जे बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका न करता ज्याच्याकडे गेले सागरी परत आले तर त्यांचा स्वीकार करावा बाकीच्यांचा स्वीकार करू नये ते असेच सतत राहू दे जय जनता जनार्दन
शिवसैनिक आमदार यांचेवर गोमुत्र शिंपडून घ्या व त्यांना दोन महिन्याची ट्रेनिंग देऊन जनतेत जाऊन आर्शिवाद घ्यायला सांगा तसेच ईडी सीबीआय ला घाबरणार नाही हे सुद्धा लिहुन घ्या
कर्जत रायगडचा आमदार आम्ही जनता स्वताच्या भाकरी घेऊन जावुन निवडून आनु आणि ऊद्वव साहेब आपल्या पर्यंत आमचा हक्काचा आमदार तुमच्या चरणी समर्पित करू पण गद्दारांना घेऊ नका जर तुम्ही घेतले तर जनता साहेब तुम्हाला माफ करणार नाही आमची कलकलीची विनंती आहे साहेब तुम्ही लोकांना फसवु नका कारण आपल्या साठी महाराष्ट्र त वातावरण खुप सुपिक आहे
वेळेला सोडून जाणारे गद्दार कधीच जवळ उभे करूच नका, भरपूर उत्सूक कार्यकर्ते आहेत त्यांना संधी द्या,गद्दारांना त्यांची किंमत कळू द्या.जनता त्यांना घरीच बसवणार आहे
तो बेचारा दारु पिऊन आजारी पडला आहे. मुंबई येथे दवाखाण्यात उपचार घेत आहे. काय ते डोंगार ..,काय ती झाडी.., काय ते हॉटेल.., काय तो खंबा असे बर्गळत आहेत..😂😢😅
जे नवीन शिवसैनिक आहेत त्यांना चांगली संधी द्यावी कारण ते तरुण शिवसैनिक आहेत आणि राजकारण त्यांना बरंच समजले आहे आणि जे गेले आहेत ते चांगले कमाऊन बसले आहेत त्यामुळे नवीन शिवसैनिक म्हणून त्यांना स्थान ध्यावे
आपले बरेच व्हिडिओ बघितले पण त्यातुन हेच जाणवते की खोट्या बातम्या देऊन गैरसमज पसरवत विशिष्ट लोकांनासाठी एजेंडा चालवतात. जेणेकरून एक मतप्रवाह तयार व्हावा पण लोक खुप समजदार आहेत मॅडम
विजया जी नमस्कार, आम्हाला ४८ लोकसभा मतदार संघातील विजयी उमेदवारांना कोणत्या विधानसभेत किती मताधिक्य मिळाले ह्याची माहिती देणारे, मतदारसंघ निहाय व्हिडिओ पाहायला आवडेल. त्यातून आपण विधानसभेत काय चित्र असेल याचे आम्हाला विवेचन करून योग्य प्रकारे सांगावे ही विनंती🙏
गद्दार आणि माजलेले "दहाजण" घेऊ नका .चूक कबूल केली असेल तर बाकीच्या सर्वाँना घ्या .पण शपथ पत्र लिहून घ्या. पक्ष वाढवा. पक्ष्यांची ताकत वाढवा. जय महाराष्ट्र! UBT only
आता नवीन उमेदवार उभे करून त्यांचे पाठीवर आशिर्वाद द्यावे तरचं महाराष्ट्र राज्यातील शिवसेना मोठ्या प्रमाणात वाढेल हेच खरे आहे फुटीरतावादी शक्तींना दाराबाहेर थांबावं लागेल तरचं विश्वास राहणार
राजकारनात कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो व कायमचा शत्रु नसतो.राजकारन फार वाईट आहे.जर कोणी कुठला नेता किंवा पक्षाचा निष्ठावंत समझत असेल तर तुमची निष्ठा चुलीतच गेली समझा.आपली कामं बघितलेली बरी त्यापेक्षा.
