जरंगे ला मि चार पांच महीने पासून घोड़े लवित आहे , आज माला खुप आनंद झाला , परंतु EWS आरक्षण गेल, पोलिस भर्ती निकाल पाहुन रडू आले , जरंगे ने मराठा समाजाचे कसे वाटुल केल
वा जारांगे साहेब आशा सोडली म्हणजे आरक्षण भेटणार नाही असच तुमचं पण म्हणणं असेल तर गरीब मराठा लोकांनी जो पैसा खर्च केला घामाचा तो कशासाठी केला राजकारणासाठी तर नक्कीच केला नसेल त्यामुळे साहेब मागणी ही आरक्षणाची असावी राजकारण नको
तुम्ही शहाणपण शिकवायची गरज नाही आमच्या देवताला डॉ जरांगे साहेब आले ना सगळं काही आपोआप भेटलं समजा आणि पुढचे मुख्यमंत्री हे डॉक्टर जरांगे साहेब हे चं होतील हे पण लक्षात ठेवा तुम्ही.
नवे SEBC राज्य सरकारने न मागता दिले आहे.... त्यामुळे कुणबी पुरावे नसलेली मराठा मुलं राज्यात EWS साठी पात्र राहिली नाहीत...नव्या SEBC चा निर्णय राज्य सरकारचा आहे. उगाच त्याचा दोष मनोज दादांच्या माथी मारू नये... मनोज दादांनी नव्या SEBC ची मागणी कधीही केलेली नव्हती. केलेली नाही. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावे अशी त्यांची अतिशय स्पष्ट मागणी आहे... ज्यांनी नवे SEBC देऊन मराठा मुलांचा EWS चा मार्ग अडवला राज्य सरकारला दोष देणे सोडून... त्याबाबत मनोज जरांगे पाटील यांना दोष देणे योग्य नाही.
पोरांनो या मिथुन च्या मागे नका फिरू अभ्यास करा ,,,,इतकी वर्षे काँग्रेस च सरकार होत ,,तेव्हा हा मिथुन काय chandal 2 मूवी शूट करायला गेला होता का...😀खरच मराठी मित्रानो अभ्यास करा कायद्यात बसत असेल तर आरक्षण नक्की मिळेल ,,,वेळ वाया घालवू नका
@@KishorPatil-Tफडणवीस ने आरक्षण दिल होत ते कोर्टात टिकलं नाही त्याची काय चूक ,,,जारांगे नि शरद पवार ला विचारल पाहिजे ,,तुम्ही का नाही दिल इतक्या वर्षात ,,,,,आणि या जारांगे ला इतर समाजाच्या आरक्षणावर बोलायची काय गरज आहे,,,,बसून बसून घट्टे पडले आपल्याच समाजाला भेटत नाही त्यात दुसऱ्यांना भडकवत आहे फालतू.....
पोलीस भरतीत सगेसोयरे आरक्षणाच्या आडेलतट्टु भूमिकेमुळे EWS मधुन मराठा समाज बाजुस काढुन १७ पैकी १६ मुस्लिम ऊमेद्वार भरती करून मराठा समाजास भरती पासुन रोखले. आता समाधान झाले. आरक्षणाचे गाजर दाखवून हेच करायचे होते.
सध्या जे SEBC भेटत आहे ते 10 टक्के हे मराठयानाच मिळणार EWS मध्ये शाश्वती नव्हती, ज्याला जास्त मार्क तेच सलेक्ट होत होते आणि SEBC गेलं तर आहेच EWS काळजी नसावी
घटनेच्या शिफारशी तुन 45 वर्षांनी 94 साली obc आरक्षण 19 % केलते. हे कमी करून मराठ्यांना obc आरक्षण देणे कोर्ट कधी करणार नाही.... हे कदापि शक्य नाही... कोणतेही झाटा सरकार पक्ष हे करू शकत नाही... सारे आरक्षण गा गणिते कोर्ट chya🙏 हातात असतात
कायद्याचा अभ्यास आणि सुशिक्षित लोकांची गरज आहे. भारत देशात प्रत्येक मागणी पूर्ण फक्त नेताच करू शकतो हे मोर्चा आणि आंदोलन ह्यात नवीन पिढी वाया जात आहे. व्हिडिओ खाली कॉमेंट उत्तिजित करतात आणि राग येतो नको ती गोष्ट करून अडकून पडते जनता एकदाच जीवन आहे पुन्हा नाही..
