमचे खूप खूप धन्यवाद हा मुद्दा उपस्थित केला आहे महाराष्ट्रामध्ये खूप वाईट परिस्थिती प्रत्येक वीर जवानाच्या आई-वडिलांसोबत असेच होते आहे
5 महिन्यात पती तिचा झाला. 25 वर्षे परवरीश करणार्या आईवडिलांच काय?? 😢😢😢 आपल्या मुलाच दु:ख आई वडिलांपेक्षा कोण समजु शकतं
जुने गंजलेले कायदे सरकारने त्वरित बदलावे आणि या जन्मदात्यांना न्याय द्यावा ही विनंती
Same भावा आमच्या चुलत भाऊ पण शहीद झाला त्याच्या बायकोला 60 लाख मिळाले पैसे भेटल्यावर बायको गेली मग तिच्या घरी परत आणि तिने आता दुसरे लग्न केले सरकार ने या गोष्टीचा विचार करायला हवा
जवानांचे sperm जतन केले पाहिजे
ऐन वेळी मुलगा नसताना शहीद झाले तर कामे येण्यासाठी 🤔🤔🤔IVF ने मुलगा होऊ शकतो ,,, किमान वंश तरी वाचेल....
काय म्हणता
@@maratha-hl7zoकाय करायचं असले उद्योग करून...... 😀😀😀
वडील कुठून आणायचे......
@@Donaldasdf are nastil pn mulga tar tyanchach asel ki,genes same rahtil
@@maratha-hl7zo वंश चालणं वगैरे अडाणी लोक करतात ते सर्व...... बाप मेल्यावर मुलं जन्माला घालण्यात काय शहाणपणा आहे....... म्हातारी माणसे मागे उरलेली असतात........
NOK बद्दल छान माहिती मिळाली
Tyancha khar dukha he ahe ki sunene sagle sambadh todun takle mulga gelyawar. Shaheed anshuman yanchi wife well educated ahe . Tila job hi milel changla . Pan aai vadilani tyanchya ayushyachi mehnat , paisa mulasathi lavla hota. Tyana pan financial help milne garjeche ahe. Half amount tari milayla havi aai vadilana
Nok मध्ये नक्कीच बदल झाला पाहिजे
Nok मध्ये पुर्ण विचार करून या गोष्टी केल्या पाहिजे.असे विषय खूप आहेत
सत्य बोलतो राग येईल पण :- जवान जर असेल तर लक्षात ठेवा आई बापा साठी घरात नोकर ठेवा, हौस असेल तर बुधवार पेठेत जा .. पण लग्न काही करू नका
मी हाच विचार करतोय दादा
अश्या प्रकरणाची चर्चा सोशल मीडिया मध्ये करने योग्य नाही
चिन्मय भाई तु बोल भिडुचा खरा हिरो आहेस....एक नंबर भावा
सिंपल आहे पोरी प्रॅक्टिकल झाल्या आहे आणि पोर तरी त्यांच्यावर फिदा आहेत 😢😢
मला वाटलच हा मुद्दा चिन्मय च मांडेल
सर्व प्रथम आई वडील 🙏
ह्या आर्मी वाल्यांच्या बायका अशाच आहेत, नवरा जो पर्यंत सुट्टी वर आहे तो पर्यंतच सासरी राहतात, नवरा नसला की माहेरात पडुन असतात,आई आणि भावजयी,भाऊ यांच्यांत भांडण लावायला. आणि विषेश त्यांचे आर्मी वाले नवरे काहिच बोलत नाही,ते ताटाखालचे मांजर आसते बायकोच्या.😊
खरे आहे_ तिला पुढे नक्की नवरा भेटेल पण आई वडिलांना मुलगा भेटणार नाही .... त्यामुळे त्यांचाही विचार करावा खूप खूप अपेक्षा_ कॅप्टन अंशुमन यांना वाढवणारे त्यांचा आई वडील यांचे भविष्य काय ??? त्यांचे पण मुलगा शहीद झाला _ पण त्यांना कोणी काही विचारणार नाही काय फायदा ??? त्यांना नुकसान फरक द्यावा खूप होईल ❤️❤️🇮🇳💐
बरोबर आधी आई-वडील...बायको काय दुसरा नवरा बघून ठेवला असेल..पण आई-वडीलांना दुसरा मुलगा मिळणार नाही 💙🙏
There are two aspects: legal and moral.