साहेब गद्दारांना अजीबात घेऊ नये सर्व शिवसैनिकांना, साहेब आपणासही खुप मनस्ताप झाला आहे .कृपया यांना घेऊ नये.नव्याना संधी द्यावी हे गद्दार स्वार्थासाठी परत येऊ पहात आहे.
जे आम्दार मा.उद्दव ठाकरे साहेब याना सोडून शिंदे सोबत गेलेले आहेत.त्याना परत आप्ल्या कडे घेऊ नये.हे सर्व मतलबी आहेत.त्यानी आपणास खुप मनस्ताप दिला आहे.असे माझे मत आहे.
पाच नाही 17 आमदार जाणारेत उद्धव साहेब ठाकरेंकडे याची प्रचिती 10/11 दिवसात येईल
namksar saheb kase aahat
Pppppppppppppppppppppppppppppppppp
Huuhhhuuhhhhhhhjhhhhuhhhjhhhhhhhhhhhhhhhhuujjhh hi huuhhhjhhuhujjhhhhhh hu hu@@sjkartik5154
@@yashpatil699😂se❤🎉🎉
🎉
जे येतील त्यांना घ्या शिंदे चा माज उतरेल. अटी वर एकाला पण तिकीट देऊ नका 😂 काम करून घ्या फक्त.
😂😂
Perfect
Ticket dyaycha nahi
खूनाला.घेऊ.नहे
घ्या. पण शिशिर शिंदे करून एकनाथ शिंदे ला राजकीय संपवा.
सगळ्यांना नाही...... वाईट वेळेत ज्यांनी सर्व सांभाळून घेतलं त्यांना चान्स द्यावा
गद्दारांना घेऊ नका ठाकरे साहेब, 🙏
साहेब एकाला पण घेऊ नका
शिंदे ला दाबान्या साठी हे करणे गरजेचे ,त्याची खूप नाटक चालू आहेत ठाण्या मध्ये.त्याच्या पोराची पण
घेऊन टाकायच... यालाच तर राजकारण म्हणतात🎉
यांना घेऊ नका. यांचा गुव्हाटिचा तो प्रसंग विसरू नका.. गद्दार ते गद्दार...
घेऊद्या आमच्या भावकिला एकट राहुद्या.
गद्दारांना थारा देऊ नये उध्दव साहेबांना विनंती आहे माझी तुमचा निष्ठावंत शिवसैनिक
पक्षात घ्या पण उमेदवारी अजिबात नाही
Correct 💯✅
बरोबर ❤❤
निष्ठावंत शिवसैनिकाना संधी द्यावी
संतोष बांगरला तर अजिबात घेऊ नका .
जे जे गोव्यातील हाँटेलमध्ये टेबलावर नाचणारयाना तरं मुळेच घेऊ नका
जे गेले आहे सध्या त्यांना परत घेऊ नका नवीन शिवसैनिकांना संधी द्या साहेब आणि जे परत येतील त्यांना तिकीट देऊ नका जय महाराष्ट्र
शिंदे ना आता कळलं असेल पक्ष सांभाळणे इतकं सोपं नसतं , राखणे हे इतकं सोपं नाही .
त्यांना भरोसा नाही निवडूण येण्याचा
❤ प्रकाश आबिटकर हे ठाकरे गटात आले तर त्यांचे भवितव्य आहे
यांना ठाकरे साहेब यांनी पक्षात परत घेऊच नये,हे जर विधान सभेला ऊभे केले तर हे हमखास पडणार.
उधव ठाकरे ने कोणाला ही घेऊ नही
Ho na nahi tr aamchya sarakhe nista vant kadhich map nahi karnar
मतदारसंघातील निष्ठावंत कार्यकर्ते यांचे वर उमेदवार लादू नये.
पक्षात घ्या पण विधानसभेला तिकिट देऊ नका
भुसे ना तर घेऊच नका
Goa मध्ये हा महेंद्र थोरवे टेबलवर चढून नाचत होता जेंव्हा एकनाथ शिंदे चे नाव जाहीर झाले होते मुख्यमंत्री पदासाठी तेंव्हा
जे तटस्थ आहेत त्यांना घ्या साहेब...
