Rahul Kulkarni मधली ओळ 154 : पंढरपूर मंदिराच्या Corridor ला विरोध करणाऱ्यांची भूमिका योग्य आहे का?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2022
  • #pandharpur #vitthal #rahulkulkarni
    Rahul Kulkarni मधली ओळ 154 : 2500 कोटींचा पंढरपूर विठ्ठल मंदिराचा कॉरिडॉर होण्यासाठी सरकारला हे करावं लागेल.. विरोध करणार्यांची ही भूमिका योग्य आहे का ?
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Комментарии • 477

  • @pralhadsawant2644
    @pralhadsawant2644 Год назад +185

    विकास झालाच पाहिजे.मंदिराच्या समोर जे
    छोटे मोठे जे दुकानदार आहेत ते खूप अरेरावी
    करून गर्दीच्या काळात वारकरी भाविकांना
    तुच्छ वागणूक देतात त्यांना तेथून बाहेर
    घालविले पाहिजेत.विकास व्हावा हे नक्की

    • @jaydattadhakne2342
      @jaydattadhakne2342 Год назад +15

      अगदी बरोबर. वातावरण मोकळ आणि सुटसुटीत करा. आम्ही पण वारकरी आहोत. महाराष्ट्रातल्या सगळ्या वारकऱ्याचं मतदान घ्या.

    • @lastmanstanding1266
      @lastmanstanding1266 Год назад

      Dukan darancha virodh aahe fkt

    • @miteshwalunj1402
      @miteshwalunj1402 Год назад

      Kitti di

    • @krishnanathpawal2941
      @krishnanathpawal2941 Год назад +3

      He pan kharech ahe.

    • @user-bg8dl1ok3f
      @user-bg8dl1ok3f Год назад +1

      Khar ahe

  • @dineshpathak377
    @dineshpathak377 Год назад +115

    आपल्या महाराष्ट्रात हिच घाण आहे चांगल्या कमांना विरोध म्हणून महाराष्ट्र माघे पडलाय ते उत्तर प्रदेश बघा,तितले लोक महाराष्ट्रात कामाला यायचे ते आता दुसऱ्याला काम देत आहे,असच चाललं तर काहीच होणार नाही.

    • @ajinkyapalande85
      @ajinkyapalande85 Год назад +3

      वारकरी बरोबर बोलतात गाढवा. वारकरी चालून येतात

    • @nitinmanglekar8430
      @nitinmanglekar8430 Год назад

      तिकडे चित्र जाऊन रहा की महाराष्ट्रात कशाला

    • @rahulnikam8615
      @rahulnikam8615 2 месяца назад

      ​@@ajinkyapalande85ङङङङङङङङ णढजजजझजढढजझझझग

  • @WaghmareSANJAY
    @WaghmareSANJAY Год назад +132

    स्वतःचा व्यवसाय वाचवण्यासाठी विकास नको वाटतोय पंढरपूर मधील लोकांना

    • @swamibro2358
      @swamibro2358 Год назад +5

      100%पर्सेंट सहमत

    • @amolawhale
      @amolawhale Год назад +1

      100%

    • @shrikantkhuspe666
      @shrikantkhuspe666 Год назад

      बरोबर

    • @sopandeoche569
      @sopandeoche569 4 месяца назад

      100%

    • @NageshKhumbhar-wi1ot
      @NageshKhumbhar-wi1ot Месяц назад

      😊😅 25:48 😅😊 मीनल😮
      😊😊😊😅😊😅😅😅😅
      😅😊😊😊😊😊😂 वी मो 21:16 21:18 ​@@swamibro2358n
      😊,😊😊😊😊😅😊😊😅😊😊😅😅😅😅😅😮😮😢

  • @caghadge
    @caghadge Год назад +87

    सुधारणा करायची म्हणजे 2% लोकांचे नुकसान होणार,
    नंतर सर्वांनाच फायदा होणार आहे,

  • @pssocial4563
    @pssocial4563 Год назад +70

    पंढरपूर काॅरिडोर हा झालाच पाहिजे..... या व्यावसायिक लोकांना भरपाई मिळेलच.....अख्या जगातून लोक येतील.....पांडुरंगाची महत्ता, संत परंपरा, वारकरी संप्रदाय संपूर्ण जगात पसरेल.

