श्री.शंकर अभ्यंकर यांचा अध्यात्मिक विषयाचा गाढा व्यासंग दिसून येतो. ते एखाद्या विषयावर बोलत असताना त्या संदर्भात खूप छान आणि आपल्याला माहित नसलेले दाखला देतात. त्यांची व्याख्याने खूपच छान असतात..त्यांना मन:पूर्वक धन्यवाद.🌷
धन्यवाद, शंकर अभ्यंकरजी, आपल्या मुलाखतीमध्ये आपण सार्वजनिक गणेशोत्सवाचे संस्थापक म्हणून भाऊसाहेब रंगारी यांचा उल्लेख केल्याबद्दल आपले आभार, त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मुंबई मध्ये नव्हे तर पुण्यात 1892 मध्ये सुरू केला, आपणांस विनंती आहे आपण पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवन येथे भेट दयावी,
गुरुदेव , अतिशय उत्तम बोलला आहात. आपल्या आदित्य प्रतिष्ठान चा अभ्यासक्रम मला अभ्यास करून पदवीधर व्हायला नक्कीच आवडेल. लहानपणापासून मी भगवद् गीतेचा अभ्यास करत आले आहे. त्याप्रमाणे वागण्याचा सहज व्यवहार माझ्याकडून घडतो. 😊👍👌💐
अभ्यंकर सर abp माझा वरची मुलाकात किती छान होती प्रश्नांची उत्तरे किती सहज पणे आणि मन मोकळ्या पणाने तुम्ही दिलात खूप आवडली ' ! खूप काही ऐकण्यासारखे होते ;व मनात साठवण्या सारखे ,प्रणाम सर
@@sureshsalunke8949 "सावरकर : नायक कि खलनायक" असला थर्ड क्लास कार्यक्रम दाखवणार्या आणि त्यानंतर सामाजिक उद्वेगासमोर गुडघे टेकून सावरकरवाद्यांची जाहीर माफी मागणार्या त्या "माफीवीर" पत्रकारा बद्दल असेच् शब्द वापरले गेले पाहिजेत् तुम्ही उगाच त्याला पाठिशी घालून स्वतः चे "प्रसन्न भक्ती" चे संस्कार दाखवू नका.
प्रसन्न जोशींना या कट्टयावर फारच मारून मुटकून बसविण्यात आलंय असं दिसतंय. कदाचित संबंध वेळ ते मार्क्स आणि लेनिन यांचे लेख मोबाईल वर वाचण्यासाठी या कट्ट्याचा उपयोग करत असावेत बहुधा. खरोखरंच एखादा विद्वान बोलायला लागला की दांभिकांची बोबळी वळते हे जाणवलं.
एक जात सर्वच फालतू ठरवणं हे थोडं घाईचं होतं. छान हुशार व अभ्यासू व्यक्तीत्व आहे परमेश्वरावर निस्सीम श्रद्धा आहे भगवान बुद्धा ला सुध्दा शांती मिळाली ती अध्यात्मिक होती . त्यामुळे अध्यात्म प्रेमी लोकांचा अनादर उचित नाही. छान खरंच संवाद व निरूपण एकत्र ।
मुलाखत घेणारे बहुतेक स्वतः ला ज्या काही शंका आहेत तेच लोकांचे प्रश्न विचारत आहेत असे वाटते,आणि त्यात हे दिसत आहे की ह्यांचाच विश्वास हिंदू धर्मावर दिसत नाही,इतर धर्माच्या विद्वानाला विचारणार का असे प्रश्न?वाचस्पती त्यांना पुरून उरणारच होते हे गृहितच आहे.
एबीपी माझा, ... खांडेकर व त्यांचे सहकारी यांना ते खूप ज्ञानी, पूरोगामी असल्याचा अहंकार आहे हे त्यांच्या प्रस्नावरून वरून जाणवते. अध्यात्म शिकण्यासाठी व जगण्यासाठी खांडेकरांनी रामकृष्ण परमहंस व स्वामी विवेकानंद चरित्राचा अभ्यास करावा अन्यथा काय खावे व काय खाऊ नये असा प्रश्न विचारला नसता. ... गुरुवर्य अभ्यंकर याना प्रणाम.
