Badlapur School Case: BJP संबंधाचे आरोप, तुषार आपटे यांचा खुलासा, 'त्या' दिवशी शाळेत काय घडलं?
HTML-код
- Опубликовано: 3 окт 2024
- #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #BadlapurSchoolCase #BadlapurRape #BadlapurNews
बदलापूर शहरातील मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेविरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन करण्यात आलं. या प्रकरणावरून नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. यावर शाळेचे सचिव तुषार आपटे यांनी नवे खुलासे केले आहेत. ते म्हणाले की, संबंधित घटना आम्हाला 16 तारखेला कळली. 14 तारखेला फक्त मुख्याध्यापिकांनी आम्हाला येऊन फक्त एक मुलगी आहे. ती रडतेय. तिच्या पालकांना मी बोलवलेलं आहे. मी तिला घरी पाठवतेय. जेव्हा 16 तारखेला साडेबारा वाजता त्या मुलीचे पालक शाळेत जेव्हा आले तेव्हा आम्हाला हा सगळं प्रकार समजला. तेव्हा ताबडतोब यावर आम्ही ॲक्शन घेतली. जो प्रकार घडला त्यावर आम्ही पिडीत मुलीच्या सोबत आहोत."
#RPT0283
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Tula pan हलगर्जी पणा केला म्हणून दोषी धरून फाशी द्यावी का?
Kay khato ha ???? Itki besharmi ??
हा माणूस खोटं बोलतोय. बदलापूरकर शाळेवर बहिष्कार टाका कायमची बंद पडली पाहिजे ती. शाळेचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत त्याची शिक्षा शाळेच्या संस्थाचालकांना कोण देणार? शाळेत तुमच्या मुली सुरक्षित नाहीत असे जर वाटत असेल तर शाळेतून टीसी घेऊन जा असं यांनी पालकांना सांगितले. यांनी शाळेला शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केले आहे यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे.
कायद्यापुढे कोणी नाही
@@mrunalagashd5277कुठला गांजा ओढतात.........
@@Donaldasdf tumcha shalet milto to
ह्यांच्या बोलण्यात पण हलगर्जी पणा दिसतोय काहीतरी शिकवल्या सारखं बोलतो हा माणूस
बनवाबनवी आहे सारी ,लाज वाटली पाहीजे याना,
पाठांतर करून बोलत आहे हा...
एखादा शिक्षक असेल या प्रकारात........ त्यामुळं cctv फूटेज नष्ट केलंय या लोकांनी..........
समोर बोर्ड लावला आहे ते वाचत आहेत.
AMC वाला खरं काय ते सांगेलच
तुझी स्वतः ची मुलगी असती तर काय केले असते?
हलगर्जीपणा बोलून सोडून दिलं असत , अस लिहून घ्या याच्या कडून
शाळा व्यवस्थापन याला जबाबदार आहे.पाप झाकू नका, तुमचं राजकारण लोक समजू शकतात.
निरपराधाला बळीचा बकरा करू नका. लपवा लपवी करू नका. कुणाला निलंबित करून न्याय होणार नाही.
खरा गुन्हेगार लपवला
तर पालकांना मुलीना धमकावल तर प्रकरण जड जाईल.
पालकांना मॅनेज करायचा प्रयत्न करू नका. बीजेपी ला लोक चांगलं ओळखतात, उज्ज्वल निकमला पण ओळखतात.
मनीपूर ,गुजरात ची उदाहरणे महाराष्ट्राला माहिती आहेत.
हा बदलापूर भेटल तिकडे थोडा
नाही या माणसाच्या बोलण्यावर जाऊ नये सह आरोपी करायलाच हवे यांना
शाळेची मान्यता रद्द करा, साहेब तरीपण गुन्हा दाखल करण्यात दोन दिवस लागले,धन्य आहे साहेब,सगळा हलगर्जीपणा शाळेचा आहे, स्वतः च चुका किती दिवस लपवता,
शाळेची मान्यता रद्द केल्यास विद्यार्थ्यांची गैरसोय होईल.