एवढी काळजी असेल तर तुम्ही ओबीसी मधून बाहेर पडा आणि घ्या EWS. आता जे SEBC मिळत आहे ना त्यात 10 टक्के हे मराठ्यांना मिळणार, EWS मध्ये शाश्वती नव्हती ते इतरांनाही मिळत होत. SEBC गेलं तर EWS आहेच पण ओबीसी मध्ये मिळालं तर इतरही योजना आहे.
बरे झाले. आत्ता जरांगेला कळेल. सरकारला गृहीत धरले तर काय होते. ज्या फडणवीसांनी आरक्षणासाठी प्रयत्न केले. त्यांच्यावर तुम्ही उलटला. आजपर्यंत किती मराठा मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला मदत केली. एकतारी आठवतो.
नाही नाही नाही नाही नाही डॉ जरांगे साहेब तुम्ही हे काय बोलता अजुन तुम्ही उपोषण करा अखं भारत देश तुमच्या सोबत आहे . तुम्ही भारताचे भावी पंतप्रधान आहात असं भारतातील जनता तुम्हाला या आशेने आम्ही बघतोय आता तुम्ही आशा सोडली तर आम्ही काय करायचं आणि तुम्ही असंख्य भारताचे पंतप्रधान कसं होणार डॉ जरांगे साहेब हे जनता सांगा आता
भाऊ तू एकटाच शहाणा नाहीये अख्ख महाराष्ट्र बघते तुला आणि खरंच तू शिंदे साहेब शिंदे साहेब सरकारचा जावई झालास आता तर जनतेला हा प्रश्न पडला की नेमका मुख्यमंत्री हाय तरी कोण
आपल्या समाजाला न्याय मिळवून द्या आणि त्याच बरोबर इतर समाजासाठी, समाजातील घटकांसाठी ही उभे रहा. स्वतः अशक्त असून दुसर्याला उभं करू शकत नाही तस आधी दोन्ही समाजातील गरीब एकजूट होऊन उभं रहा आणि आपल्या समाजासारखी इतर कोणाची परिस्थिती निर्माण होणार नाही. आणि झालीच तर प्रत्येकाला न्याय मिळवून देऊ असे काम करा. आणखी एक ज्याचा डोक्यात सत्तेची श्रीमंतीची हवा शिरेल जाण निघून जाईल तात्काळ त्याचा राजीनामा घेऊन त्या जागी दुसर्याला ती जागा द्या. निवडून देण्यापुर्वीच तसे लेखी घ्या.
EWSआरक्षण, जातबदला सर्टिफिकेटआरक्षण, शिंदे नी दिलेलं आरक्षण असे 3 प्रकारचे आरक्षण बाकी आहे अजून, फक्त obc चे 4 थ्या राजकीय आरक्षना साठी तुतारी वाजत आहे
जो पर्यंत शरद पवार या महाराष्ट्रा मधे आहे तोपर्यंत महाराष्ट्र सुधारणार नाही,,, मी एक भारतीय आणि महाराष्ट्र प्रेमी ❤❤❤❤
जरंगे ला मि चार पांच महीने पासून घोड़े लवित आहे , आज माला खुप आनंद झाला , परंतु EWS आरक्षण गेल, पोलिस भर्ती निकाल पाहुन रडू आले , जरंगे ने मराठा समाजाचे कसे वाटुल केल
शेवटी सत्य समोर आलं जी गोष्ट कधी होणारच नाही 😂
वा जारांगे साहेब आशा सोडली म्हणजे आरक्षण भेटणार नाही असच तुमचं पण म्हणणं असेल तर गरीब मराठा लोकांनी जो पैसा खर्च केला घामाचा तो कशासाठी केला राजकारणासाठी तर नक्कीच केला नसेल त्यामुळे साहेब मागणी ही आरक्षणाची असावी राजकारण नको
जे भेटत नाही तेच मागतात म्हणजे घ्यायचेच नव्हते, फक्त वातावरण तयार करायचे होते काकासाहेब साठी
हे तुम्हाला आधीच माहीत होत इतके दिवस फक्त वातावरण निर्माण केल विधानसभे साठी
अरे यांना सगळा समाज वेडा बनवलाय हाच पहिला येडा आहे नेता व्हायला बसला
ह्या माणसामुळे जातीचे राजकारण शाळे मध्ये 8,9 वर्षामध्ये पोहचले आहे.
