हि अशी परिस्थिती आहे एक वेळा एका मेढराने आपल्या कळपातील सवगडयाना सांगितलं की या हिवाळ्यात आपणास 1/1ऊनी शाल मिळणार आहे सर्व एकदम खुष झाले त्यातील च एका म्हाताऱ्या मेंढ्यांने ठीक आहे पण वारीसाठी लोकर कोणाकडून घेणार हे सगळं ऐकून सर्व निराष झाले आणि विचार करीत बसले होते
जसं आता लाडकी बहिण लाडका भाऊ सारख्या अनेक योजनांचा तडाखा लावला पण पैसा येणार कोठुन तर साधं सोपं उत्तर आहे अंबानी ने रिचार्ज चे भाव वाढवून दिले व तेच पैसे परत मिळतील झालं आमचं ... आम्हाला च पाजत आहे शेतकरी बांधवां नी याचा विचार जरूर करावा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा लोकसभे पेक्षाही जास्त खतरनाक परिस्थिती निर्माण झाली पाहिजे
निर्मला सितारामन हिला फक्त टोमॅटो व कांदा भाव वाढले तर तिला जास्त टेन्शन आलं त्या अंबानीने मोबाईल रिचार्ज भाव तीस टक्के वाढले तर कोणी ब्र शब्द काढेना शिंदे फडणवीस उघडा डोळे बघा नीट
मावशी खरी शेतकरीन आहे हे आनभावाचे बोल आहेत पत्रकार बंधुंनो तुमही सागा की सरकारला शेतकऱ्यांचे सरकार आयकत नाही तुहमी तरी शेतकऱ्यांचे वाली व्हा आणि सरकार प्ररयनत कहाणी पोचवा ही विनंती आहे
पत्रकार खरोखरच लोकशाहीचा चौथा स्तंभ असेल तर शेतकऱ्याची व्यथा मोदी साहेबांच्या केंद्रीय मंत्रिमंडळापुढे मांडेल शेतकऱ्याचा विंटरयू लोकांनाच नका दाखवु अर्थमंत्री निर्मला सीताराम यांना जाब विचारा
किती पुस्तकं शिकली असेल हो ही आजी.. काहीच नाही, किंवा ३-४ इयत्ता शिकली असेल.. पण शेतीविषयी किती खर्च, निघणारे पीक, त्याला विकून मिळणारी रक्कम, त्यात किती फायदा किती तोटा या सगळ्या गोष्टीची सविस्तर मांडणी करून सांगितली आहे... त्यामुळे सरकार शेतकऱ्याप्रती जे काय निर्णय घेत आहे त्यामुळे शेतकरी फायद्यात आहे की तोट्यात याचा अभ्यास सरकारने करणं आवश्यक आहे..
एकदम बरोबर बोलले मावशी अनुभवाचे बोल आहेत सरकार मायबाप जरा जागे व्हा आमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका सर्वप्रथम पत्रकार बंधूचे आभार कारण त्यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवावा
कांद्यावरील सर्वात चुकीचं धोरण आहे केंद्र सरकारच 40%निर्यात शुल्क कमी करावे. शेतीला लागणार खते,औषध सगळे माहग झालेले आहे .शेतकऱ्याचे कष्ट अमाप आहे .रात्री ११ते६.लाईट असते येवढ्या रात्रीच पाणी भरावा लागत..
मावशीला अर्थसंकल्प समजलेला आहे तरी मावशीला माझा सलाम आणि मावशी अशा जर 50 मावशी जमा झाल्या तर सरकार हलवून टाकतील सरकारला आज निर्मला सीताराम ला इथं खुरपायला आणायला पाहिजे निंदायला आणायला पाहिजे तेव्हा तिला समजेल दिवसाचा काय पाणी काय आणि पाऊस काय आणि निम्मी टोकणी काय आजीला माझा सलाम
काँग्रेस ने देश लुटला, शेतकरी लयाला लावला ते पणं बघा. योजनांचा लाभ फक्त मोठ्या शेतकऱ्यांनाच होतो. आता तरी शेतकऱ्यांना पैसा मिळतो आहे. काँग्रेस ने काय केले शेतकऱ्यांसाठी. फक्त देश लुटला आहे.