  • @gauravpadghan05
    @gauravpadghan05 Год назад +78

    पंढरपूर संस्थान ने शेगाव चा आदर्श घ्यावा 🙏

  • @God-ly2bh
    @God-ly2bh Год назад +71

    पंढरपूर मंदिर परिसरात लुटारुंच्या बाझार आहे...त्यातील काही विरोध करणारी.....कारण यांची दुकान बंद पडली की खाणार काय

  • @prabhakargokhle1258
    @prabhakargokhle1258 Год назад +62

    भारतात ईतर राज्य पुढे गेली ईथे मराठी माणसाने संकुचित स्वार्थी विचार karun मागे पडत आहे

    • @aparnapathak603
      @aparnapathak603 Год назад +1

      तुमचे घर दुसर्‍याने पाडल्यावर तुम्हाला बाधितांच्या वेदना कळतिल

    • @vish407
      @vish407 Год назад +1

      Yach ghar pada mg kalel bhauna

    • @user-bg8dl1ok3f
      @user-bg8dl1ok3f Год назад

      Ghar padle tar mobadla pn bhetel

    • @aniruddhkhaire3406
      @aniruddhkhaire3406 Год назад +2

      बरोबर आमचं हि घर गेलं आहे वरळी शिवडी कॉरिडॉर मध्ये पण अम्ही विरोध केला नाही हसत हसत राज्याच्या विकासासाठी अम्ही आमची घर दिली.

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 Год назад +42

    जयजय रामकृष्ण हरी ❤️🙏🙏🚩🚩 श्री क्षेत्र पंढरपूर येथील माझ्या बंधू भगिनींनो कृपया विकासाच्या आड येऊ नये थोडा त्रास होत आहे, होईल तो सहन करावा व शासनाच्या सर्वांना भरपूर प्रमाणात बहुउपयोगी बहुउद्देशीय प्रकल्पाला विरोध न करता सहकार्य करावे ❤️🙏🙏🚩🚩

  • @-Aniket-G
    @-Aniket-G Год назад +96

    काही बाधित होणार नाही काही धार्मिक संस्कृती नष्ट होणार नाही... बाकीच्या राज्यांच्या तीर्थ क्षेत्रांचा विकास बघा त्या विकासामुळे पर्यटनाला चालना मिळून त्या ठिकाणाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळाली आहे.. तिरुपती देवस्थान बघा आणि आपल पंढरपूर देवस्थान बघा.. विकास झालाच पाहिजे .. जुन्या गोष्टी परंपरा संस्कृती यांना जतन करावंच लागेल पण डेव्हलोपमेंट पण काळाची गरज आहे...

    • @aparnapathak603
      @aparnapathak603 Год назад

      किती वेळा पंढरपूर ला येवून गेलात

    • @-Aniket-G
      @-Aniket-G Год назад +4

      @@aparnapathak603 दरवर्षी येतो काळजी नसावी

    • @santoshmdhanawade3958
      @santoshmdhanawade3958 Год назад +5

      @@-Aniket-G खुपचं बरोबर उत्तर! मी दर वर्षी आषाढी वारी करतो. पंढरपूरात खुपचं गैरसोय होते. खासकरून दुकानदार मुळे. अगदी माणूस मारत असेल तरी हे लोग दुकानासमोर उभे करत नाहीत. बोलतात माझे गिरहिक जाईल. या अपर्णा मॅडम ही त्यापैकी एक. पंढरपूरला बदलाची गरज आहे.

    • @dattatrayakadam3134
      @dattatrayakadam3134 Год назад +6

      ज्याची संपती जाते तेच विरोध करतात विकास मोदी काळात नाही तर कधीच नाही .

    • @krishnanathpawal2941
      @krishnanathpawal2941 Год назад +1

      Nakkich.

  • @ashwindate3711
    @ashwindate3711 Год назад +44

    मराठी माणूस कधी पुढे जाऊ शकत नाही 💯

    • @nitinmanglekar8430
      @nitinmanglekar8430 Год назад

      तू कोण भैया आहे का खूप पुढे गेलाय

  • @ckpatekar
    @ckpatekar Год назад +76

    पंढरीचा विकास होणे आवश्यक आहे. दर्शनाला येणाऱ्या भाविकांची सोय होणे आवश्यक आहे .शासन सुचना मागवणार असणारच .तेंव्हा सूचना करता येतीलच.

  • @rahul123maharaj9
    @rahul123maharaj9 Год назад +27

    बाधित रहिवाश्यांबद्दल पूर्ण सहानुभूती बाळगून योग्य पुनर्वसन करुन कोरिडोर झालाच पाहिजे.

  • @AkhandBharat1177
    @AkhandBharat1177 Год назад +62

    साहेब आषाढीला होणारी गर्दी कॉरिडॉर झाल्यामुळे ३६५ दिवस भक्त वाढणार आहेत,हे लक्षात घ्या.