याचा खरा उद्धेश आरक्षण कधीच नव्हता , हा एका राजकीय पक्षाच काम करत आहे।
आला का जागेवर
70 वर्षात जे पवारांना जमलं नाही... ते 7 महिन्यात करून दाखवलं... Ews मुस्लिमांना फायदा करून दिला...
नीट माहिती घे अगोदर
😂😂😂😂😂😂😂
मराठा ओबीसी त टाकला तर मग 100 % फायदा मुस्लीम चा समजा उदया मुस्लिम लोक यांचावर फुल उदळतील
Ya absolutely it's TRUE.
Ata mi arakshanachi asha sodli.. as mhanayla pahije.. Maratha samja ni asha sodleli nahi... Tyana arkashan dyala Fadanvis saheb khambir ahet...
बरोबर आहे आत महा विकास आघाडीचे जास्त खासदार निवडून आले मग कसे आंदोलन करणार 😂😂😂😂😂
Ani tyqchyq kadun ghewun mag
आता तेच खासदार ह्याला विचारत नाहीत
आंतरवाली सराटी महाराष्ट्राची राजधानी करावी,सर्व निर्णय येथेच होतात 😂😂
Mumbai kay dubai madhi nehun ghalayachi ka.
😂😂
😂😂😂
नीच गाव नीच माणूस
बारामती बरी राहील
बारामती काकांचा पोपट, महाराजांच्या पायाजवळ बसून फडणवीस ला आई बहिणीच्या शिवीगाळ करण्याचा दैनंदिन कार्यक्रम राबवतात. हेच काय महाराजांचे संस्कार.
ja re IT cell chi chakari karnarya
@@mukundgaikwadkhare bolle ki vait vatat asel
तु नको शिकवू छगन हागे ला shikv
30 पैसे वाले लय आलेत
@@ravishep768 का तुझा आयटी सेल वाला सापडला म्हणून तुझी जळाली
उभे करा उमेदवार तरच मराठा समाज मागे राहील तुमच्या नाहीतर माफ करणार नाही तुम्हाला 😢
नुसता फडणवीस नावाने बोंबलला आता आरक्षण मागणार नाही म्हणून बोलतो हे सर्व महभाकास आघाडी साठी सर्व आंदोलन होते
आता सत्तेची आशा आहे तुम्हाला, झालं आरक्षणच नाटक आता शुरू करा आपलं खरं काम
संपूर्ण 288 लढवा , कोणी रोकले आहे. वारंवार सरकार आणि जनतेलाच वेठीस धरतात
मिळणारच नाही कारण कायद्यात आणि संविधानात न बसणार सोयरे आनल कुटून. या मिथुन ला कायदा सांगा कुणीतरी .
याला शरद पवारने हवा मारलेली आहे हा बोलून चालून गावठी
जरांगे नी मराठा समाजाची वाट लावली.
अरे बाबा ह्या पटलाना काही ढेकळ कळत नाही राव आरक्षणाच नका नुकसान करून घेऊ.... खरच माझ्या मराठ्यांनो
Ye futanya tula....khaun takin
Mala patlamul kunbi obc milaly😂
Tula milal nasl tr bhuku nko
महाराष्ट्र कुण्या ऐका जातीचा नाही आठरा पगड जातीचा आहे
समजा तुम्ही 288 उभे केले अणि जिंकले सरकार स्थापन झाल तरीपण तुम्ही आरक्षण मिळवणारच हे कशावरून काय गॅरंटी
तुम्ही शहाणपण शिकवायची गरज नाही आमच्या देवताला डॉ जरांगे साहेब आले ना सगळं काही आपोआप भेटलं समजा आणि पुढचे मुख्यमंत्री हे डॉक्टर जरांगे साहेब हे चं होतील हे पण लक्षात ठेवा तुम्ही.