त्यापेक्षा कोणत्याही प्रकारे फी वाढ न करता/उत्पन्नाचे स्तोत नव्याने निर्माण न करता/कर्मचारी कमी न करता, शाळेचे अनुदान ५ वर्षे बंद करण्यात यावं आणि स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करायला लावा. मग या धंदेवाईक शाळा चालकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव होईल.
शाळाच भाजपच्या लोकांची असेल म्हणून गुन्हा नोंद करायला वेळ लागला असेल
संस्था बंद करून परवाना रद्द करा
हा माणूस धादांत खोटे बोलत आहे. ह्याच्या शाळेला टाळ लावा ,सगळी मीली भगत आहे.
झाले ते खूप वाईट झाले. पण 65वर्ष जुनी शाळा बंद पाडावी हे चूक आहें माझी मुलगी ह्याच शाळेत होती. त्या भंग्याला फाशी द्या आणि आणि शिक्षिका ज्या सेविका जबाबदार आहेत त्यांना शाळेतून काढून टाका. टाकलेच आहें. ह्या शाळेतून महाराष्ट्रात पहिले आलेले मुलं आहेत. IS. Ips ह्याच शाळेचे विद्यार्थी आहेत. त्या शाळेचं कॉलेज पण आहें. महाराष्ट्रातली सर्वात मोठी संस्था आहें. आणि माणूस संचालक मंडळावर आहें. ज्यानी एवढा त्रास दिला त्या झाडूवाल्या ला सोडायचं नाहीं.
खरा गुन्हेगार नक्की कोण आहे हे उजेडात आले पाहिजे.
ha aaptech gunegar vatto cheryaverche bhav bagha
फुटेज का delt केले येवढे दिवस काही बोलले नाही आत्ता का पाठांतर केल्या सारखे बोलताय
पाठ केलेले किंवा वाचून बोलतोय हे समजते
तुपण हलगर्जी आहेस म्हणुन बाकीचे हलगर्जी आहेत
सचिव म्हणून तुमचा देखील हलगर्जी पाणा झालेले आहे
शाळेची बेअब्रू झाली आता आपण ठाम झालात आधी शाळेची बेअब्रू होऊ नये म्हणून प्रकरण लपविण्याचा प्रयत्न करत होतात
त्या बायकांना ही शिक्षा होयाला पाहीजे
आत्ताच कसे सी सी टी वी बंद झालेत ?
स्क्रिप्ट वाचल्यासारखे वाटत आहे
तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कम्प्लेट का केली नाही , खोटे बोलून चालणार नाही , FIR घेण्यासाठी 12 तास का लागले त्याचं उत्तर आहे का तुमच्या कडे , अशा हलगर्जी पणा तुमच्या घरच्यांच्या सोबत झाला तर चालेल का ,
सचिव म्हणून तुझी जबादारी नाही का ? लहान मुलांना वासरूमला नेणांची जबाबदारी महिला सफाई कामगारांची असला पाहिजे
कमिटीवर कायदेशीर कार्यवाही करा
ह्या आधी ही गोष्टी घडल्या त्यावेळी पण का दाखल का घेतली नाही ह्या घटना होतात त्या घटनेच्या मागे तुमचा हात नाही ना असा सवाल होत आहे गेल्या 15आगस्ट ला ही ऐक गोष्ट घडल्या होती पालकांनी ही गोष्ट निदर्शनास आणले होता तेव्हा त्यांना उडावाउडावीची उत्तर दिली होती ह्या शाळेवर बंदी आणवी
हा माणूस खोटं बोलतोय. बदलापूरकर शाळेवर बहिष्कार टाका कायमची बंद पडली पाहिजे ती. शाळेचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत त्याची शिक्षा शाळेच्या संस्थाचालकांना कोण देणार? शाळेत तुमच्या मुली सुरक्षित नाहीत असे जर वाटत असेल तर शाळेतून टीसी घेऊन जा असं यांनी पालकांना सांगितले. यांनी शाळेला शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केले आहे यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे.