First, the legal: When an officer is commissioned, he executes a will. Since he is usually unmarried at the time, he nominates his parents. Once married, he can change the will to allocate 100% to his wife, or 70-30, or 50-50 to the wife and parents, subject to approval. The army disburses funds and pensions accordingly. If Anshuman's wife is receiving the benefits, it's because he designated her in his will. Second, the moral: Should she share benefits with his parents, who raised him? It's debatable. If they didn't get anything, I think she should, considering she is well-educated and had a good job. However, her not sharing should not make his parents so resentful that they go to the media using terms like "paise leke bhag gayi." This mocks their son's sacrifice, the love of his life and their own family. Convey your point officially and with dignity. Media outbursts solve nothing. Moreover, the parents are not poor or without support. His father is a pensioner from the Indian Army. Yogi Adityanath announced 50 lakhs in aid, divided between the wife and parents. The UP govt will provide a job to a family member. The 1 crore Army Group insurance money was also split equally between the parents and the wife. So, this whole controversy is unnecessary and should have been avoided by his parents.
For your kind info, after marriage Army doesn't allow you to keep parents as NOK
त्यांच्या आई वडिलांना न्याय मिळाला पाहिजे.
असेच सर्व फौजीच्या आई वडीलाचे होते, खूप कष्ट करून मुलांना भरती करतात आणि 2 वर्ष लग्न झालाल्या सुनेला सर्व काही मिळते हे नियम बदलायलाच हवेत
ती लग्न करून सर्व विसरेल पण शहीद जवानाचे वडील मरेपर्यंत विसरत नाहीत 😢याचा विचार करायला हवा सरकारने
Smriti singh be like: अपना काम बनता भाड़ में जाए माता पिता 😂
दुःख दोघानाही आहे. कॉलेज पासून ते दोघं प्रेमात होते. किती लहान आहे ती.
दुःख व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असू शकते. शाहिद झाला आहे तो देशासाठी.❤ जेव्हा सर्सव गमावलं आहे तिथे पुरस्कार अणि पैसा यावरून का वाद करतात.😢
कायद्या प्रमाणे त्याच्या बायकोला देण्यात आल्यामुळे त्यावर ती हक्क दाखवते आहे. तिने काय करावं हा सर्वस्वी तिचा प्रश्न आहे.
जेव्हा या आई वडिलांनी आपला मुलगा देशाला वाहिला होता तिथे एका पुरस्कारात का ते अडकून पडले आहेत. 🙏
खूप वाईट वाटत जेव्हा अशा घटना घडतात.
अरे बाबा पण आता त्यांचे कोणी नाही त्यांना सांभाळणं वैगेरे कोण करेल
vishay fakt evdhach aahe aai vadilani pudhe kasa chalvaycha ... ti kamavti aahe changlya job la.... varun pention pan tilaach milnar... aani 80 percent pan tilaach .... tine jara samjutdar pana dakhvun tyanchya sathi pan kahi karava evdhach apeksha ....
@@lonlyswapnil सहमत आहे.
पण असाही एक विचार मनात येतो की त्याचे वडील स्वतः जवान होते.🙏
जर त्यांना काही झालं असतं तर त्यांच्या बायकोने काय केलं असतं?
सरकारच्या नियमा प्रमाणेच गोष्टी घडल्या आहेत. परत पर्सनल लेव्हल वर त्यांचे एकमेकाशी काय संबंध आहेत त्यावरही खूप सार अवलंबून आहे.
आजकाल २४ वर्षात मुल कॉलेजमध्ये शिकत असतात. तिने नक्कीच समजून घ्यायला हवं पण ती स्वतः च खूप मोठ्या धक्यातून जात आहे.
अशी वेळ येऊ नये कोणावर.🙏💓🥲
शहिद झाला म्हणणे अणि जगणे या दोन्ही गोष्टी खूप वेगळ्या आहेत.🙏
#पैसे, पुरस्कार
काय दुसरं लग्न दुसरं लग्न लावलय अहो पुरुष बायको मी वारली तर दहावा सुद्धा होऊ देत नाही की लगेच दुसऱ्या लग्नाची तयारी करतात. काही माणसांना नातवंडे आले सुना आल्यात नाथ जावई आले तरी लग्न करता त्यांचं काय
आई वडील यांनाच खरे मुलाचे वारसदार मानले पाहिजे कारण तो त्यांचा रक्तचा अश होता त्यामुळे आई वडील यांचा सर्व काही मिळाले पाहिजे
हा विषय पण कोरोना काळापासून चालू आहे ..आई वडील त्या मुलाला तेवढं शिकवते आणि त्याला काबिल बनवतात त्या मुलाचं लग्न झालं की त्याची कमावलेली प्रॉपर्टी वर 75 % अधिकार पत्नीचा राहतो.ही न्यायप्रक्रियेवर काही बदल झालाच पाहिजे..