खूप छान बोलले शंकर अभ्यंकरजी 🙏🏻 'नमन्ति गुणिनो जनाः' या उक्तीचा प्रत्यय त्यांच्या शब्दाशब्दातून येत होता.या उलट पत्रकारांनी प्रश्न मात्र उर्मटपणे विचाल्यासारखे वाटले.अभ्यंकरजी छान हसून, रसपूर्ण विवेचन करत असताना श्रोत्यांचे चौकोनी चेहरे बरंच काही सांगून गेले.असो.बोलणारी व्यक्ती ही 'विद्यावाचस्पती' आहे निदान याची कल्पना असायला हवी होती abp माझाच्या सगळ्या पत्रकारांना.बहुत काय लिहिणे..गुरूजींना सादर प्रणाम 🙏🏻
खरोखर एबीपी माझाच्या पत्रकारांची कुवतच नाही एवढ्या वाचस्पतींचा इंटरव्यू घेण्याची विनम्रतेने प्रश्न विचारले असते तर अधिक काय की गेली नसती परंतु उत्तर खूप विनम्रतेने दिली आहेत
याना ऐसी मध्ये बसून हिंदू धर्मावर उपहासात्मक प्रश्न विचारायला शोभत नाही,जरा हिंदू समाज जगृतीचे काम करा, तुम्ही म्हणजे इतरलोकांपेक्षा वेगळे आहोत असे समजूनका, पंडीत ,महागुरू सारख्या व्यक्तीशी आदरपूर्वक बोलावे
आभेंकर महाराज ज्ञान प्राप्त आहे पण देश सूकी होनेसाठी प्रत्यक व्यक्ति समान स्थान प्राप्त करने, हा हेतु, असने आवाशक आहे आज समानता फार जरूरी आहे आज समाजामाजा मदे 📙📗📘🌈, तेवा ज्ञानला,,महत्व,प्राप्त, होइल, ऐसे माला मनाला वाठेथ,,📙📙📗📗📘📘🌴🌴
हिंदु धर्म, सनातन परंपरा, ऋषि ह्याविषयी अनेक छद्मी आणि कुत्सित प्रश्न विचारून आपल्या सडक्या मनोवृत्तीचे ह्या खांडेकरने नेहमी प्रमाणेच ओंगळ प्रदर्शन केले आहे. अर्थात अभ्यंकरांनी अतिशय अभ्यासपूर्ण आणि संयमानी उत्तरे देऊन प्रश्न कर्ता्याची बौद्धिक क्षमता काय दर्जाची आहे हे दाखवून दिले आहे. माझी एक विनंती आहे की खांडेकरची हिंमत असेल तर एखाद्या मुल्ला किंवा मौलवीला अथवा पाद्री यांना निमंत्रित करून त्यांच्या धर्मातील कुप्रथा, सक्तिची धर्मांतरे, दुसऱ्या धर्माविषयी असहिष्णू, हिंसाचारी वृत्ती याविषयी उलट सुलट प्रश्न विचारावेत.
If ganpati is considered 'aadidev' since he is a first god to be in physical form, then what about vishnu, shankar and brahma? Not sure about vishnu and brahma but shankar is considered to be meditating for decades on Earth in Kailash. That clearly says he was in physical form.
नास्तीक लोकांचा भरणा फार आहे. यांना मुस्लीम,ख्रीश्चन या धर्माबध्दल काही विचारायची हिम्मत होत नाही.पण हिंदु धर्माबध्दल काडेल प्रश्न विचारायला फार आवडते हे दुर्दैव आहे.
First important thing I would like to explain here. Dharma is law of nature. Hindu, Baudha, Sikh Isai these all are sampraday religion. These are not dharma at all.