मग काय अतरवाली महाराष्ट्रची राजधानी च
@@GaneshHelkar-d9b
जरागे डाँक्टर कधी झाले हे काय आनखी नवीन
ठीक आहे मित्रा तुझे डॉक्टर करतील अशी आशा बाळगू. आजवर तेच केलं.
सरकार कुठलही असो अशा बाळगणे हे जनतेचे कामच
डॉक्टर जारांगे
एका एका ने जारांगेवर डॉक्टरेट
केलेली दिसते काय मूर्खाचा महापूर आलेला दिसतोय महाराष्ट्रात 😀😀😀😀
मागच्या लोकसभेला राजने सुपारी घेतली. या लोकसभेला जरांगे ने. या लोकांच्या मागे कोण उभा आहे.
आम्हाला माहीत आहे आरक्षण मिळणार नाही कारण 50वरषात नाही भेटल आता काय भेटणार आता शरद पवार साहेब म्हणतील तसं सत्तेसाठी काही पण्
मी बऱ्याच वेळा कॉमेंट्स टाकली ही तुतारीची चाल आहे. हे 288 काही उभेकरणार नाही ,तुतारीला आणण्यासाठीची चाल आहे.
याने ईडब्लूएस घालवला मराठी माणसाला वेड बनवले याने याच्या मागण्या कायदेशीर नाहीत
सर्व मागणी योग्यच आहेत
नवे SEBC राज्य सरकारने न मागता दिले आहे.... त्यामुळे कुणबी पुरावे नसलेली मराठा मुलं राज्यात EWS साठी पात्र राहिली नाहीत...नव्या SEBC चा निर्णय राज्य सरकारचा आहे.
उगाच त्याचा दोष मनोज दादांच्या माथी मारू नये... मनोज दादांनी नव्या SEBC ची मागणी कधीही केलेली नव्हती. केलेली नाही.
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावे अशी त्यांची अतिशय स्पष्ट मागणी आहे... ज्यांनी नवे SEBC देऊन मराठा मुलांचा EWS चा मार्ग अडवला राज्य सरकारला दोष देणे सोडून... त्याबाबत मनोज जरांगे पाटील यांना दोष देणे योग्य नाही.
सदावर्ते बनू नकोस, काय झाल कशामुळे झाल हे आम्हाला चांगलच माहीत आहे 😂😂😂
Kahi nahi bho maratha reservation nahi pahije mhantat OBC madhe ch pahije mhantat.
Obc araskdhan gheu Nako.. tujha income ८ lakhchya aata asel tr bhetel.. EWS.. UGA SATRANCJYA UCHALNARYSARKHA BOLU NAYR
पोरांनो या मिथुन च्या मागे नका फिरू अभ्यास करा ,,,,इतकी वर्षे काँग्रेस च सरकार होत ,,तेव्हा हा मिथुन काय chandal 2 मूवी शूट करायला गेला होता का...😀खरच मराठी मित्रानो अभ्यास करा कायद्यात बसत असेल तर आरक्षण नक्की मिळेल ,,,वेळ वाया घालवू नका
थोडी माहिती घ्या तेव्हा पण मोर्चे आणि उपोषण केलं आहे, फक्त यावेळेस लाठचार्ज मुळे महाराष्ट्राला माहीत झाले
@@KishorPatil-Tफडणवीस ने आरक्षण दिल होत ते कोर्टात टिकलं नाही त्याची काय चूक ,,,जारांगे नि शरद पवार ला विचारल पाहिजे ,,तुम्ही का नाही दिल इतक्या वर्षात ,,,,,आणि या जारांगे ला इतर समाजाच्या आरक्षणावर बोलायची काय गरज आहे,,,,बसून बसून घट्टे पडले आपल्याच समाजाला भेटत नाही त्यात दुसऱ्यांना भडकवत आहे फालतू.....