मुलगी ही दुसरा नवरा करू शकते पण आई वडील काय करणार..
पत्नीपेक्षा जास्ती अधिकार आई वडिलांचा आहे..पत्नी आता दुसरे लग्न करण्यास स्वतंत्र आहे पण आईवडील आता दुसर्या मुलाचा विचार सुद्धा करू शकत नाही
She gets all sympathy, money and credits even after marriage is not longer than a year what about mother and father who raised him from his birth they deserve more
आई वडील व पत्नी यांना ५० टक्के रक्कम व पेन्शन दिली पाहिजे. जर पत्नीने दुसरे लग्न केले तर तिची पेन्शन बंद करून आई वडील यांना दिली पाहिजे. जर आपत्य असेल आणि पत्नीने लग्न केले तर आई वडील आणि आपत्याला ५०-५० टक्के पेन्शन दिली पाहिजे... पैशाने मुलगा परत येणार नाही पण आई वडील यांना कठीण काळात पैशाने आधार मिळेल, त्यांच जगणं कमी वेदनादायी होईल...
1 स्त्री खोटं बोलू शकते pn 1 आई कधीच खोटं बोलणार नाही
Goverment नियमांनुसार 20% रक्कम आई वडिलांना मिळते तर 80% पत्नीला... त्यामागे कारण पण तसे आहे... जर घरातली कर्ता पुरुष शहीद झाला तर त्यामागे फक्त पत्नीचं नाही तर त्या व्यक्तीच्या मुलांचे शिक्षण देखील अवलंबून असते...ज्याची जबाबदारी त्या व्यक्तीच्या पत्नीवर येते.
भारतात पुरुष आयोग का नाही,
व ते स्थापन का हाउ दिले जात नाही?
१९९५ पासून पुरुष आयोगाची मागणी होत आहे व स्मृति इराणी पुरुष आयोग बनू देत नाही.
बनवा व्हिडिओ.
हा मुद्दा पुरुषांनी उचलून धरायला हवा💯👍
जय महाराष्ट्र 🚩
Barobar aahe❤ parents ch
लहान वयात प्रेम विवाह करणाऱ्या मुलींसाठी उत्तम धडा...
दोघांनाही मदत मिळावी
नक्कीच तथ्य असेल
23-24 व्या वर्षी विधवा झाल्या त्या आधी 8 वर्ष long distance relationship 15व्या वर्षी तर आपण 10 वी मद्ये असतो
Bravo singh sir........Salute.
Mother साठी 33% pension allowed असते
Husband is everything for women....... No other pain compare with this😢
Not his money?
Family is everything for her husband....she should take care for his family
@@Armybrat_96k his father has a army officer.... I thought that's enough for them..
@@dipalinawale1905tee engineer aahe,te evdhich changali aahe tr Ghar ka sodun geli
😂
सर 19जुलैला कसा फोन आला, अजून 19 जुलै बाकी आहे,व्हिडीओ बनवायची घाई झाली
गांजा मारून न्यूज देतात ते पण 😅
पैसा लई वाईट भाऊ,
NOK म्हणजे NEXT OF KIN ,
Service document la ज्यांची नावे लागली त्यांना सुविधा मिळणार यात काही शंका नाही,
आईवडिलांना न्याय मिळावा
आई वडिलांचा विचार करने जरुरी आहे 🙏🙏
बरोबर आहे आमच्या गावातील एक जवान शहीद झाला होता त्यांना मिळालेले सर्व पैसे त्यांची पत्नी घेऊन गेली त्या जवानाची आई-वडील आज रोजगार करून खातात त्यांना काहीच मिळाले नाही
भाऊ विधान भवनात वडेटीवर साहेब काय मंटले त्या वर व्हिडिओ बनवा ना
Bayko aadhi parents astat. Tyancha parents chi condition kay asel acha vichar karava..
कारण की सासू-सासरे पाशी जायचं सोडून आई-वडिलांकडे गेल्यामुळे आई-वडिलांनी त्याची दुसरी लग्न करून देऊ शकतात कारण त्यांना नवऱ्याचे भरपूर पैसा मिळालेला आहे
एका स्त्री ला दुसरा जोडीदार मिळू शकतो पण एका आई ला आपला मुलगा भेटू शकत नाही 🥹🥹❤️❤️