एवढा भार झालाय तर मग तिला नवऱ्याकडे का नाही जायला सांगत तिचे तर नवऱ्यावर खूप प्रेम असल्याचे ओरडून ओरडून सांगतेय दुसरे लग्न करणारच नाही म्हणते तरी फक्त दुसरं लग्न कर व घरातून बाहेर पड असे या मूर्ख कुटुंबाला का वाटते आर्या ही बहीण असून अशी का वागते का दोघांचा संसार सुखाचा होणार नाही असे यांना कसे काय वाटते या मालिकेत काय तेच कळत नाही
संध्या सुरेश गडगे गाव ओफाटाओळ
ताई तुम्ही समोरचा भाग बरोबर सांगता आणि छान वाक्य पण सांगता
Tech tar
एवढा भार झालाय तर मग तिला नवऱ्याकडे का नाही जायला सांगत तिचे तर नवऱ्यावर खूप प्रेम असल्याचे ओरडून ओरडून सांगतेय दुसरे लग्न करणारच नाही म्हणते तरी फक्त दुसरं लग्न कर व घरातून बाहेर पड असे या मूर्ख कुटुंबाला का वाटते आर्या ही बहीण असून अशी का वागते का दोघांचा संसार सुखाचा होणार नाही असे यांना कसे काय वाटते या मालिकेत काय तेच कळत नाही
Ratal serial sampva na ekdachi.
Yes
👑👑👑
Hii
चालूदे लफन डावचा खेळ आजून किती दिवस हेच पयचे बंद करा आता नाटक लयी झाले