जरागे नी खूप दादा गिरी भाषा केली आता काय झालं सगळं गेलं आता मनतात आरक्षण देत नाही
तुतारी स्टार प्रचारक जरांगे हा शरद पवाराचा चेला 😅😅
जारांगे तू फक्त मराठा आरक्षणावर बोल ,,इतर अरक्षणावरून तुला गरज नाही ,,,,
बाप्पाला असच बोलतोय वाटतंय.
मराठांचा चांगला वापर करून घेतला.
याची चाटू की त्याची कोठे फायदा होईल, चाचपणी चालू आहे
@@ankushnalwade3640बाप तुझा असेल तो.. बाकी च्याना बाप आहेत.. तू कोणालाही बाप मानतो.. तूझ्या खऱ्या बापाला वाईट वाटत असेल..
@@ankushnalwade3640मनोज जारांगे तुझा बाप असेल आमचा नाही 😅
धनगरांना आदिवासी मधे आरक्षण मिळत नाही आणि मराठा समाजाला ओबीसी मधून मिळत नाही कितीही काही करा
धनगर बांधव ST मधून आरक्षण माघात आहे त्यावर पण बोला 😂
मराठ्यांना ओबीसीतून मिळालय काही प्रमाणात...
राहिलेल्यांसाठी आंदोलन चालू आहे
अगदी बरोबर
साहेब राजकारणात या जबरदस्त व्यक्तिमत्व आहे आपण
एक वॉरंट आणि जरांगे खतम...पूर्ण मराठा समाजाची वाट लावली
हा देश बाबासाहेब यांनी केलेली घटना,कायदे व सर्वोच्च न्यायालय यांचे आदेशानुसार चालतो.कोणा एकाचे मनमानी वर नाही.
अडांचोटनी ews मधून बाहेर काढले आता बसा बोंबलत
पोलीस भरतीत सगेसोयरे आरक्षणाच्या आडेलतट्टु भूमिकेमुळे EWS मधुन मराठा समाज बाजुस काढुन १७ पैकी १६ मुस्लिम ऊमेद्वार भरती करून मराठा समाजास भरती पासुन रोखले. आता समाधान झाले.
आरक्षणाचे गाजर दाखवून हेच करायचे होते.
Fadanvischa khotardepana aahe marathya baddal
Fadn20cha khotardepana
Sebc madhun kon lagl mg
कशाला मुर्खा सारखे बोलता रे, फडणवीस चा काय संबंध @@Jai_shree_ram2008x
आरक्षण हे जातीवर न देता आर्थिक विषमतेवर द्यावे याची सर्व समाजातील लोकांनी मागणी करावी आरक्षणासाठी जातीभेद करू नये
तुम्ही आता सोडली पाटील साहेब.. मी तर १० वर्ष पूर्वीच सोडली होती.
Ews gel obc madhun bhetanar nhi , yane मराठा समाज la yed banval ata rajkaran karun शरद पवार la support karel😂😂😂😂
सध्या जे SEBC भेटत आहे ते 10 टक्के हे मराठयानाच मिळणार EWS मध्ये शाश्वती नव्हती, ज्याला जास्त मार्क तेच सलेक्ट होत होते आणि SEBC गेलं तर आहेच EWS काळजी नसावी
@@KishorPatil-T kahich fayada nhiye tumcha marks tari milata ka tumhala? अशिक्षित जातिवादी lok, कर्म tumche bagha kay kay bhoganr ajun tumhi...thamba thod fakt
घटनेच्या शिफारशी तुन 45 वर्षांनी 94 साली obc आरक्षण 19 % केलते. हे कमी करून मराठ्यांना obc आरक्षण देणे कोर्ट कधी करणार नाही.... हे कदापि शक्य नाही... कोणतेही झाटा सरकार पक्ष हे करू शकत नाही... सारे आरक्षण गा गणिते कोर्ट chya🙏 हातात असतात
पाटील धरगर बांधावा बद्दल खर आणि योग्य ते बोलल्या ... तुमचा आभारी....
कायद्याचा अभ्यास आणि सुशिक्षित लोकांची गरज आहे. भारत देशात प्रत्येक मागणी पूर्ण फक्त नेताच करू शकतो हे मोर्चा आणि आंदोलन ह्यात नवीन पिढी वाया जात आहे. व्हिडिओ खाली कॉमेंट उत्तिजित करतात आणि राग येतो नको ती गोष्ट करून अडकून पडते जनता एकदाच जीवन आहे पुन्हा नाही..