भरपूर वाचन - उत्तम स्मरणशक्ती - आणि वक्तृत्व असले कि आजकाल कोणीही संत, सत्पुरुष, महाराज अगदी गुरु, गुरुदेव, सद्गुरू, जगत्गुरू वगैरे होतो. त्यातून गाण्याचे अंग असेल तर फारच उत्तम. उत्तम मार्केटिंग तंत्राचे यश यापेक्षा यांच्याकडे काहीही नाही फक्त ओतप्रोत दंभ आणि अहंभाव अगदी ठासून भरलेला आहे. १. 'विद्यावाचस्पती' शब्द कसा भारदस्त वाटतो पण सत्य असे आहे कि मराठीत Ph. D. झालेल्या सर्व लोकांना हेच म्हटले जाते. असे १०० 'विद्यावाचस्पती' फक्त पुण्यात सापडतील. २. आयुष्यभर नुमवी प्रशाला [पुणे] आणि नंतर टिळक कॉलेजमध्ये मास्तरकी केलेल्या या माणसाकडे 'काही शे कोटीची' मालमत्ता कशी तयार झाली हा प्रश्न यांच्या तरूण भक्तांना पडत नाही तो पर्यंत दुकान व्यवस्थित सुरु राहील. ३. पूर्वइतिहास माहित असल्यामुळे असेल बहुतेक पण जेव्हा हे रु. २५,००० फक्त घेऊन पाद्यपूजा स्विकारतात तेव्हा मात्र हे स्वतः आणि यांचे युवा भक्त किती अधोगतीला गेले आहेत याची साक्ष पटते. ४. सर्व राजकीय पक्षांची सारखेच अंतर ठेवणे हेच तर उत्तम मार्केटिंगचे यश ज्यामुळे आजपर्यंत यांच पितळ उघडं पडलेलं नाही. बिंग फुटत नाही तो पर्यंत आशाराम बापू, राम रहीम, राधे मा, रामपाल, स्वामी नित्यानंद, चंद्रास्वामी, भैयुजी महाराज ... वगैरे आधी परमेश्वरी अवतारच होते. आता अचानक प्रश्नचिन्ह कसे निर्माण झाले. ५. शिवाजीने कोणत्या स्त्रीला माता म्हणून परत पाठवले? कल्याणच्या सुभेदाराला मुलगाच नव्हता तर सून कशी असेल? या विषयावर बाबासाहेब पुरंदरे यांनी बोलावे नाही का? ६. दाभोलकर एका ध्रुवावर राहायचे आणि हे दुसऱ्या. पण ज्यांनी हा कार्यक्रम बघितला असेल त्यांना आठवेल कि हे खोटं बोलत आहेत. या कार्यक्रमात दाभोलकरांनी यांना कच्च खाल्लं होतं.
पंडित आणि संत [किंवा गुरु] यात जर काही फरक असेल तर ते पंडित असतील पण ब्रह्मसाक्षात्कार झालेले संत किंवा सद्गुरू वगैरे नक्कीच नाहीत. गुरु म्हणून म्हणत असाल तर 'हो' ते नक्कीच fake आहेत. यांना मी १९७२ सालापासून व्यक्तीशः ओळखतो. शिक्षण खात्यातसुद्धा यांच्यावर अनेक तक्रारी नोंद झाल्या म्हणून तर त्यांनी शाळेतली नोकरी सोडली आणि पुण्यातल्या टिळक महाविद्यालयात नोकरी केली. अर्थातच त्या रफादफा झाल्या. आज काही शे कोटीचे मालक ते कसे होऊ शकतात? त्यांचे उत्पन्न काय आणि त्यांचे राहणीमान काय? बऱ्याच गोष्टी अशा आहेत कि ज्या जाहीररीत्या लिहिता येणार नाहीत.
shreeman satyawadi Hmm barobar ahe tumcha Pn tumhalahi kahi jaast samjat as watat Nahi Pn kayamch ghaan karaychi savay ahe tumchyasarkhyana nagda karun shariya law ni marla phije Udatt pan kay hyachi pusatshihi kalpna naslele akkal shunya tumchya sarkhe lok he fakt liberal Hindu dharmatach milu shaktaat.
श्री.शंकर अभ्यंकर यांचा अध्यात्मिक विषयाचा गाढा व्यासंग दिसून येतो. ते एखाद्या विषयावर बोलत असताना त्या संदर्भात खूप छान आणि आपल्याला माहित नसलेले दाखला देतात. त्यांची व्याख्याने खूपच छान असतात..त्यांना मन:पूर्वक धन्यवाद.🌷
This is one of the best interviews that I have ever watched.