सीसी पुटेज कुठे आहे त, ते बंद का आहेत, फक्त मुख्यद्यापकावर कारवाई करून आपण मोकळे व्हायचे, तुम्ही फक्त पैसे कमवायलाच आहात का, शाळेचे मालक म्हणून आपली काही जबाबदारी आहे की नाही, तुमच्या संस्थेत अत्याचार झाला तुमच्यावर कारवाई का होऊ नये..
Shala hi peshve pantachi aahe tyamule kadhich nyay milu shakat nahi. Karan ha gunha pantanech kelela aahe. Tyamule apte RSS terrorist sarkhe haivan khushal mokale firat aahe. Ban RSS terrorist, save constitution, save democracy, save India
सगळेच हलगर्जीपणा करतात मग तुमचा हलगर्जीपणा नाही काय
अजारी विद्यार्थी घरी पाठवायला मुख्याध्यापक सचिवांची परवानगी घेतात आश्चर्यच .
येवढी खबरदारी घेतात ,आदर्श शाळेचा पुरस्कार द्या . मुख्याध्यापकांनी स्वतःच्या पगारातून सी सी टीव्ही घ्यायला हवेत.
निलंबन करून पालकांवर उपकारच केलेत.
प्रिन्सिपॉल आणि शिक्षकांवर पण कारवाई झाली पाहिजे
साहेब अपल्याला मुलगी आहे का?
Ho
@@NaushadNadaf-z8kho mag tichaver atyachar zala ki ha aapte asech bolel ka???
आपटे खोटे बोलत आहे मुख्याध्यापक मॅडमने 13 तारखेला सांगितले होते मग आपण पालकांना घेऊन ताबडतोप पोलीस केस का केली नाही? आंदोलन होई पर्यंत संस्था चालक म्हणून तुम्ही प्रकरण रफा दफा करण्याचा प्रयत्न करत होतात.
शाळेच्या पदाधिकाऱ्यांवर सुद्धा गुन्हा दाखल करा!!!
Cc tv नेमके कुठल्या तारखेला आणि किती वाजता बंद पडले? स्विच ऑन करायला नेमका हलगर्जीपणा कसा आणि केव्हा झाला?😊
याला सह आरोपी करा
तुमच्या स्टाफ ने हलगर्जीपणा केला आणि तुम्ही फक्त निलंबन केले. पण दोन कुटुंब उद्ध्वस्त झाली त्याचे काय? या घटनेमुळे मुलांचे पालक आयुष्यभर दुःखी राहणार त्याचे काय?
मग पालकांच्या सोबत तक्रार दाखल केली होती त्यावेळी तुम्ही का गेला नाही
आता शाळा बंद करा.तुमची बडबड बंद करा. अरे तुमचं काम होत का काम करतात की नाही बघायचं. तुम्ही काय फक्त पैसे घ्यायचं काम करता का.
अरे पण तुम्ही एवढ्या उशीरा मिडिया समोर आलात त्याबद्दल काय बोलता तुमचं लक्ष नाही त्या दोन छोट्या मुलींवर कुटुंबांवर काय परिणाम झाला असेल नुसतं बोलायला काय जाते सगळ्यांनीच हलगर्जीपणा केला का मन सुन्न झालं
हा खोटे बोलतोय सारे ठरवून पाठ करून बोलतोय
यांनी जेंव्हा समजलं तेव्हाच पोलिसात स्वतः जाऊन तक्रार कां केली नाही,
हे महाशय पाठांतर करून आल्यासारखे बोलतो
तू कर बघू एवढं पाठ ? काही पण काय
@@demya3464are demya tuzi mulgiver yala atyachar karude baba
एफआयआर शाळेने करायला हवे होते
हा बेजबादार पणा शाळेचा आहे
सोळा तारखेला पोलीस आले .. २० तारीख का ऊजाडली.. सी सी टी व्ही बंद मान्य ..13 ते २० बंद .. यात संस्था चालक नक्की जबाबदार कशासाठी असतात …
हलगर्जी पणा केलाय स्वतः तुम्ही
शाळेची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली पाहिजे.