  • @raviwaghamode9164
    @raviwaghamode9164 Год назад +30

    अतिक्रमन काढा यांचे काय ऐकू नका ,पंढरपूरचा उकिरंडा केला आहे या लोकांनी ,भाविकांचे काय हाल होतात ते मी अनुभवलंय,

    • @krishnanathpawal2941
      @krishnanathpawal2941 Год назад

      Akkha Maharashtra til Varkari anubhavtoy he satya ahe.

    • @akashmandhare6700
      @akashmandhare6700 Год назад +1

      बरोबर भाऊ ह्यांनी एकदा जाऊन काशी विश्वनाथ कॉरिडॉर पहावा मंग कळेल ह्यांना ह्यांना वारकऱ्यांशी काही देणं घेणं नाही यांना फक्त व्यवसायाशी मतलब आहे. विकास यांना नको आहे फक्त आपला खिसा पैशांनी भरला पाहिजे.

    • @bhalchandragonbare6145
      @bhalchandragonbare6145 Год назад

      Mi suddha anubhavlay

  • @ravindragund8888
    @ravindragund8888 Год назад +21

    पाऊस कधी काही नसत नाही आणि प्रत्येक महिन्याला एकादशीला येतो खूप गर्दी असते लोकांना लोकांना एका जाताना खूप त्रास होतो आणि त्याच्यामुळे यांचे दुकान वाचण्यासाठी हे विरोध करत आहेत सर्व व्यापारी पंढरपूरचा विकास विकास परिपूर्ण झाला पाहिजे

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 Год назад +25

    पंढरपूर स्वच्छता अभियान राबविण्यात यावे अशी विनंती 🙏

  • @mahadevgunjal9275
    @mahadevgunjal9275 Год назад +25

    बदल होणे काळाची गरज आहे..

  • @santoshmdhanawade3958
    @santoshmdhanawade3958 Год назад +40

    हे लोग स्वार्थी आहेत! माझ्या पंढरीच्या पायरीवर खोडा घालत आहेत. मी 10 वर्ष वारी करत आहे, एवढी गैरसोय आषाढीला होते ती कुठेच होत नाही. माझा वारकरी पाय पाय कष्ट घेतो. अश्या गोष्टीत हे स्वतःचे दुकान वाचवतात!

    • @krishnanathpawal2941
      @krishnanathpawal2941 Год назад +2

      Kharach Ashadhit literally Pandhari amaryad ghan hotey.

    • @swamibro2358
      @swamibro2358 Год назад

      👍👍

    • @akashmandhare6700
      @akashmandhare6700 Год назад

      भाऊ ह्या सगळयांचे व्यवसाय आहेत ह्यांना असे वाटत आहे की आपले व्यवसाय बंद पडतील. ह्यांना विकासाची काही देणं घेणं नाही.

  • @Boss-lt5ku
    @Boss-lt5ku Год назад +13

    तुकाराम मुंढे साहेबांना कॉरीडोरचे अधिकार द्या .

  • @sureshroman498
    @sureshroman498 Год назад +56

    विकास झाला पाहिजे वारकऱ्यांनी सहकार्य करावे राजकारण करू नका नाहीतर काम कसं होणार ही विणती padurangachya चरणी प्रार्थना

    • @rameshwarbikkad
      @rameshwarbikkad Год назад +1

      विरोध करणारे वारकरी नाहीत ते राजकारणी आहेत

  • @hiteshrajput4461
    @hiteshrajput4461 Год назад +13

    अरे यात्रेत लाखो लोक यतात...आणि पुढे अजुन गर्दी वाढेल. म्हणून काँरीडोर होतो खुप चांगली गोष्ट आहे.सुविधा उपल्पध होती व्यवसाय वाढेल स्थांनिकांनाच त्याचा फायदा होईल.मुठ भर लोकांनचा आडमुठे पणा लक्षात न घेता लाखो लोक जे येतात त्यांनचा विचार शासनाने करावा.

  • @varaderb7125
    @varaderb7125 Год назад +23

    हृदयाचे ऑपरेशन करून त्याला भरपूर रक्तपुरवठा देणे गरजेचे असताना ऑपरेशन न करता दुसरी कडून रक्तपुरवठा करा असे यांचे म्हणणे आहे मक्तेदारी बंद होईल म्हणून हा जाळफाट आहे

  • @sunilborde9182
    @sunilborde9182 Год назад +19

    तेथील लोकांना यात्रेकरूंची काही काळजी नाही त्यांना धंदा महत्त्वाचा आहे

  • @ishapathan6846
    @ishapathan6846 Год назад +31

    पंढरपुरातल्या लोकांनी विकास नको आहे सर्व अतिक्रमण करायला हवं आणि त्यांना फक्त पैसा हवा विकास नको भरपूर वारकऱ्याचे हाल होत आहेत त्यांना कुठलेही पर्यायी जागा शोधा असे शासनाने सांगावे व विकास करावा