👏👏👏👏
हिंदू धर्माबद्दल पूर्वग्रहदूषित ठेवून अनेक प्रश्न विचारले गेले पण आदरणीय शंकर अभ्यंकर यांनी समर्पक उत्तरे अतिशय सुंदर रीतीने आणि सद्भावनेने दिली
अगदी योग्य अभिप्राय दिला आहे
It’s very true. The questions were definitely asked with hidden agenda.
Excellent ! viewers also asked very inquisitive questions and informative answers by Guruji.
एका महान विद्वांनाची "मी विद्वान नाही ," असं म्हणणेच त्यांची नम्रता , लीनता दाखवते ! श्री गुरुदेवांना साष्टांग दंडवत !
सुंदर
पत्रकार क्षेत्रातील बुवाबाजी म्हणजे प्रसन्न जोशीची पत्रकारीता ..!
😹😹😹😹😹
धन्यवाद, शंकर अभ्यंकरजी,
आपल्या मुलाखतीमध्ये आपण सार्वजनिक गणेशोत्सवाचे संस्थापक म्हणून भाऊसाहेब रंगारी यांचा उल्लेख केल्याबद्दल आपले आभार, त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मुंबई मध्ये नव्हे तर पुण्यात 1892 मध्ये सुरू केला, आपणांस विनंती आहे आपण पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवन येथे भेट दयावी,
श्री.शंकर अभ्यकर या तेजस्वी देवरुप महान परंपरा असलेल्या संताला माझे त्रिकाल नमन 🙏 अशा व्यक्तींची खरी आपल्याला गरज आहे. 🙏🙏🙏
गुरुदेव , अतिशय उत्तम बोलला आहात. आपल्या आदित्य प्रतिष्ठान चा अभ्यासक्रम मला अभ्यास करून पदवीधर व्हायला नक्कीच आवडेल. लहानपणापासून मी भगवद् गीतेचा अभ्यास करत आले आहे. त्याप्रमाणे वागण्याचा सहज व्यवहार माझ्याकडून घडतो. 😊👍👌💐
ABP माझानं दररोज एक कार्यक्रम शंकर अभ्यंकर यांच्या निरूपणाचा ठेवावा..
कारण सध्या समाजातील प्रत्येक घटकाला अशा मार्गदर्शनाची गरज आहे
अभ्यंकर सर abp माझा वरची मुलाकात किती छान होती प्रश्नांची उत्तरे किती सहज पणे आणि मन मोकळ्या पणाने तुम्ही दिलात खूप आवडली ' ! खूप काही ऐकण्यासारखे होते ;व मनात साठवण्या सारखे ,प्रणाम सर
विद्यावचस्पतींना साष्टांग दंडवत ..! 🙏
प्रसन्न जोशी सारखा दलाल पत्रकार गांजा मारून
आल्यासारखं वाटतंय 😂
प्रसन्न जोशीबद्दल बोलुन आपण आपले संस्कार दाखवले.
@@sureshsalunke8949 "सावरकर : नायक कि खलनायक" असला थर्ड क्लास कार्यक्रम दाखवणार्या आणि त्यानंतर सामाजिक उद्वेगासमोर गुडघे टेकून सावरकरवाद्यांची जाहीर माफी मागणार्या त्या "माफीवीर" पत्रकारा बद्दल असेच् शब्द वापरले गेले पाहिजेत्
तुम्ही उगाच त्याला पाठिशी घालून स्वतः
चे "प्रसन्न भक्ती" चे संस्कार दाखवू नका.
Very good knowledge and inspiration. I liked your overall personality sir. So pleasant. Very much great and effective. God bless you.
प्रसन्न जोशींना या कट्टयावर फारच मारून मुटकून बसविण्यात आलंय असं दिसतंय. कदाचित संबंध वेळ ते मार्क्स आणि लेनिन यांचे लेख मोबाईल वर वाचण्यासाठी या कट्ट्याचा उपयोग करत असावेत बहुधा. खरोखरंच एखादा विद्वान बोलायला लागला की दांभिकांची बोबळी वळते हे जाणवलं.