अजिबात घेऊ नये
बांगरला घेऊ नये
हरामी आदल्या दिवशी रडत होता, दुसऱ्या दिवशी सरडा झाला.
कोणत्याही आमदाराला उद्धव ठाकरे यांनी घेऊ नये
वामनवतार विजया चा 👍 मिंदे भुरटा आणि गद्धार म्हणून त्याच्या बरोबर उरलेले आमदार राहिले तर नक्कीच त्यांचे कुत्रे हाल खाणार नाही. 🙏🚩
उमरगा च्या चौगुले ले ला परत घेऊ नये
🎉यांना अजिबात घेऊ नका हे पाच जनांमुळे पक्ष गेला हेच इकडं असते तर त्यांचा कोरम पूर्ण झाला नसता
ज्यांनी ठाकरे परिवारावर कधी टीका नाही केली फक्त अशाच आमदार ना घ्या ज्यांनी टीका केली त्यानं परत घेऊ नका साहेब...
महाराष्ट्रात फक्त एकच साहेब फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद.
Vegans done
हे आमदार परत येत नाहीत त्यांना मुद्दामहून ठाकरेंकडे पाठवल जातय याच्यामागे फडणवीसच डोकं आहे या आमदारांना जोड्या जवळ करू नका नाहीतर पुन्हा मागचे दिवस
कशाला घेताय घेऊन पण पडणारच आहेत
उद्धवजी गद्धरांना शिवसेनेत प्रवेश देऊ नये. हे संधीसाधू आहेत. याच्यावर विश्वास ठेऊ नये.
जे बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका न करता ज्याच्याकडे गेले सागरी परत आले तर त्यांचा स्वीकार करावा बाकीच्यांचा स्वीकार करू नये ते असेच सतत राहू दे जय जनता जनार्दन
एकाला घेऊ नका साहेब आपले उमेदवार पडले तरी चालते गदर ला घ्यायचं नाही निष्ठावंत शिवसैनिकांना संधी द्या जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम
शिवसैनिक आमदार यांचेवर गोमुत्र शिंपडून घ्या व त्यांना दोन महिन्याची ट्रेनिंग देऊन जनतेत जाऊन आर्शिवाद घ्यायला सांगा तसेच ईडी सीबीआय ला घाबरणार नाही हे सुद्धा लिहुन घ्या
कर्जत रायगडचा आमदार आम्ही जनता स्वताच्या भाकरी घेऊन जावुन निवडून आनु आणि ऊद्वव साहेब आपल्या पर्यंत आमचा हक्काचा आमदार तुमच्या चरणी समर्पित करू पण गद्दारांना घेऊ नका जर तुम्ही घेतले तर जनता साहेब तुम्हाला माफ करणार नाही आमची कलकलीची विनंती आहे साहेब तुम्ही लोकांना फसवु नका कारण आपल्या साठी महाराष्ट्र त वातावरण खुप सुपिक आहे
वेळेला सोडून जाणारे गद्दार कधीच जवळ उभे करूच नका, भरपूर उत्सूक कार्यकर्ते आहेत त्यांना संधी द्या,गद्दारांना त्यांची किंमत कळू द्या.जनता त्यांना घरीच बसवणार आहे
एकाला सुद्धा घेणार नाही ठाकरे😅😅😅😅
ऊध्धव ठाकरे बाळासाहेबांचे सुपुत्र आहेत , गद्दारांना माफी नाही, दरवाजे ऊघडणार नाहीत.
एकदम बरोबर विश्लेषण केले आहे .
तो गुवाहाटी येथे टेबलावर डान्स करणारा बोकड कुठे आहे
तो बेचारा दारु पिऊन आजारी पडला आहे. मुंबई येथे दवाखाण्यात उपचार घेत आहे. काय ते डोंगार ..,काय ती झाडी.., काय ते हॉटेल.., काय तो खंबा असे बर्गळत आहेत..😂😢😅
😅😅😅
यांना पक्षात घेऊन तिकीट देऊ नये .५ वर्ष पक्षाचे काम करायला सांगा.