असल्या स्कूल बंद करा, त्यात राजकीय पाठिंबा असेल तर त्या संस्था कुणालाच जुमानत नाही, कुठली ही जवाबदारी घेत नाही आहे
अभ्यास करून आलेले दिसत आहेत. अभ्यास कोणी करून घेतला ते पण सांगा. निर्लज्जम सदा सुखी .
सीसीटीव्ही फुटेज बदल सांगा जनतेला.
लहान मुलांसाठी महिला कर्मचाऱ्याच्या ऐवजी पुरुष कर्मचाऱ्यांची कशी नियुक्ती केली ते सांगा.
शाळांसाठी बनवलेले नियम कसे धाब्यावर बसवले ते सांगा.
यांची नारको टेस्ट झालीच पाहिजे.
काय विवस्तीत आहे काय शाळेत, सगळ्या कामात हलगर्जी पणाच आहे असे बोलत आहेत. मग नीट काय होते काय शाळेत. मावशी हलगर्जी, क्लास शिक्षिका हलगर्जी, मुख्याध्यापक हलगर्जी, सीसीटीव्ही वाला हलगर्जी.. 😡😡
हालगर्जीपणा कोणी कोणी केला त्याचा शोध लागला पाहिजे.
सी सी टीव्ही कॅमेरा बंद का होते? शाळा प्रमुख म्हणून तुमची काही जबाबदारी नाही का? दर वर्षी आवाच्या सव्वा फी मात्र कशी वाढवतात.
ही संधी चॅनल ने B J P ला दिली.खुलासा करण्यासाठी मोदी चॅनल चे धन्यवाद. एवढा f.I.R.नोदवा मदत का गेली नाही .वेळ का लागला.वकील देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला आसेल बहुतेक.
शाळा बीजेपीची.आणी विशेष सरकारी वकील हे भाजपाकडून लोकसभा निवडणूक लढलेले.काय निष्पन्न होईल.राम जाने.
शाळा नका बंद करू नये खूप मुलाचे नुकसान होईल.
अश्या घटना पुणा घडतील शाळा यातून काहीच बोध घेणार नाही . कारण कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम, कमी पगार आणि राजनैतिक शिफारशी वाल्यांची भरती . त्यामुळे हे लोक सिरीयसली काम करत नाही .
सगळ्यांनी हलगर्जी पणा केला पण तू काय त्यांचा खात होता का
to gu khat hota
शाळेतील एखादा मुलाला एखाद्या प्रश्न विचारला तो मुलगा जसा प्रश्ननाचे उत्तर देतो तसाच हा प्रकार आहे यात नविन काहीच नाही सर्व चालढकल करत आहेत मुळ प्रश्नना वर रोखठोक उत्तर द्या
शाळेत pi सोबत जी गुप्त मिटींग झाली त्या मिटींग मध्ये तुम्ही होते काय हे स्पष्टपणे सांगा
आणखी एक अध्यक्ष आहेत तो माणूस खोटं रडत होता media समोर.........
Char Divas kuthe hota
शाळेची मान्यता रद्द झाली पाहिजे.
आरोपीवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.
शाळेची व्यवस्थापन समितीही जबाबदार आहे. त्या समितीवरही कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.
सगळी कडे दुसऱ्यांची हलगर्जी पणा मग तुम्ही काय हलवायला शाळा चालवता का?
सगळ्यात मोठा तुमचा हलगर्जीपणा आहे,, तुमच्या शाळेची मान्यता रद्द केली जावी
या राज्यात शाळेच्या प्रशासनाला ट्रेनिंग द्या. गांभीर्य या नावाचा एक धडा शिकवा.