    • @anitatalawar2630
      @anitatalawar2630 Год назад

      कसले पैसे हो लोकांचा घराचा विचार करा

  • @ashwindate3711
    @ashwindate3711 Год назад +14

    विचारसरणी बदली पाहिजे💯

  • @popatkhandagale4932
    @popatkhandagale4932 Год назад +30

    पांडुरंगाचा परिसरात बदल करा वारकऱ्यांनी सहकार्य करा

  • @shreepatil2396
    @shreepatil2396 Год назад +26

    विकास झालाच पाहिजे माझ्या येणाऱ्या वारकऱ्यचे हाल नाही झाले पाहिजे

  • @user-qz6mg1vq6q
    @user-qz6mg1vq6q Год назад +19

    सगळ्यांनी सहकार्य करावे
    काळानुरूप बदल होने अपेक्षित आहे.
    राम कृष्ण हरी

  • @kailaswaghmare3963
    @kailaswaghmare3963 Год назад +18

    पैसे कमून बसले तरी हाय मारी चालू आहे .आपली दुकान वाचवण्यासाठी किती धावपळ चालू आहे. ह्यांनी पण किती प्रॉपर्टी बनवली असेल.विकास झालाच पाहिजे.

    • @nitinmanglekar8430
      @nitinmanglekar8430 Год назад

      ते स्थानिक आहेत त्यांचा रोजगार गेला तर काय तु पोसणार का।

  • @justmyviews8626
    @justmyviews8626 Год назад +11

    शासनान पाहाल्यांदी गर्दी चे (बारी ) नियोजन. 1)बारीत असताना पाणी पिण्याची सोय 2)खाण्याची सोय 3) तसेच बारीत असताना मलमूत्र विसर्जन करण्यासाठी बारी जवळ स्वच्छता गृह 24 तास असणे गरजेचे आहे. 4) बारी च्या ठिकाणी वृद्धा साठी विसावा बारिच्यावठिकाणी स्वच्छता साफ सफाई 5) दर्शन रांगचे अंतर खूप ठेवण्या पेक्षा नियोजन करून अंतर कमी करणे 5)वारकऱ्यांच्या साठी स्वच्छता गृह याची सोय करून द्यावी वरीच्या काळात स्वछता गृहच्या कमतरते मुळे वारकऱ्यांना आणि भक्तांना उघड्या मध्ये मलमूत्र विसर्जन कराव लागत त्यामुळे पंढरपूरत या काळात खूप दुर्गंधी पसरलेली असती. महत्वाच्या गोष्टी ना प्राधान्य द्या...

  • @sunitabadwe3518
    @sunitabadwe3518 Год назад +9

    हे पंढरपुरी लोक करू देणार नाही.सरकार त्यांची सोय करूनच करणार पण नकार घंटा मनात धरूनच नकार आहे.त्या लोकांना नव्या जगात जगायचंच नाही.कारण त्यांचा आत्ताचा फायदा जो होतो तेव्हा भावनेत वाहावत जाणे उपयोगाचे नाही.

  • @rajendrajadhav9827
    @rajendrajadhav9827 Год назад +5

    आखया देशात पंढरपुर हे
    देवस्थान फार फार मंदिराचा भाग
    गर्दी होत आसते मंदिर परीसर खुलाकरन गरजच आहे
    मंदिर परिसर मोकळा।राहान महतवाच आहे
    धन्यवाद सर

  • @gitemaharaj2969
    @gitemaharaj2969 Год назад +11

    हा विकास झालाच पाहिजे आम्ही सरकार च्या सोबत आहोत हे व्यपरी त्यांच्या व्यपारा साठी
    विरोध करीत आहेत व्यापाऱ्यांचा आणि वारकऱ्यांचा कांही देने घराणे नाही
    हे उगीच उत्पात माचवतात

  • @prasadatre4105
    @prasadatre4105 Год назад +2

    फारच चांगला निर्णय आहे,, परंतु सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी

  • @dilipmkulkarni
    @dilipmkulkarni Год назад +6

    राहुल आजचा भाग अतिशय समतोल होता.. अभिनंदन!