ह्यातल्या एकालाच उद्धव ठाकरे घेऊ शकतात ते म्हणजे प्रकाश आबिटकर
महेंद्र थोरवे हीच व्यक्ती होती गोव्यात टेबलवरचा नाच्या
याला घेऊ नका... मातोश्रीवर आले का. आपल्या सर्व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना निष्ठावंत शिवसैनिक बोलाऊन घ्या..बघू कसे येतात....
बरोबर
जे नवीन शिवसैनिक आहेत त्यांना चांगली संधी द्यावी कारण ते तरुण शिवसैनिक आहेत आणि राजकारण त्यांना बरंच समजले आहे आणि जे गेले आहेत ते चांगले कमाऊन बसले आहेत त्यामुळे नवीन शिवसैनिक म्हणून त्यांना स्थान ध्यावे
बिलकुल कोणताही गद्दाराला घ्यायचं नाही
आपले बरेच व्हिडिओ बघितले पण त्यातुन हेच जाणवते की खोट्या बातम्या देऊन गैरसमज पसरवत विशिष्ट लोकांनासाठी एजेंडा चालवतात. जेणेकरून एक मतप्रवाह तयार व्हावा पण लोक खुप समजदार आहेत मॅडम
विजया जी नमस्कार,
आम्हाला ४८ लोकसभा मतदार संघातील विजयी उमेदवारांना कोणत्या विधानसभेत किती मताधिक्य मिळाले ह्याची माहिती देणारे, मतदारसंघ निहाय व्हिडिओ पाहायला आवडेल. त्यातून आपण विधानसभेत काय चित्र असेल याचे आम्हाला विवेचन करून योग्य प्रकारे सांगावे ही विनंती🙏
Vidhansabhet ani loksabhet vegl chitr disty karan umedvar baghun pn mat dile jate
@@king_111.त्याचे विवेचन विजया जी चांगल्या प्रकारे करू शकतील,
ONLY THACKRE
Nicely analysis madam Jay Maharashtra satya mev Jayate
I❤u thakarye
NO ENTRY !!!
जय महाराष्ट्र
गद्दार आणि माजलेले "दहाजण" घेऊ नका .चूक कबूल केली असेल तर बाकीच्या सर्वाँना घ्या .पण शपथ पत्र लिहून घ्या.
पक्ष वाढवा. पक्ष्यांची ताकत वाढवा.
जय महाराष्ट्र! UBT only
आता नवीन उमेदवार उभे करून त्यांचे पाठीवर आशिर्वाद द्यावे तरचं महाराष्ट्र राज्यातील शिवसेना मोठ्या प्रमाणात वाढेल हेच खरे आहे फुटीरतावादी शक्तींना दाराबाहेर थांबावं लागेल तरचं विश्वास राहणार
Ok
thakare saheb yana ghevu naka. yanaha ubhe rahu dya. yana padun yana jaga thakhavachi.
Who told you Vijaya Waman ?
It's not true....
Please give always true news
😮😮
Understand 😮😮
साहेब gaddar आमदारांना तुम्ही घेऊ नये
Madam aapan khup chhan news karte. दिसायला पण खूप सुंदर आहे. Thanku madam.
Nice explanation........ताई 👍👍
तठस्थ राहत वस्तुस्थिती मांडत जा,जेणे करून आपल्यावर लोकांचा विश्वास राहिल.
ह्यांना कोणी घेऊ नये
बापरे हीं इतकी मोठी भविष्यदर्शी आहे का 😅😅😅😅
supar sarwana salam bete khar tech honar
ज्यांनी टिका केली नाही त्यांना घ्या
सर्वांनीच जावे तीकड,बाप पळवल्याचा कलंक तरी धूऊन निघेल स्वच्छ...तसही महाराष्ट्र राजकारणात ऊरलयंच का?????????😂😂😂
You are right Vijaya.❤❤❤❤
वा शाबास
येऊ दया वापस तिकीट नाका दया
घेऊन टांगावे असे मला वाटते।
राजकारनात कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो व कायमचा शत्रु नसतो.राजकारन फार वाईट आहे.जर कोणी कुठला नेता किंवा पक्षाचा निष्ठावंत समझत असेल तर तुमची निष्ठा चुलीतच गेली समझा.आपली कामं बघितलेली बरी त्यापेक्षा.