Ok मग ओबीसींची लोकसंख्या खरंच महाराष्ट्रातील आरक्षण नुसार 60 टक्याच्या वर आहे का असेल तर SC आणि ST 20 टक्के मग राहिलेले फक्त 20 % आहे का
ईडब्ल्यूएस आरक्षण मुलाला त्याचा लाभ मिळत नाही याला जबाबदार कोण
कोण. हाच आहे महाग्यानी याने EWS च्या वाटोले केले
जो पर्यंत महाविकास आघाडी सत्तेवर येनार नाही तोपर्यंत जरांगे पाटील आरक्षण मुद्यावर ठाम राहतील.
यान EWS घालुन vatul केलय मराठा समाजच तिथं आत्ता. नीट bga कोण बसलेत
एवढी काळजी असेल तर तुम्ही ओबीसी मधून बाहेर पडा आणि घ्या EWS. आता जे SEBC मिळत आहे ना त्यात 10 टक्के हे मराठ्यांना मिळणार, EWS मध्ये शाश्वती नव्हती ते इतरांनाही मिळत होत. SEBC गेलं तर EWS आहेच पण ओबीसी मध्ये मिळालं तर इतरही योजना आहे.
हे उमेदवार देणार नाही मी सांगतो
बरं 😂
Amhala padayche fakt 😂
एकही उमेदवार निवडून येणार नाही।
दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है तालुका मंठा जिल्हा जालना
मनोज साबळे कुठे गेले
आम्ही सदैव मनोज जरागे पाटील यांच्या सोबत च आहोत ❤ ओन्ली ❤ जरागे ❤ पाटील
मग तुला आरक्षणाची गरज नसेल
आणटड।नेता।हुयाला।निघाला।बावलट।कुठला
धनगरांचे प्रतिनिधित्व तू करू नको ते खंबीर आहेत.
साहेब आरक्षण फक्त मोदी देऊ शकतात राज्यातील राजकारणी फक्त राजकारण करतील आरक्षण केंद्र कडून कसा घेता येईल ते बघा तसा नियोजन करा साहेब 🙏
जरागें साहेब यांना कळकळीची विनंती कोणता एक निर्णय घेतला पाहिजे
आत्ता खरच बोलला, मनोज जरांगे की, आम्ही आरक्षणाची आशा सोडली.
बरे झाले. आत्ता जरांगेला कळेल. सरकारला गृहीत धरले तर काय होते. ज्या फडणवीसांनी आरक्षणासाठी प्रयत्न केले. त्यांच्यावर तुम्ही उलटला. आजपर्यंत किती मराठा मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला मदत केली. एकतारी आठवतो.
१० टक्के आरक्षण घेऊनही कृतघ्न झालात
Congratulation coming to the politics patil
नाही नाही नाही नाही नाही डॉ जरांगे साहेब तुम्ही हे काय बोलता अजुन तुम्ही उपोषण करा अखं भारत देश तुमच्या सोबत आहे . तुम्ही भारताचे भावी पंतप्रधान आहात असं भारतातील जनता तुम्हाला या आशेने आम्ही बघतोय आता तुम्ही आशा सोडली तर आम्ही काय करायचं आणि तुम्ही असंख्य भारताचे पंतप्रधान कसं होणार डॉ जरांगे साहेब हे जनता सांगा आता
😅
😂😂😂😂
VBA
सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन प्रस्थापिताचे राजकीय अड्डे उद्ध्वस्त केल्याशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राला....