😹😹😹
yes, ithe jorjorat kilasvane ordayache nahiye...mhanun kadachit
Sudhir Joshi barobar nirikshan joshi sir
Maati khaayla scope ch nahi milala..
एक जात सर्वच फालतू ठरवणं हे थोडं घाईचं होतं.
छान हुशार व अभ्यासू व्यक्तीत्व आहे
परमेश्वरावर निस्सीम श्रद्धा आहे
भगवान बुद्धा ला सुध्दा शांती मिळाली ती अध्यात्मिक होती .
त्यामुळे अध्यात्म प्रेमी लोकांचा अनादर उचित नाही.
छान
खरंच
संवाद व निरूपण एकत्र ।
Atisunder
मुलाखत घेणारे बहुतेक स्वतः ला ज्या काही शंका आहेत तेच लोकांचे प्रश्न विचारत आहेत असे वाटते,आणि त्यात हे दिसत आहे की ह्यांचाच विश्वास हिंदू धर्मावर दिसत नाही,इतर धर्माच्या विद्वानाला विचारणार का असे प्रश्न?वाचस्पती त्यांना पुरून उरणारच होते हे गृहितच आहे.
साक्षात ज्ञानाचा कुंभ!
आपण महान आहात
ज्ञान दीप आहात.
आदी ह्या मुलाखत घेणाऱ्याची भाषा शुद्ध करा.
एबीपी माझा, ... खांडेकर व त्यांचे सहकारी यांना ते खूप ज्ञानी, पूरोगामी असल्याचा अहंकार आहे हे त्यांच्या प्रस्नावरून वरून जाणवते. अध्यात्म शिकण्यासाठी व जगण्यासाठी खांडेकरांनी रामकृष्ण परमहंस व स्वामी विवेकानंद चरित्राचा अभ्यास करावा अन्यथा काय खावे व काय खाऊ नये असा प्रश्न विचारला नसता. ... गुरुवर्य अभ्यंकर याना प्रणाम.
अगदी खरं बोललात आपण!
खरतर श्री अभ्यंकर ह्यांना प्रश्न विचारायाला आपण खूपच सर्वसामान्य आहोत.त्यांचे सगळेच मुद्दे इतके छान असतात की त्यांचे फक्त ऐकावे
abhyankaran samor sagle lok agdich nistej ani sumaar disat ahet :D khara tejaswi upasak manus
खूपच छान सांगितले...प्रश्न सुद्धा खूप छान निवडले होते.
excellent. good way to enlighten our kids on Hinduism.
Atisunder. Sir. Abhiman ahe mi tumachi student ahe. Koti. Koti naman tumachya dhyanala.
Wow you are so fortunate !
अतिशय योग्य विवेचन
खूप छान बोलले शंकर अभ्यंकरजी 🙏🏻 'नमन्ति गुणिनो जनाः' या उक्तीचा प्रत्यय त्यांच्या शब्दाशब्दातून येत होता.या उलट पत्रकारांनी प्रश्न मात्र उर्मटपणे विचाल्यासारखे वाटले.अभ्यंकरजी छान हसून, रसपूर्ण विवेचन करत असताना श्रोत्यांचे चौकोनी चेहरे बरंच काही सांगून गेले.असो.बोलणारी व्यक्ती ही 'विद्यावाचस्पती' आहे निदान याची कल्पना असायला हवी होती abp माझाच्या सगळ्या पत्रकारांना.बहुत काय लिहिणे..गुरूजींना सादर प्रणाम 🙏🏻
The Great man .I am always Following the Topics
ऋषितुल्य व्यक्तीमत्व
खरोखर एबीपी माझाच्या पत्रकारांची कुवतच नाही एवढ्या वाचस्पतींचा इंटरव्यू घेण्याची विनम्रतेने प्रश्न विचारले असते तर अधिक काय की गेली नसती परंतु उत्तर खूप विनम्रतेने दिली आहेत
जणू काही सर्व ज्ञानी हे पत्रकार.....! संयमित वाचस्पती उदाहरणांसकट सांगत आहेत.........! Body language doesn't matter!