भाजपने काय कुठून पैसा आणला तर शेतकऱ्यांना द्यायला शेतकऱ्यांचा पैसा आहे तेव्हा दिलाय शेतकऱ्यांना जीएसटी आणला चार पटीने महागाई औषध खताची केली त्यावेळचा काळ आणि आताचा काळ खूप बदलले ऊसाला घ्यायला खताचा वापर पेटी खत घेतलं तर ₹एक लाख रुपये जातात जीएसटी 18000 रुपये जातेत शेतकऱ्याला देतात किती 6000 रुपये शेतकरी सरकारला पोचतोय
जोपर्यंत सरकार आमच्या बांधावर येत नाही, तोपर्यंत माझ्या शेतकरी बांधवांचा आवाज हा बांधापर्यंतच मर्यादित रहाणार.किती राजकरणे आली नि किती गेले कोणाच्याही मनात शेतकऱ्यांच्ये हाल कळले नाही.आजपर्यत जी जी संकटं आली त्यात फक्त आणि फक्त माझा शेतकरीच होरपळलेला आहे.😢😢😢😢
जे प्रत्यक्षात शेतात राबणाऱ्या आया बहिणींना, सामान्य ज्ञान असलेल्या शेतकऱ्यांना कळते ते ह्या अदानी, अंबानी पुरस्कृत व्यापारी विचारसरणीच्या राज्यकर्त्यांना कळत नसेल का?
बजेटमध्ये महाराष्ट्राला काही मिळालं नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचा परिणाम दिसून येईल येणाऱ्या विधानसभा मध्ये महाराष्ट्रतील जनता यांना यांची जागा दाऊण देईल
आजी एकदम बरोबर बोलते शेतमालाला बाजारभाव नाही परंतू खत औषधे किती महाग झाली आहुत हे सरकारने सांगावे डिझेल पेट्रोल महाग झाल्यामुळे ट्रॅक्टरची मेहनत किती वाढली हे सरकारने बांध्यावर येऊन बघावे
खरा भारत इथे आहे भाऊ.... आई किती शिकली माहीत नाही पण बोलताना असं वाटतं.... चांगल्या चांगल्या ना गार पाडू शकते.
# सलाम स्त्रीशक्ती 🙏🏻🙏🏻
सलाम मावशी ला मेहनत ला पैसे द्या. 🙏🏼 खऱ्या जिजाऊ च्या लेकी...
Salam mavshi Kai. Tumhi tyanchi situation samjun ghya aadhi. Fakat appreciation Karu naka. Kahi tari kara
आजीला समजलं बजेट पण मोदी आणि निर्मला सीताराम यांना बजेट समजलं नाही सलाम या आजीला
आजी तुम्ही तुमचा अनुभव अगदी बरोबर मांडला एक दिवस शेतकऱ्यांनी सरकारला अदल घडवली पाहिजे ती वेळ विधानसभा निवडणुका मधून दाखवून दिलं पाहिजे
अगदी योग्य सामान्य जनतेचा आवाज
मी पण एक शेतकरी आहे आणि या मावशीच्या विचाराशी मी सहमत आहे आणि हो हि खरी वास्तविकता आहे.