❤ आता कस पाटील म्हणतील तस ❤
Mhnje राजकारणात यायचं आहे तर गेली 10 महिन्यापासून प्रचार करायचं की पक्षाचा
जरागें साहेब हैपहीलेच तुम्हाला समजायला पाहीजे होते माणसात जी फुट पडली आहे तेवढे निट करि म्हणजे मिळवली
तुमचे पोर नाहीत तर ते तर मराठा आहे
आता फक्त महाराष्ट्र मुख्यमंत्री होणे बाकी आहे साहेब
धनगरांच्या आरक्षणाची काळजी करू नकोस मिथुन दादा ❤
Power of constitution
चपटी कींग
जे खासदार निवडून आले ते देतील आरक्षण,मोदी कशाला देईल?हे आंदोलन मोदीला पाडण्यासाठी होते,
बरोबर आता त्या खाजदारांचे मागे लागावे आरक्षणासाठी
भाऊ तू एकटाच शहाणा नाहीये अख्ख महाराष्ट्र बघते तुला आणि खरंच तू शिंदे साहेब शिंदे साहेब सरकारचा जावई झालास आता तर जनतेला हा प्रश्न पडला की नेमका मुख्यमंत्री हाय तरी कोण
चिमनी चा समर्थक दिसतो हा😂😂😂😂
तुला अबदुल शहा आणि टरबुजा चा वडापाव आवडतो
निस्ता बोलतोय हे असं करा ते तसं करा तुला कुत्र्याबद्दल किंमत द्यायनात😂😂😂😂😂
@@sarangsapkal7308 तुझ्या बहिणीचा समर्थक आहे मी
@@sarangsapkal7308 तुझ्या बहिणीचा समर्थक आहे मी
फौजदारी गुन्हे करा , हिंसाचार करा जरांग्याची भेट घ्या, सोडविण्याची ग्यारंटी असेच वाटतेय
शरद पवार साहेब सत्तेत आल्यावर मराठ्यांना आरक्षण मिळेल असं ठाम पणे सांग मग सत्ताधारी आमदार पाडण्याचे आदेश द्यावे जरांगे साहेबांनी
फडणवीस हा शब्द न उच्चार करता जरांगे पाटलाचे भाषण सापडणार नाही.
आरक्षण आरक्षण पाहिजे असेल तर घटना, बदलावी लागते, घटना बदलण्यात आपलाच विरोध आहे. आरक्षण कसे मिळणार
सगळ्यांना विनाकारण यानेच गुतवल आहे,
आता आपला नेताच वरती जातो पाटील तुमच्या मागे भरपूर जाती आहे.
पाटील खडा तो सरकार से भी बडा ✅💯💯💯💯
Patil ✖️ Zatil ✅
शेट खडा तो झातु पडा अस म्हणत आहेस का
@@abhipaji8573तुझी आई पाटलासोबत झोपते😅
@@RGThorat तुझ्या आई कड पाठू का लवद्या मग 😂😂😂😂
@@RGThorat तुझ्या आईचे शत्त बगून आला काय एकड तु 😂😂😂😂😂😂
जरांगे ,हाके व राजकारण्यांनो....जातीअंतासाठी मोर्चे काढा..कायदा करुन शाळेच्या दाखल्यांवर जात नोंदवणे बंद करा...आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन द्या...या देशातून जातीप्रथा हद्दपार होईल...सर्वजण एकोप्याने राहतील.
Ek....maratha...ek koti...maratha...Jay jijauu...Jay shivray...Jay shambhuray....aamhi marathe...fakta manoja Dada Patil yanchya sobat....
जरांगे साहेब लोकांना एकदा फसवता येते सारखं सारखं नाही
कोणतीच जात तुमचे मागे येणार नाही
मराठ्यांना कोनत्याचं जातीची गरज नाही भाऊ सगळ्यानां मराठा मदतचं करत आलाय आणि करणार
मराठा समाज सर्व जरांगे पाटला मागे आहे
आम्ही सदैव मनोज जरागे पाटील यांच्या सोबत च आहोत ❤ ओन्ली जरागे पाटील ❤
@@Aryan-z5x7f तुम्हीं नका येऊ फक्त 😂😂😂तुमची खूठ पण गाला
एक मराठा करोडों मराठा 🚩🚩
288 umedvar ubhe kara😂😂😂..asel dangit dum tar...
@@tarachandb2899Ani jari kele kelya aamhi tar tula thodi vicharnar ahe aamhi, Ani tu kon shikavnara
जय भावनी - जय शिवाजी - ओन्ली मराठा ⛳
@@tarachandb2899दम आहे ना भाऊ....😂😂तुमचं बघा बीड मध्ये अजून पराभव पचवू शकले नाही तुम्ही
@@tarachandb2899Kutarya karnaracha aahe amhi ubhe tula lavkarach kalel
काकाच्या नादाला जो लागला, तो लयाला गेला 😂😂😂
देव सत्यासोबत आहे.