Excellent Abhyankar Sir👌🏽👍🏽👍🏽🚩🚩
खूप छान माहिती मिळाली
खुप सुंदर, उद्बोधक प्रवचन
Great man Shankar Abhyankar ji 🙏🙏
गुरुदेव कोणालाही मुलाखती देऊ नका.
प्रसन्ना अप्रसन्न का दिसतोय एवढा?,चपलांनी मारला सारखा
staff should also be curious about other religions aspects,and dare ask them,abhyankar aptly answered all questions
अभ्यंकर खरच तुमचे खुप खुप अभिनंदन चांगले प्रकारे हिंदु चे धर्मा विश्लेशन माडंत आहेत 🙏🙏💐💐
गुरुदेव अभ्यंकर यांना उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना ! आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा !! 💐🙏💐
याना ऐसी मध्ये बसून हिंदू धर्मावर उपहासात्मक प्रश्न विचारायला शोभत नाही,जरा हिंदू समाज जगृतीचे काम करा, तुम्ही म्हणजे इतरलोकांपेक्षा वेगळे आहोत असे समजूनका, पंडीत ,महागुरू सारख्या व्यक्तीशी आदरपूर्वक बोलावे
जी व्यक्ती प्रश्न विचारत आहे तिचा आभ्यास खुप कमी आहे. तरी सुद्धा अभ्यंकरांनी अगदी व्यवस्थित पणे अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न केलाय.
Sundar thought and mulakhat.
आभेंकर महाराज ज्ञान प्राप्त आहे पण देश सूकी होनेसाठी प्रत्यक व्यक्ति समान स्थान प्राप्त करने, हा हेतु, असने आवाशक आहे आज समानता फार जरूरी आहे आज समाजामाजा मदे 📙📗📘🌈, तेवा ज्ञानला,,महत्व,प्राप्त, होइल, ऐसे माला मनाला वाठेथ,,📙📙📗📗📘📘🌴🌴
शुध्द सात्त्विक आध्यात्मिक व्यक्तीमत्व...
हिंदु धर्म, सनातन परंपरा, ऋषि ह्याविषयी अनेक छद्मी आणि कुत्सित प्रश्न विचारून आपल्या सडक्या मनोवृत्तीचे ह्या खांडेकरने नेहमी प्रमाणेच ओंगळ प्रदर्शन केले आहे. अर्थात अभ्यंकरांनी अतिशय अभ्यासपूर्ण आणि संयमानी उत्तरे देऊन प्रश्न कर्ता्याची बौद्धिक क्षमता काय दर्जाची आहे हे दाखवून दिले आहे. माझी एक विनंती आहे की खांडेकरची हिंमत असेल तर एखाद्या मुल्ला किंवा मौलवीला अथवा पाद्री यांना निमंत्रित करून त्यांच्या धर्मातील कुप्रथा, सक्तिची धर्मांतरे, दुसऱ्या धर्माविषयी असहिष्णू, हिंसाचारी वृत्ती याविषयी उलट सुलट प्रश्न विचारावेत.
Khupch sunder nirupan
Shri Shankar Abhyankar is truly a great saint of the twenty first century.
कोठे विद्यावाचस्पती गुरूदेव अभ्यंकर आणि कोठे हिंदू धर्माची इज्जत काढायला टपलेली एबीपी संपादकीय मंडळी, गुरूदेवांची तुफान बॅटिंग चौकार षटकार संपादक मंडळाची दाणादाण
खांडेकर काय फालतू प्रश्न विचारतो (हिंदू धर्माला वाईट ठरवून) तरी शंकरजी नी छान उत्तर दिली
फारच सुंदर माहिती मिळाली .
great man
खुप छान भेट...
पुनर्जन्म हा सर्वे धर्मात आहे
भाऊसाहेब रंगारी ह्यांचे नाव आपण सार्वजनीक गणेशोत्सवाचे संस्थापक म्हणून नमुद केले या बद्दल आपले धन्यवाद
It's a Fact.
भाऊसाहेब रंगारी हे खरे संस्थापक होते.
Shankar abhyankar gurujina manasapasun pranam
Excellent! Much-Needed.