मस्त बोललात शेतकरी खूप अभ्यास आहे .👌👌👍
अगदी बरोबर दादा
हि अशी परिस्थिती आहे एक वेळा एका मेढराने आपल्या कळपातील सवगडयाना सांगितलं की या हिवाळ्यात आपणास 1/1ऊनी शाल मिळणार आहे सर्व एकदम खुष झाले त्यातील च एका म्हाताऱ्या मेंढ्यांने ठीक आहे पण वारीसाठी लोकर कोणाकडून घेणार हे सगळं ऐकून सर्व निराष झाले आणि विचार करीत बसले होते
जसं आता लाडकी बहिण लाडका भाऊ सारख्या अनेक योजनांचा तडाखा लावला पण पैसा येणार कोठुन तर साधं सोपं उत्तर आहे अंबानी ने रिचार्ज चे भाव वाढवून दिले व तेच पैसे परत मिळतील झालं आमचं ... आम्हाला च पाजत आहे
शेतकरी बांधवां नी याचा विचार जरूर करावा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा लोकसभे पेक्षाही जास्त खतरनाक परिस्थिती निर्माण झाली पाहिजे
यातणा भोगतात कायम कसला अभ्यास कसला काय
न डगमगता तसेच परखडपणे भूमिका मांडली या शेतक-यांनी ❤❤❤
मावशी आगदी बरोबर आहे
शिकलेल्या लोकांना आर्थिक बजेट समजलं नाही पण एक अडाणी श्री आर्थिक बजेट मी सांगू शकते
Aaj paryent kuthlya hi economics chya professor ne gramin lokana budget samjun sangitala nahi
Mag Sharad Pawar na sanga na budget. To buwa tar 4 Vela CM hovun pan kahich karart navhata.
Sheti aahe ka tuzya ghari
वाह! मावशी ने शेती विषयक सुंदर माहिती दिली. शिका या मावशी कडून आर्थिक बजेट. खरी माहिती आहे.
आता कुणी अडाणी राहिलेला नाही. आपले अधिकार प्रत्येक आला समजतात. राजकारण ी लोक लबाड असतात. आता जो शेतकरयाची हिताची गोष्ट करेल त्यालाच बहुमत मिळेल.
अगदी खरोखर बोलली मावशी
मनापासून सलाम 🙏🙏
सत्य परिस्तिथी आहे शेतकऱ्याचा कोणी नाही वाली
शेतकरी सुध्दा हूशार आहेत सरकारने यड्यात काढायची कामं करु नये सरकारने लवकरच सावध व्हावे
मला काही भेटत नाही सरकारकडून समजेल
उद्याच्या जीवावर सरकार जगते शेतकऱ्याला समजत नाही सरकार
बोलता ताई शेतकऱ्याला फसवते
शेतकऱ्याची
ताई ताई तुम्ही खरं
आजी एकदम बरोबर बोलत आहेत. बघा राज्यकर्त्यांनो लाज वाटु द्या सामान्य मानसाचा आवाज आहे.
Right boltat Tai tumi
एक नंबर मुलाखत 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
एकदम बरोबर आहे मावशी मानलं तुम्हाला काय अभ्यासू मत मांडलं तुम्ही
निर्मला सितारामन हिला फक्त टोमॅटो व कांदा भाव वाढले तर तिला जास्त टेन्शन आलं त्या अंबानीने मोबाईल रिचार्ज भाव तीस टक्के वाढले तर कोणी ब्र शब्द काढेना शिंदे फडणवीस उघडा डोळे बघा नीट
अगदी बरोबर आहे
मावशी खरी शेतकरीन आहे हे आनभावाचे बोल आहेत पत्रकार बंधुंनो तुमही सागा की सरकारला शेतकऱ्यांचे सरकार आयकत नाही तुहमी तरी शेतकऱ्यांचे वाली व्हा आणि सरकार प्ररयनत कहाणी पोचवा ही विनंती आहे
या मावशीने अतिशय उत्तम माहिती दिली आणि सरकारचे काय पण सगळ्या लोकांचे डोळे उघडतील अशा त्या बोलल्या खरंच
समजदार आहे माऊली छान मुलाखत दिली
पत्रकार खरोखरच लोकशाहीचा चौथा स्तंभ असेल तर शेतकऱ्याची व्यथा मोदी साहेबांच्या केंद्रीय मंत्रिमंडळापुढे मांडेल शेतकऱ्याचा विंटरयू लोकांनाच नका दाखवु अर्थमंत्री निर्मला सीताराम यांना जाब विचारा
किती पुस्तकं शिकली असेल हो ही आजी.. काहीच नाही, किंवा ३-४ इयत्ता शिकली असेल.. पण शेतीविषयी किती खर्च, निघणारे पीक, त्याला विकून मिळणारी रक्कम, त्यात किती फायदा किती तोटा या सगळ्या गोष्टीची सविस्तर मांडणी करून सांगितली आहे... त्यामुळे सरकार शेतकऱ्याप्रती जे काय निर्णय घेत आहे त्यामुळे शेतकरी फायद्यात आहे की तोट्यात याचा अभ्यास सरकारने करणं आवश्यक आहे..