यांच्या बोलण्यात विसंगती दिसतेय संस्थाचालकावर कठोर कार्रवाही झाली पाहीजे ईतर कर्मचाऱ्यांवर कार्रवाही करुन काय उपयोग
मेडिकल रिपोर्ट फारच महत्त्वाचा आहे.
काल रेकॉर्ड तपासणी करण्यात यावी खोटे बोलत आहे.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा नंबर वन 😂😂😂
कमीत कमी शाळा प्रशासनाने पहिलंदा प्रतिक्रिया दिली नाहीतर मुखायधापिका तर एक ही शब्द बोलायला तयार नव्हती
खरोखरच शाळेनी जर कार्वाई केली असती तर हेवडी लोक संताप केला नसता खुप खोट बोलतो
हुषार झोपला व्हता का?
सारवासारव करू नकोस तुषार
सचिव आहेस ना तु,,
शाळेच्या कर्मच्यारांना निलंबित करुन तुमची जबाबदारी झटकून टाकू नये,संस्थाचालक म्हणून तुमची जबाबदारी आहे कि नाही,
कशाला संस्था काढली? फी घेऊन निरागस बालिकांवर अत्याचार करण्यासाठी ?
मुलींचा 10 पर्यंतच सर्व खर्च संस्थेनी करावा
सगळी उडवा उडवी चे उत्तर आणि हलगर्जीपणा हेच उत्तर यांचे
बामनची शाळा, फडणवीस नक्कीच मदत करणार
@@vasanttarate2391 १००%✓
आमच्या मुली याच शाळेत शिकल्या.पण आज पर्यंत खरंतर असे कधीच झाले नव्हते.त्यामुळे कमेंट करणार्यानी नीट विचार करून कमेंट करा.शाळेवरती सर्व जणींनी मिळून नक्कीच दबाव आणला पाहिजे.पण कोणीही याचे राजकारण करू नये.एका मुलीच्या भविष्याचा प्रश्न आहे.
सचि्वला आणि अध्यक्षाला व मुख्याध्यापक यांना पण अटक करा
निलंबन केल म्हणजे काम संपले?
सावरासावर करण्याचा केविलवाणा प्रयत्न. स्वतः चे खापर दुसऱ्यावर..
भाजपशी संबंधित शाळा, भाजपकडे गृहमंत्रालय आहे, भाजपशी संबंधित वकील, एसआयटी बनवणारे गृहमंत्री भाजपचे आहेत. आता या न्याय प्रक्रियेत इतर लोकांची प्रतीक्षा आहे
सगळ्यांचेच काही ना काही चुकलेले आहे ! बेफिकीरीच्या या मुली बळी आहेत ! सर्वांनी यापुढे सर्व स्तरावर विचार करण्याची गरज आहे ! अन्यथा एवढी फी घेऊन संस्था चालवण्याचा तुमच्यासारख्यांना अधिकार नाही !
ज्या महिलांची मुलींना बाथरूमला नेण्याची जबाबदारी होती त्यांनी ही टाळाटाळ का केली? सदर प्रथम त्या महिलांना जबाबदार ठेवा, त्यानंतर बाकीचे, पण सुट्टी कोणासही देवू नये.
हे झाले एका शाळेचे अहो सगळ्या शाळांना तंबी ध्या. कायदा करा
नक्की खरे बोलत आहे का हा माणूस
ह्या शाळा जनतेच्या कर रुपी पैशातून चालते. त्या आता रद्द करा. म्हणजे हलगर्जीपणा कसा असतो ते कळेल.
CCTV cha switch chalu karayacha rahila???? Reason tari patnare dya
शाळेचे सीसीटीव्ही फुटेज कुठे गायब झाले त्याची जबाबदारी सचिव वर आहे शाळेची बदनामी नको म्हणून यांनी पोलिसांवर दबाव आणला आणि प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले
शाळेला भौतिक सुविधा पुरवणे हे कोणाचे काम आहे। मुख्याध्यापक,कर्मचारी यांना बळीचा बकरा करताय। केस घेऊ नका हे सागणारे आपणच आहात
ईतक्या उशीरा उठलाय का? आज १०वा दिवस उजाडलाय ।स्पष्टीकरण देणेसाठी १०दिवस लागले का?