खूप छान,श्रवणीय संवाद 🙏
Exclent sir
Kiti sundar aani god samjvatat great Naman
खुप छान
Khup Changali Mahiti Sangatat Tumhi
khandekar muddam khodsal pransha vichartoy
या महाराजांचे 'खायचे दात' वेगळे आहेत!
very good
Bhausaheb rangari is founder of Ganesh festival..
Hut re....
@@Anand-mv6tv नाही हे खरंय
खूप छान।जय जय।👌👌👍👍💐💐
Good nice person beatiful answer
छान
हिंदु धर्म काय असतो हे यां खांडेकर व प्रसन्न ना कळल असाव
गाढवाला गुळाची काय चव.मुर्खा सारखे पश्न विचारून खांडेकरांच्या बुध्दीची कीव कराविशी वीटते.हिंदूधर्म की जय हो या राक्षसांचा नायनाट हो.
❤❤❤
If ganpati is considered 'aadidev' since he is a first god to be in physical form, then what about vishnu, shankar and brahma? Not sure about vishnu and brahma but shankar is considered to be meditating for decades on Earth in Kailash. That clearly says he was in physical form.
Devang Shinde येस
नास्तीक लोकांचा भरणा फार आहे. यांना मुस्लीम,ख्रीश्चन या धर्माबध्दल काही विचारायची हिम्मत होत नाही.पण हिंदु धर्माबध्दल काडेल प्रश्न विचारायला फार आवडते हे दुर्दैव आहे.
❤
Khup Chhan 👃
लोणावळा येथे पदवी घेण्या करता मूळ शिक्षणकिती असावे
If we had so much knowledge then why we lost so many wars. Strange!
Fitur lokanmule
खुप सुंदर 🙏
हिंदू धर्म व्देषटा प्रसन्न जोशी..आता गप्प का ?
toh lal bhai aahe, prasanna joshi cha brainwashing jhalai, toh jasta vel sanjiv khandekar barobar asto, toh pan lal bhai aahe, colourful pants ghalto....
Amolji, I Support You.
grest
अरे रे मुलाखत घेणाऱ्या बिचारा पत्रकार ला किती कॅमेन्ट आल्यात वाचून थक्कच😁🤣😷
🙏🙏🙏
खांडेकरांचे प्रश्नच उत्तरापेक्षा मोठे असतात.त्यांनी फक्त एकच प्रश्न विचारला तर बरं होईल.
ABP maza ne swatahachi layaki adhi vadhavavi ani mag Vidya Vachaspatina prashna vicharavet.
480p पेक्षा जास्त p चे कॅमेरा नाहीयेत वाटतं abp कडे।
Shish diyo to guru mile to bhi sasta Gyan- jai gurudev
How to meet him...
Karach chan
chhan gurugi
great abhyankar ji
शैव आहे हा. हरि ॐ 🌷🌿
खांडेकर म्हणजे अतिशहाणा पत्रकार
Jai Sadguru . Shri sadguru Abhynkar yanche bhasya far bhavle.
Prassana la jabrdasti basavl vatat.
hahahaha
abp ask maulanas why they workship Kabars not recommended by kuran? can you?
First important thing I would like to explain here. Dharma is law of nature. Hindu, Baudha, Sikh Isai these all are sampraday religion. These are not dharma at all.
Ramayan var mast kirtan ahe
हा बामण किती विषय फिरवतो😮
भरपूर वाचन - उत्तम स्मरणशक्ती - आणि वक्तृत्व असले कि आजकाल कोणीही संत, सत्पुरुष, महाराज अगदी गुरु, गुरुदेव, सद्गुरू, जगत्गुरू वगैरे होतो. त्यातून गाण्याचे अंग असेल तर फारच उत्तम. उत्तम मार्केटिंग तंत्राचे यश यापेक्षा यांच्याकडे काहीही नाही फक्त ओतप्रोत दंभ आणि अहंभाव अगदी ठासून भरलेला आहे.
१. 'विद्यावाचस्पती' शब्द कसा भारदस्त वाटतो पण सत्य असे आहे कि मराठीत Ph. D. झालेल्या सर्व लोकांना हेच म्हटले जाते. असे १०० 'विद्यावाचस्पती' फक्त पुण्यात सापडतील.