ताई आणि आई यांनी शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त केल्या भाऊ नी शेतकर्याच मनितील बोलले धन्यवाद जय बळीराजा🎉
कीटकनाशके, शेती अवजारे यावर 28℅ GST आहे। शेतीमालाचे भाव जैसे थे आहे।
सलाम यांच्या बोलण्याला खरी हकिकत madali
मावशी च्या अनुभवला आणि कष्टाला सलाम 🙏
बरोबर आहे शेतकऱ्याचे दुःख शेतकरीच समजू शकतो. मालाला योग्य भाव दया
एकदम बरोबर बोलले मावशी अनुभवाचे बोल आहेत सरकार मायबाप जरा जागे व्हा आमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका सर्वप्रथम पत्रकार बंधूचे आभार कारण त्यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवावा
मावशी खरी शेतकरीन आहे हे मात्र १०० टक्के खर
महाराष्ट्र टाईम्स सामान्य जनतेचा आवाज ❤🎉
या आजीबाई खरोखरच शेतकरी आहे खरी सत्यता आजीने मांडली आहे या सरकारने 1 वर्ष तरी शेती करून दाखवावी
रिपोर्टर सलाम 🎉🎉अभिनंदन
100% barobar.
दीड हजार रुपये महिन्याचा सरकारला काही फायदा होत नाही असे मावशीच्या बोलण्यातून समजते
मग घरी बसून वीस हजार रुपये द्यायचे का प्रत्येक व्यक्तीस.
Tyanchya malala bhav dya asa mhanat ahet tya murkha
@@honey2023-f9jModichybi adhi kay fayda zala nahi?
@@honey2023-f9jमग लाखो रुपए अधिकारी वर्गाला पेंशन रूपात घरी बसून घेणार.......... वा re सरकारी जवाई
तू देशील का ? २०००० रुपये 😂 अरे सोंडग्या काय म्हणतील अजी आम्हाला १५०० नको भाजीपाला शेतमाल लां भाव द्या तू साला अनपढ निघाला@@honey2023-f9j
कांद्यावरील सर्वात चुकीचं धोरण आहे केंद्र सरकारच 40%निर्यात शुल्क कमी करावे. शेतीला लागणार खते,औषध सगळे माहग झालेले आहे .शेतकऱ्याचे कष्ट अमाप आहे .रात्री ११ते६.लाईट असते येवढ्या रात्रीच पाणी भरावा लागत..
मावशीला अर्थसंकल्प समजलेला आहे तरी मावशीला माझा सलाम आणि मावशी अशा जर 50 मावशी जमा झाल्या तर सरकार हलवून टाकतील सरकारला आज निर्मला सीताराम ला इथं खुरपायला आणायला पाहिजे निंदायला आणायला पाहिजे तेव्हा तिला समजेल दिवसाचा काय पाणी काय आणि पाऊस काय आणि निम्मी टोकणी काय आजीला माझा सलाम
आमच्या सेतकर्याचा नशिबी शेवटी निराशाच सगळ काही काँग्रेसच्या काळात जे होत तेच आता पण ते चे भाव मिळत आहे
शेतकरी.विरोधी. केंद्र सरकार
शेतकर
काँग्रेस ने देश लुटला, शेतकरी लयाला लावला ते पणं बघा. योजनांचा लाभ फक्त मोठ्या शेतकऱ्यांनाच होतो.