देवाला घाबरा
कर्माचे फळ भोगावेच लागते
पण हे देवा बरोबर ही नाहीत,सत्या बरोबर ही नाहीत, फक्त भ्रष्टाचार्याबरोबर आहेत
पर्याय पुढे एकच असावा तो म्हणजे उमेदवार उभे करून आपल्या समाजासाठी आरक्षण देण्याची भूमिका घ्यावी
आता आम्हाला मुख्यमंत्री व्हायच आहे
मी तर म्हणतो देशातील सगळ्या गुन्हेगारांचे गुन्हे मागे घ्यायला सांगा .
गून्हे मागे घेतले की आरक्षणाचा नाद सोडून दिला आहे का? जळी स्थळी काष्टी पाषाणि फक्त फडणवीसांच च😮
म्हणजे वाट लागेल
@@prabhakarpathak472 सरकारने आतापर्यंत वेळेवर योग्य ती कारवाई केली असती तर
महाराष्ट्रात आता वेगळी परिस्थिती असती ,
कधी कधी उपरोधिक टीका करावी लागते
Jarange घटना विरोधी मागणी करतो आणि संविधान वाचवायचा गप्पा मारतो
@@AfrozShekh-y3b प्रकाश ला सांग ते bjp cha एजेंट 😂😂😂😂😂✅✅✅✅
२८८ उमेदवार उभे करा
ते तर प्रकाश आंबेडकर कधीच बोलले होते.
आगोदर आशा धरावेत नंतर सोडून देता येईल.
आपल्या समाजाला न्याय मिळवून द्या आणि त्याच बरोबर इतर समाजासाठी, समाजातील घटकांसाठी ही उभे रहा. स्वतः अशक्त असून दुसर्याला उभं करू शकत नाही तस आधी दोन्ही समाजातील गरीब एकजूट होऊन उभं रहा आणि आपल्या समाजासारखी इतर कोणाची परिस्थिती निर्माण होणार नाही. आणि झालीच तर प्रत्येकाला न्याय मिळवून देऊ असे काम करा. आणखी एक ज्याचा डोक्यात सत्तेची श्रीमंतीची हवा शिरेल जाण निघून जाईल तात्काळ त्याचा राजीनामा घेऊन त्या जागी दुसर्याला ती जागा द्या. निवडून देण्यापुर्वीच तसे लेखी घ्या.
आशा सोडलीच असेल तर भाजपचं कायमचं थडगं तरी बसवा। नाही तर एक मराठा लाख मराठा ही घोषणा परत कानावर पडता कामा नये।
Ek no
OBC madhun maratha aarakshan !!!!
Patil kayam apla mavla
कालच काका मुख्यमंत्र्यांना भेटून सेट केले😊
सर्व समाजांचे गुन्हे मागे घ्यावे, कोर्टाची सुध्दा काही गरज नाही
बापाची पेंड आहे सरकारी मालमत्ता जाळून तुम्ही गुन्हे मागे घ्या म्हणायला
नेता 😊😊
Hakka चे ews सोडून दुसऱ्याचा ताटातेले ओढून खाणारे तुम्ही
Maratha Shocks 😯
Musalmaan Rocks 😎
मनोजदादा आरक्षणाची लढाई कोणाबरोबर आहे हे कळलं तरच ती जिंकता येईल.
आशा सोडली, फार चांगले केले,कारण सरसकट सगेसोयरे शक्यच नाही
EWSआरक्षण, जातबदला सर्टिफिकेटआरक्षण, शिंदे नी दिलेलं आरक्षण असे 3 प्रकारचे आरक्षण बाकी आहे अजून, फक्त obc चे 4 थ्या राजकीय आरक्षना साठी तुतारी वाजत आहे
EWS चालू आहे का ते ही मराठा समाजाला सांग, तुझ्या राजकारणामुळे बिचारे गोर गरीब मराठा समाज EWS पासून वंचीत आहे.