२. आयुष्यभर नुमवी प्रशाला [पुणे] आणि नंतर टिळक कॉलेजमध्ये मास्तरकी केलेल्या या माणसाकडे 'काही शे कोटीची' मालमत्ता कशी तयार झाली हा प्रश्न यांच्या तरूण भक्तांना पडत नाही तो पर्यंत दुकान व्यवस्थित सुरु राहील.
३. पूर्वइतिहास माहित असल्यामुळे असेल बहुतेक पण जेव्हा हे रु. २५,००० फक्त घेऊन पाद्यपूजा स्विकारतात तेव्हा मात्र हे स्वतः आणि यांचे युवा भक्त किती अधोगतीला गेले आहेत याची साक्ष पटते.
४. सर्व राजकीय पक्षांची सारखेच अंतर ठेवणे हेच तर उत्तम मार्केटिंगचे यश ज्यामुळे आजपर्यंत यांच पितळ उघडं पडलेलं नाही. बिंग फुटत नाही तो पर्यंत आशाराम बापू, राम रहीम, राधे मा, रामपाल, स्वामी नित्यानंद, चंद्रास्वामी, भैयुजी महाराज ... वगैरे आधी परमेश्वरी अवतारच होते. आता अचानक प्रश्नचिन्ह कसे निर्माण झाले.
५. शिवाजीने कोणत्या स्त्रीला माता म्हणून परत पाठवले? कल्याणच्या सुभेदाराला मुलगाच नव्हता तर सून कशी असेल? या विषयावर बाबासाहेब पुरंदरे यांनी बोलावे नाही का?
६. दाभोलकर एका ध्रुवावर राहायचे आणि हे दुसऱ्या. पण ज्यांनी हा कार्यक्रम बघितला असेल त्यांना आठवेल कि हे खोटं बोलत आहेत. या कार्यक्रमात दाभोलकरांनी यांना कच्च खाल्लं होतं.
अभ्यंकर fake आहेत असं म्हणायचं आहे का तुम्हाला?
पंडित आणि संत [किंवा गुरु] यात जर काही फरक असेल तर ते पंडित असतील पण ब्रह्मसाक्षात्कार झालेले संत किंवा सद्गुरू वगैरे नक्कीच नाहीत. गुरु म्हणून म्हणत असाल तर 'हो' ते नक्कीच fake आहेत.
यांना मी १९७२ सालापासून व्यक्तीशः ओळखतो. शिक्षण खात्यातसुद्धा यांच्यावर अनेक तक्रारी नोंद झाल्या म्हणून तर त्यांनी शाळेतली नोकरी सोडली आणि पुण्यातल्या टिळक महाविद्यालयात नोकरी केली. अर्थातच त्या रफादफा झाल्या.
आज काही शे कोटीचे मालक ते कसे होऊ शकतात? त्यांचे उत्पन्न काय आणि त्यांचे राहणीमान काय? बऱ्याच गोष्टी अशा आहेत कि ज्या जाहीररीत्या लिहिता येणार नाहीत.
शिवाय सत्गुरू कोण वगैरे याचा अभ्यासक्रम करता येऊ शकतो? आणि करणारे हे कोण? ह्यालाच मी मार्केटिंग स्कील उत्तम आहे असे म्हटले.
shreeman satyawadi
Hmm barobar ahe tumcha
Pn tumhalahi kahi jaast samjat as watat Nahi
Pn kayamch ghaan karaychi savay ahe tumchyasarkhyana nagda karun shariya law ni marla phije
Udatt pan kay hyachi pusatshihi kalpna naslele akkal shunya tumchya sarkhe lok he fakt liberal Hindu dharmatach milu shaktaat.
ha jawai shodh kuthun lawlat ki kalyanchya subhedarala mulaga ani sun navhate
atishai stupid prashna itkya vidwaan mansala vichartat he lok tyanchi mulakhat ghyachya laikiche nahit.Just look at them .
Sagly prashanch utar mast dil ahee
कट्ट-यावर फक्त सेलीब्रेटी का आणता कधी तरी सामान्य माणूस बोलवा शेतकरी कामगार
Are zandu samany manus 120cr ahe
..baghshil ka tu mg episode