जिंदाबाद जिंदाबाद उद्धव साहेब जिंदाबाद
he nakoch
😂 परत आले तर मत नाही 🎉
एकवेळेस आमदार आणि खासदार झाल्यानंतर पुन्हा निवडणुकीस बंदीचा कायदा करावा!
नकीच त्यांना भिती वाटते़़़़़
राहूल शेवाळेला शिवसेना घर का ना घाट का करणार आहे, राहुल शेवाळेचं राजकीय करियर संपलं असेच समजावे..
महेंद्रशेठ थोरवे यांना ठाकरे गटात घ्यायला च पाहिजे असा आमदार पुन्हा होणे शक्य नाही
गोव्यात टेबल वर हेच शेठ नाचले होते
@@user-fi7ep4yn9e ठिक आहे परंतु विकास कामे चांगली केली आहेत
U. B. T new Lider tyar kara 👍💐
मोदी. चे पाच खासदार. मंजे महाराष्ट्रामध्ये, मंजे स्वगृही परतले, ही आनंदाची गोष्ट आहे, जय श्री राम जय शिवराय, जय महाराष्ट्र
ठाकरे साहेबांनी या लोकांना परत आपल्या कडे घ्यावेत
Mala naahi watato ki saaheb ya sarav gadaarana parat gheeel
कोणाला ही घेवू नका .😠
या चार आमदारांच्या. सहकार्याना. तिकीट देणे. त्यांना. पक्षात. घेऊ नये
साहेब गद्दारांना अजीबात घेऊ नये सर्व शिवसैनिकांना, साहेब आपणासही खुप मनस्ताप झाला आहे .कृपया यांना घेऊ नये.नव्याना संधी द्यावी हे गद्दार स्वार्थासाठी परत येऊ पहात आहे.
हे सर्व रंग बदलणारे आहेत,ह्यांना घेऊच नका.निष्ठावंत शिवसैनिकामध्ये नाराजी होईल
प्रकाश. आबिटकर. फक्त. पि. एन. साहेब. याच्या. मुळे. आमदार. झाले..
काय खेळायचे ते खेळा
जनता तुमची योग्य जागा दाखवणार
खरी बातमी आहे काय
शिंदे सरकार मध्ये काही दिवसानी फक्त 4 ते 5 आमदार दिसतील
परतीचे दोर कधीच कापून टाकले आहेत.
आता सामान्य निष्ठावंतांना संधी मिळाली पाहिजे यांना संधी आपण दिली पण यांना संधीचे सोन करता आले नाही
पक्षात घ्या पण तिकीट देऊ नका😂😂😂
Udhav janaab
पार्श्वभूमी तपासुन घ्यावे गरज आहे कार्यकर्त्यांची
सुहास कांदे कुठे गेले
खरासभिमान
They will not take any one by uddaav any how
जे टेबला वर नाचत होते त्यांना अजिबातच घेऊ नका
जय भवानी
ठाकरे अलीबाबा तर नाही, ना?
गद्दारांना घेऊ नका. शिरसाठ, बांगरे, सामंत, गुलाबराव, केसरकर, दादा भुसे,अजून आहेत यांना बिलकुल पक्षात घेऊ नका साहेब. 🙏
जे आम्दार मा.उद्दव ठाकरे साहेब याना सोडून शिंदे सोबत गेलेले आहेत.त्याना परत आप्ल्या कडे घेऊ नये.हे सर्व मतलबी आहेत.त्यानी आपणास खुप मनस्ताप दिला आहे.असे माझे मत आहे.
तिकीट न मागण्याच्या ( २४च्या विधानसभेत ) अटीवर घ्यावे .
आबिटकरील तेवढ घु नका स्वार्थ आहे आता आमदारकी आली म्हणून