  • @headandshoulder10
    @headandshoulder10 Год назад +17

    100 % corridor banva....... Well done

  • @ajaysvarvatkar5788
    @ajaysvarvatkar5788 Год назад +8

    करा काॅरीडोर .भक्त बघतील ..चागली सोई चागले दर्शन होईल ....सात मजली हे जे .बिल्डींग आहे .ते पन पाडाच ..कारन एवढी जुनी बिल्डींग .मधे फक्त एकच .मजला उपयोग होतो .पन ...त्या ठीकाणी .काही चागलच होईल..मला आनंदच .होईल कारन .माझ आराध्य दैवत आहेत पंढरपूर आहे .म्हणून. वाराणसी सारख काॅरीडोर झालच पाहीजेत..जय महाराष्ट्र. महाराष्ट्रत जमीनी कमी आहेत का एवढ मोठ राज्य .कुठेपन घर बाधा .पन पंढरपूर तीर्थक्षेत्र एकच आहे जनतेला .भविष्यात काय गर्दी वाढतच जानार आहे म्हणून काॅरीडोर झालाच पाहीजेत पंढरपूर पुरात ..एकादशीनिमित्त .चंद्रभागेत .अंघोळ करायला गेलो की .कीती घान साम्राज्य आहे ..सगल चागल होईल हे पन बघा पंढरपूर जनतेने ..🚩🕉🚩🕉🙏🙏🙏

  • @laxmandesai5126
    @laxmandesai5126 Год назад +17

    करी डोर झालाच पाहिजे का विकासाला अडथळा आणता यांना दुसरा मार्केट करून द्या आता होणारच

  • @gauravpadghan05
    @gauravpadghan05 Год назад +16

    पंढरपूर च्या दुकानात नुसतं लूट आहे... बाकी काही नहीं

  • @jaydattadhakne2342
    @jaydattadhakne2342 Год назад +10

    खूप छान. नक्की व्हावं.

  • @nivrutinawale5053
    @nivrutinawale5053 Год назад +10

    होळकरवाडा व शिंदेवाडा ह्या ऐतिहासिक वास्तू आहे कोणत्या परिस्थितीत त्यापाडु नये

  • @popatsudake8525
    @popatsudake8525 Год назад +3

    हा प्रकल्प झालाच पाहिजे ही जी लोक आहेत ते व्यापारी लोक बोलत आहेत

  • @gauravpadghan05
    @gauravpadghan05 Год назад +10

    यांचचे दुकान चालेले म्हुणुन नाटक करत आहेत हे 😂😂😂😂😂

  • @commentman4125
    @commentman4125 Год назад +5

    विकास तर झालाच पाहिजे, विकास झाल्या नंतर खरोखरच अनेक अडचणी दुर होणार आहे, भाविक संख्या वाढणारच आहेत,

  • @gauravpadghan05
    @gauravpadghan05 Год назад +10

    विकास करू दयायचा नाही आहे पंढरपूर चा लोकांना 😡😡😡😡जागा च कुठे आहे पंढरपूर ला...

    • @ShubhamMore-dm8ys
      @ShubhamMore-dm8ys Год назад +1

      दादा तु राहतोस का पंढरपूर मध्ये, जागा कुठे आहे म्हणतोयस, जागा आहे भरपूर पण त्याचा योग्य नियोजन नाही, आपल्याला काही माहिती नसल्यास उगीच शहर वासियांना बोलू नये......

  • @skadam3945
    @skadam3945 Год назад +12

    बदल व्हायलाच हवा काळानूसार

  • @dilipshelke3958
    @dilipshelke3958 Год назад +7

    महाराष्ट्र राज्यात विकासकामाला अडवणूक होते तसेच मोठे उद्योग आले की विरोध करायचा विरोधानंतर ईतर राज्यात उद्योगपती जात आहेत,
    तांत्रिक उद्योग गुजरात राज्यात गेले
    की जाग येते व नंतर टिका करुन राजकारण केले जाते.

  • @sandeepamrutrao2160
    @sandeepamrutrao2160 Год назад +10

    राहुल जी खुप छान , अभिमान आहे आम्हाला की तुम्ही धाराशिव च्या मातीत तयार झाले आहोत. एक मत तुळजापूर करांचा पण घ्या . तिथे ही हीच परि्थिती आहे 🙏🏻

  • @APK81
    @APK81 Год назад +6

    सगळ्यांना स्वतःची दुकानं आणि धंदा करायचा आहे...बाकी भक्ती, देव, देऊळ सगळं झूठ बात
    म्हणून विकासाला विरोध

  • @adityashinde5616
    @adityashinde5616 Год назад +4

    आज अयोध्येत पण भरपूर घरे,मंदिरे, मशिदी मंदिर विकास मदे जात आहे पण लोक कधीच विरोध नाही करत आहेत, व काशी मध्ये घरे स्वतःहून लोकांनी सरकार दिली होती