आता तरी शेतकऱ्यांना पैसा मिळतो आहे. काँग्रेस ने काय केले शेतकऱ्यांसाठी. फक्त देश लुटला आहे.
कामाचा आढावा घे काय केलं ते😊@@rku03
10 varshat kay dilae. 2022 la sheti utpan double karnar hotae. Kayzale. Jyana shetkaryanche chalu utpan mahit nahi. Sarva bharstachari chor pakshat ghetlae.
Potli,Zoli time ala ahe andh bhakta.
भाजपने काय कुठून पैसा आणला तर शेतकऱ्यांना द्यायला शेतकऱ्यांचा पैसा आहे तेव्हा दिलाय शेतकऱ्यांना जीएसटी आणला चार पटीने महागाई औषध खताची केली त्यावेळचा काळ आणि आताचा काळ खूप बदलले ऊसाला घ्यायला खताचा वापर पेटी खत घेतलं तर ₹एक लाख रुपये जातात जीएसटी 18000 रुपये जातेत शेतकऱ्याला देतात किती 6000 रुपये शेतकरी सरकारला पोचतोय
सरकार सागत कि आम्ही
वर्षाला 6 हजार रु शेतकर्याला देतो .पण या 4 वर्षात खते व बीयाणे यांच्या किमतीत कीती वाढ झाली हे पण सरकारणे सागीतले पाहीजे.
आईने भाजीपाला पिकांचे प्रक्रिया बद्धल खूप छान बोलले.सर्व लोक बोलले पाहजे.आता गाफील राहून नाही जमणार..
शेतकरी ताईंनी अगदी तळमळीने सत्य परिस्थिती सांगितली आहे शेतीमालाला भाव मिळत नाही हमीभाव मिळावा
सर्व वडील दार बहीण-भावाला विनंती करतोय चालू सरकार असं झोपू आता कायम उठलं नाही पाहिजे धन्यवाद
शेतकऱ्यांसाठी शेती न करणे हाच मोठा फायदा आहे शेती फक्त स्वतःसाठी करावी
शेतकऱ्याच्या शेतीमालाला कशालाही भाव नाही मध्ये दलाला मोठे झाले शेतकरी आहे तिथे आहे
ताई,आई ला सलाम चांगले उत्तरे दिली आहेत. शासन हे भिकारी आहेत
त्यांचं म्हणणं आहे मालाला दर द्यावा सरसकट जर कर्ज माफ केलं इलेक्शन पृथ्वी पळवापळवी करू नये असं त्यांचं म्हणणं आहे
ताई एकदम बरोबर बोलतात मेंढराला लोकरीची शाल पांघरायला दिल्यासारख आहे की हो
भाऊ खुप महत्वाचे बोलला हे खर आहे
मावशी बरोबर बोलला
असे व्हिडिओ घेत जा ...आणि फालतू राजकारण दाखवत जाऊ नका...😢
जोपर्यंत सरकार आमच्या बांधावर येत नाही, तोपर्यंत माझ्या शेतकरी बांधवांचा आवाज हा बांधापर्यंतच मर्यादित रहाणार.किती राजकरणे आली नि किती गेले कोणाच्याही मनात शेतकऱ्यांच्ये हाल कळले नाही.आजपर्यत जी जी संकटं आली त्यात फक्त आणि फक्त माझा शेतकरीच होरपळलेला आहे.😢😢😢😢
शेतकऱ्याना हमी भाव दया आम्हाला सरकारची फुकट विज पाणी सबसीडी नको
निर्मला बाईलदाखवा हा व्हिडिओ🎉
निर्मला तुला पाच एकर शेती देतो किती कष्ट करावे लागतात ते बघ किती खर्च किती शिल्लक राहतात ते बघ
वांझोट्या अर्थमंत्री सिताराम यांचा अर्थसंकल्प त्या अर्थ मंत्रालयाला हिंदी सुद्धा बोलता येत नाही मावशी