शाळेचा परवाना रद्द केला पाहिजे.
काय खर बोलतय हा माणूस
Yachya sansthechi manyata radd karavi
फडणवीस गृहमंत्री असताना त्याचे लोंबते असे कार्य करीत असतील तर ते गैर नाही ❤
जथा राजा तथा प्रजा.....
आपटे, कुलकर्णी, जोशी, देशपांडे हे कोणत्या पक्षात असतिल हे वेगळे सांगायला नको.
शिंदे कुठल्या पक्षाचा आहे हे पण तपास करून बघायला हवे बरोबर ना?
हा काही तरी लपवत पोपटासारखा बोलतोय
काय बोलायचे आहे. हे ठरवून
आलेला आहे हा. भामटे
तुम्ही काय छडा लावणार , झालेल्या घटनेबद्दल पोलिस त तात्काळ तक्रार का केली नाही .
सगलेच हलगर्जी कारभार आहे निच लोक आहेत. पाहिल्यंदच नित चौकशी केली अस्ति तर दुसरी घटना झाली नस्ती .याना पाहिले फोडल पाहीजे
तुमच्या मुख्याध्यापिकेने स्पष्ट सांगितलं की तुम्हाला आणि बाकी पदाधिकाऱ्यांना १३ ऑगस्ट, २०२४ लाच या प्रकारची माहिती दिली असतांना तुम्ही स्वतः पोलीस तक्रार का केली नाही?
सर्वांना निलंबित करण्यापेक्षा स्वतः निलंबित कधी होणार?
हा माणूस खोटं तरी किती बोलतो, कोणाला न पटणार विधान आहे
त्या सेविकांनी का लक्ष दीले नाही,निलंबन हा उपाय नाही
Contractor च कामगार बोलून तुमची जबाबदारी संपत नाही, तुम्ही नेमलात तर तुम्हीच जबाबदार आहात
Cc tv contractor जबाबदार आहे पण तो चालू नाही त्याचे मॉनिटरिंग कोण करत होते
तक्रार दाखल करायला उशीर का झाला जणतेने आवाज उठवला नसता तर प्रकरन दाबून टाकल आसत शिशी टिव्ही बंद केलै फुटैच गायप केलै संचालक सगळैच हालर्गजी पणा कसा बोलतो मॅनैजमेंटची जबाबदारी नाही का सगळाच हालर्गजी पणा आसैलतर संचालक काय करत होतै जबाबदारी नाही का
याला सुद्धा आरोपी करा हा आळशी दिसतो
याना पण पहिल्यादा आत घ्या.
हे नाव जातीच राजकारण करायला झकास आहे. खच्चून राजकारण करा !
सी सी पुटेज काय केले तू पण त्यात आहेस बंद होते का तूम्ही चे बंद ठेवले ही संस्था काढून घ्या.त्यांना सर्वांनी मिळून केले आहे.
पण F.I.R. करण्या ऐवजी स्वतःच्या हातात कायदा का घेतला? सेविकांवर गुन्हा का दाखल केला नाही? किती खोटं बोलायचं ??
ह्याच्या पोरी बरोबर झाले असते तर
हलगर्जी झाली असती का?
खोटं बोलतोय सर्व ह्या लोकांनी प्रकरण दाबणायचं प्रयत्न करत होता
इतका सर्व हलगर्जीपणा होतो असताना सुद्धा तुमचे डोळे बंद होते का तुम्ही तुमचे कर्तव्य म्हणून काहीच लक्ष दिले नाही हा तुमचा हलगर्जीपणा नाही का नाकारते ची बाजू सांगू नका तुमच्या नाकर्तेपणामुळे दोन निष्पाप लहान मुलांची जीवा शी बितल आहे याचा थोडासा तरी विचार करा