  • @WaghmareSANJAY
    @WaghmareSANJAY Год назад +5

    पंढरपूर कॉरिडॉर झालेच पाहिजे

  • @pavankumarpandit6457
    @pavankumarpandit6457 Год назад +3

    श्री ची ईच्छा 🙏🙏🙏

  • @user-ys2kj3xd8u
    @user-ys2kj3xd8u Год назад +7

    काय नाही होऊन द्या चांगल्या कामाला वेळ कशाला मस्त कमावलंय आज पर्यंत राम कृष्ण हरी

  • @annasomasal6358
    @annasomasal6358 Год назад +3

    हे मूठभर लोक बोलतात ना हे स्वतःच्या स्वार्थासाठी बोलत आहेत परंतु यांना समजत नाहीये आषाढी वारी असो किंवा कार्तिक वारी असो या वारीमध्ये जे भाविक भक्त येतात त्यांची किती मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे ते यांना समजत नाही आणि हे स्वतःच्या स्वार्थासाठी विरोध करायला निघालेत

  • @satyavijaygaonkar3275
    @satyavijaygaonkar3275 Год назад +12

    शाॅपींग सेंटर बांधणार आहेत त्यात दुकानदारांना सामावून घेणार का ते बघा....

  • @pandurangkarale5867
    @pandurangkarale5867 Год назад +3

    हिते जेवढ्या लोकांनी आपले म्हणणे मांडले त्यापैकी किती लोकांची किती दुकाने नाहीत असे विचारा हे फक्त तिथल्या दुकानदारांचा विरोध आहे कॉरिडॉर हा झालाच पाहिजे

  • @nivrntteerokade8492
    @nivrntteerokade8492 Год назад +2

    राजे जन्माला यावे परंतु शेजारच्या घरात आपल्या नव्हे अशी यांची परिस्थिती आहे

  • @hindustanzindabad..9259
    @hindustanzindabad..9259 Год назад +7

    अरे निजी स्वार्थसाठी काय विरोध करता। आज पंढरपूर बाकी तिर्थ क्षेत्रा प्रमाणे का नाही हे सांगा।

  • @AG-oz3xh
    @AG-oz3xh Год назад +5

    हे व्यापारी आहेत यांचा तुम्ही विचार करून येणाऱ्या लाखो भाविकांशी तडजोड करणार का? आणि तसंही भरपूर कमवलं असेल आतापर्यंत

  • @pandurangkarale5867
    @pandurangkarale5867 Год назад +4

    कुणी कितीही विरोध करा कॉरिडोर हा झालाच पाहिजे

  • @vasantphalke4474
    @vasantphalke4474 Год назад +6

    होय योग्य आहे.

  • @sunilpatil4203
    @sunilpatil4203 Год назад +2

    विकास होत आहे कॉरिडॉर बनवणार खूप छान विचार आहे.पण गोर गरीब जनतेला छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना दुसरी कडे जागा द्या .आणि आर्थिक भरपाई द्यावी.

  • @somany2345
    @somany2345 Год назад +3

    पुर्ण भक्तांची सोय महत्वाची आहे ,व्यापारी नाही

  • @balajimundhe1480
    @balajimundhe1480 Год назад +4

    खरचं पंढरपूर येथील विकास व्हावा

  • @anillonde624
    @anillonde624 Год назад +4

    विकास होणे गरजेचे

  • @IndianRouter
    @IndianRouter Год назад +16

    विकास आराखडा मधे संडास भरपुर बांधावेत लोकांची खुप कुचंबना होते...

  • @maheshparit8376
    @maheshparit8376 Год назад +6

    Excellent Decision 👌

  • @maheshparit8376
    @maheshparit8376 Год назад +4

    Corridor is Bestest Decision 👌

  • @balajipatil7117
    @balajipatil7117 2 месяца назад +1

    जे बाधित होणार आहेतत्यांच्या पुनर्वसनाची काळजी घ्यावी🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @balasahebmarkad7880
    @balasahebmarkad7880 Год назад +2

    मला वाटतं हे वेळी development ला वीरोध करत आहेत

  • @anilwandhare1476
    @anilwandhare1476 Год назад +5

    विकास कसा रखडणार हेच आमच्या महाराष्ट्रात चालतं, खूप छान विषय आहे मा.मुख्यमंत्र्यांचा पण जलन करणारे विरोध करणार.