१५०० हजार ने तर खेडे गावात घोडे लावले सगळ्यांना 😅😅 रोज नविन काही तरी एक
आम्हाला दहा रुपये देतात आमच्या कडून हजार रुपये घेतले जाते
हा विडिओ पीएम ,कृषी मंत्री,व अर्थमंत्री सेंट्रल government. तसेच स्टेट government यांना पाठवावा. 😢
सगळेच.पाडा.शेतकरीच.निवडणुक.लढवा
मावशी एकदम योग्य बोलत आहे मावशीच्या बोलण्याला मी सहमत आहे
जनंता जागरूक झाली आहे 🙏🙏🙏🚩🚩🚩✊✊
ताई अगदी खरंय सोलापूर भा ज पा मुक्त होणार आहे
Maushi 1 no mulakgat
Dhanyawad Maharashtra times
जे प्रत्यक्षात शेतात राबणाऱ्या आया बहिणींना, सामान्य ज्ञान असलेल्या शेतकऱ्यांना कळते ते ह्या अदानी, अंबानी पुरस्कृत व्यापारी विचारसरणीच्या राज्यकर्त्यांना कळत नसेल का?
कळतय पण वळत नाय
भाजप हटाव देश बचाव
एवढी मोठ्ठी जुडीला फक्त 10 रू मागतात.अवघड आहे रे भाऊ शेतकऱ्यांचे.
हि खरि शेतकर्याची व्यथा आहे
खाणदाणि शेतकरी
ताई साहेब लय भारी विचार मांडले शेतकऱ्यांचे जय श्री राम ताई तुम्हाला
खरोखर या शेती विषयी माहिती दिली
Barobar
एकदम बरोबर आहे
बजेटमध्ये महाराष्ट्राला काही मिळालं नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचा परिणाम दिसून येईल येणाऱ्या विधानसभा मध्ये महाराष्ट्रतील जनता यांना यांची जागा दाऊण देईल
सलाम मावशी आणि ताई तुमचे विचारला
एकदम बरोबर
Ekdam sttya ahe mauli 👍👍👍👃👃👃👃
खूप सुंदर अर्थसंकलपावर विवेचन केलाय राजकारण्यांना चपराक
अगदी बरोबर दादा
Great Tai
एकदम बरोबर आहे ताई
Mavshi la Salam ha bhaga arthsakalp ghya shika nirmala Bai
The most needed interview of the time
खरच आर्थिक परिस्थिती त्याना समजत नाही त्यांनी एकदा सेतिकनबघा मोकळे त्याना 💯💯💯💯💯
बरोबर बोलल्या धन्यवाद
अगदी बरोबर आहे 👍
आजी बरोबर बोलत आहे.
Ekdam barobar, ek divas shetat rabun bahgav mag samjel
योग्य. सांगितले मावशीने
खरोखर आहे ताई
अगदी बरोबर बोललात खऱ्या शेतकऱ्याची कर्ज माफी होतच नाही👍🏻💪🏻
Very good
Mavashi.Akdam.Barobar.Aahey
अगदी बरोबर आहे मावशी तुम्ही बोलतात.
मावशी बरोबर आहे
आजी एकदम बरोबर बोलते शेतमालाला बाजारभाव नाही परंतू खत औषधे किती महाग झाली आहुत हे सरकारने सांगावे डिझेल पेट्रोल महाग झाल्यामुळे ट्रॅक्टरची मेहनत किती वाढली हे सरकारने बांध्यावर येऊन बघावे
मावशी अभिनंदन तुझं 150 कोटी फक्त महाराष्ट्रासाठी शेतीला पैसे मिळालेले आहेत तिच्या सर्व गोष्टीसाठी 500 कोटी 5000 कोटी 4000 कोटी
💯 Salam ya tai la Jay maharashtra
No1 sir