  • @dr.umeshgujjar536
    @dr.umeshgujjar536 Год назад +4

    आगोदर शहर सुधारा
    नदीचे घाट बघा
    नदीतले घाण बघा

  • @AkhandBharat1177
    @AkhandBharat1177 Год назад +7

    गर्दी म्हणजे व्यवसाय वाढ

  • @mangeshjadhav9128
    @mangeshjadhav9128 Год назад +2

    कॉरिडोर झाल्यानंतर पर्यटन वाढवून तिथल्याच लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तिथल्या लोकांनी तात्पुरता विचार करू नये. लॉन्ग टर्म च्या दृष्टीने पंढरपूर मध्ये कॉर्डर होणे गरजेचे. आहे

  • @sanjaysalvi4
    @sanjaysalvi4 Год назад +2

    स्वतःचा व्यवसायासाठी यांना विकास नकोय
    हे मतलबी आहेत यांना भाविकांचे काही घेणे नाही

  • @laxmannanaware6400
    @laxmannanaware6400 Год назад +2

    पंढरपूर चा विकास झालाच पाहिजे पंढरपूर रहिवासी 95 टक्के लोकांनची भावना आहे.

  • @anantmalusare5982
    @anantmalusare5982 Год назад +4

    स्थानिक रहिवाश्यांचा विचार घेतला पाहिजे, व्यापारी संकुल पार्किंग व्यवस्था केली तरी स्थानिक व्यापार्योंना प्रथप प्राधान्य आणि त्यांच्या जागे नुसार एफ.एस.आय.ऐसपास दिला पाहिजे, सांस्कृतिक वारसा जपुन आराखडा केला पाहिजे,काशिविश्वेर कोरीडोर पाहुन न करता, वारकरी संप्रदायाचा विचार केला पाहिजे, गोरेगाव च्या धर्तीवर कोरीडोर न केला म्हणजे मिळवल, स्थानिक रहिवाश्यांना विकास पाहिजे पण, सरकार पंढरपूर करांना विश्वासात घेऊन ॲग्रीमेंट करावा,सर्व रहिवासी आणि दुकानदार या आराखड्यात येतात त्या सर्वांना पक्का करार करून घ्यावा, पंढरपूर फक्त आषाढी एकादशी,कार्तिक एकादशी ला भक्त येत नाही गर्दी अभावी भक्त मंडळी येत नाही, नाही तर दर एकादशीला भक्त येतात म्हणून सरकारने हा कार्यक्रम करण्याचा निर्णय योग्य आहे,पण स्थानिकांचे विचार घेण महत्वाच आहे,कारण शासनापेक्षा पंढरपूर करांकडे उत्तम इंजिनीयर आहेत, पंढरपूर करांचे इंजिनिअर काय म्हणतात ते पहा, शासनाने जोर जबरदस्ती करन बरोबर नाही,सरकरच म्हणण बरोबर असेल ही,पण लोकशाही चा मान ठेवून काम केले तर विठ्ठलाबरोबर श्रीरामाला खरी भक्ती पोहोचेल

  • @maheshdesai1840
    @maheshdesai1840 Год назад +1

    पंढपूरमध्ये रस्ते मोठे झाले पाहिजे.वाहन पार्किंग, शौच्छालय.मोबाईल व बॅग. लॉकर तसेच भक्तांना निवासाची सोय झालीच पाहिजे ही काळाची गरज आहे.स्थानिक. नागरीकांचे योग्य पुर्नवसन झालेच पाहिजे.चंद्रभागा स्वच्छ झालीच पाहिजे . जय श्रीराम 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sambhajikolhe4665
    @sambhajikolhe4665 Год назад +4

    काम होणार आहे चिंत्ता करू नका कोनी बी विरोध केला तरी विकास होणार आहे पैसे मोजणार आहे शासन

  • @sushant-ky5xc
    @sushant-ky5xc Год назад +4

    पंढरपूर मधल्या सर्व पान टपरी बंद केली पाहिजे सगळीकडे तंबाखू गुटखा खाऊन घान केली आहे स्वच्छता झाली पाहिजे देवाच्या ठिकाणी जाऊन घान करण किती वाईट गोष्ट आहे 🙏

  • @gopaltayade806
    @gopaltayade806 Год назад +4

    फक्त स्थानीक व्यापारी यांचा विचार नको महाराष्ट्रातील अवघ्या वारकरी संप्रदाय आणी भक्तांचा बिचार केला गेला पाहिजे

  • @uttamsutar4682
    @uttamsutar4682 Год назад +3

    आषाढी कार्तीकी एकादशीला पाच कीलोमीटर परीसर गर्दी असते

  • @yogeshbhadge7102
    @yogeshbhadge7102 Год назад +3

    खूप छान भविष्याच्या दृष्टीने पंढरपूरचा विकास हा निश्चित मोदी सरकार करत आहे कॉरिडॉर झालाच पाहिजे

  • @prabhakargokhle1258
    @prabhakargokhle1258 Год назад +4

    मराठी माणसे सुधारणार नाहीत जग पुढे चालले आहे तुम्ही बसा मागास

    • @pratikinamdar6056
      @pratikinamdar6056 Год назад

      तुझं घर पडून कर कॉरिडॉर

  • @narasingshinde481
    @narasingshinde481 Год назад +4

    वास्तविक पाहता पंढरपूर हे शहर फार पुरातन काळाचे आहे जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर तरी या तीर्थक्षेत्राचा विकास झाला पाहिजे जर स्थानिक लोकांचा विरोध असेल तर त्यांना बाजूला जागा दिली पाहिजे आणि विकास हा झालाच पाहिजे आज-काल त्यांच्या व्यवसायासाठी विकास नको वाटत असेल तर हे चुकीच आहे या सर्वांना जुगारून विकास केला पाहिजे अखिल भारतीय वारकरी सेवा संघ

  • @nehalade6087
    @nehalade6087 Год назад +5

    Varanasi (kashi ) similar karayala pahije 🚩🚩🚩👍👍👍

  • @curiouskid_222
    @curiouskid_222 Год назад +2

    देव मोठा की यांची दुकाने मोठी याचा या देवाच्या नावाने धंदा करणाऱ्या या लोकांनी विचार करावा

  • @parmeshwarshingade7880
    @parmeshwarshingade7880 Год назад +2

    प्रदक्षिणा मार्ग सुद्धा माठा होयला हवा

  • @dvp322
    @dvp322 Год назад +2

    आम्हा सामान्य नागरिकाला हा प्रश्न विचारणे बरोबर नाही. आम्ही योग्य नाही म्हणालो ह तर रुलींग पार्टी ला तुम्ही सांगणार जनतेचा नकार आहे. आणि आम्ही योग्य आहे म्हणालो तर विरोधी पार्टीला तुम्ही सांगणार जनतेचा होकार आहे. म्हग वाद सुरू होईल. त्यापेक्षा बेस्ट वे तेथील समस्त नागरिक आणि राज्यकर्ते यांच्यात विचार होईल आणि निर्णय करतील.

  • @amitmaharajofficial283
    @amitmaharajofficial283 Год назад +5

    अरे बाबांनो जे शॉपिंग मॉल होईल त्यात तुम्हाला दुकान मिळतील की, होऊद्या की मंदिराचा विकास

  • @narayantupe417
    @narayantupe417 Год назад +1

    स्वताच्या अस्तीत्वा साठी हे देवाच अस्तीत्व मिटवतील,यांचा या हटीवाद पानांमुळे पंढरपूरात मंदीराभोवती किती अतिक्रमणे आणि चंद्र भागेत गान आहे. पंढरपूर हे खुप मोठे धार्मिक स्थळ आहे त्याची प्रगती होयलाच पाहिजे.

  • @udayshinde8082
    @udayshinde8082 Год назад +2

    जे बाधित होणार आहेत त्यांच्या पुर्नवसनाची काळजी घेऊन सुधारणा व्हाव्यात.

  • @anillonde624
    @anillonde624 Год назад +4

    स्वार्थी लोकांमुळे विकासात अडथळा

  • @patriot6369
    @patriot6369 Год назад +8

    वारकऱ्यांना विचारायला 1कोटी वारकरी आहे. मग त्यांना विचारायचं का

  • @nprameshwar8384
    @nprameshwar8384 Год назад +2

    फक्त माझं भलं झालं पाहिजे. बाकी सगळं खड्यात गेलं तरी चालेल. माझं दुकान चाललं पाहिजे.

  • @uttamkendre660
    @uttamkendre660 Год назад +1

    असं प्रत्येकाला विचारत बसलं तर काहीच साध्य होणार नाही. मंदीर परीसर हा मोकळा झाला पाहिजे व्यापाऱ्याना त्यांचा मोबदला देऊन कॉरीडोर झाला पाहिजे ही जनतेची इच्छा आहे

  • @sach7405
    @sach7405 Год назад +7

    धन्यवाद मोदीजी
    धन्यवाद शिंदे साहेब
    धन्यवाद फडणविस 🙏🙏🙏

  • @ravsahebbajbalkar5198
    @ravsahebbajbalkar5198 Год назад +1

    चांगली संकल्पना आहे ...मंदिर परिसरात खूप गर्दी आहे...

  • @prabhakargokhle1258
    @prabhakargokhle1258 Год назад +2

    विठ्ठल मंदिर व्यापारी लोकांसाठी नाही तर भक्तांसाठी आहे सरकार योग्य तेच करेल जगात नाव होईल असा सुंदर कॉरिडॉर झाला पाहिजे विरोध करणारे तुम्ही कोण?तुम्ही आता आर्किटेक्चर ne शिकवणार का? पुर्वी 100/200 वर्ष पूर्वी व्यापारी कोठे hote? तुम्हीच धंद्यासाठी वाट लावत आहेत