News Railway Station | सात रेल्वे स्थानकांची नावं बदलणार, विधानपरिषदेत ठराव, मुंबईकर काय म्हणाले?
HTML-код
- Опубликовано: 8 июл 2024
- #MumbaiRailway #NewRailwayStation #MaharashtraTimes
मुंबईतील सात रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा ठराव विधानपरिषेत मंजूर झाला. या ठरावानुसार मुंबईतील सात रेल्वेस्थानकांची नावं पुढीलप्रमाणे असणार आहेत. करी रोड - लालबाग, सँडहर्स्ट - डोंगरी, मरीन लाइन्स - मुंबादेवी, चर्नी रोड - गिरगाव.कॉटन ग्रीन - काळाचौकी, डॉकयार्ड रोड - माझगाव रेल्वे, किंग्स सर्कल - तीर्थंकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक. मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याच्या निर्णयावर आम्ही मुंबईकरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com.
marathi.timesxp.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
गूळ, खोबर, चिमूटभर प्रसाद मिळाला की मराठी जनता खूष. रोजगार, उद्योग, शिक्षण, यातील यांचा वाटा किती. परप्रांतीय फायदा घेणार आम्ही नांवावर खूष,
नावें बदलण्यापेक्षा मध्य रेल्वे ची सेवा सुधारावी.नेहमी पंधरा पंधरा मिनिटे उशीरा धावतात.प्रथम याकडे जास्त लक्ष देणे.
Britain made ja chakri karyla tu tikde time var astat train
Cricket हा खेळ सुद्धा खेळू नका तो इंग्रजांचा खेळ आहे, इंग्रजांनी बांधलेली पूल पाढा व नवीन बांधा,फक्त नाव नाही चालत बाकी सगळं चालत
अगदी बरोबर आहे.आता काही बॅक चे व्यवहार आहे ते ईंग्रजी मद्धे आहेत ते पण बदली करा
रेल्वे मधील अतिरिक्त गर्दीमुळे लाखो लोकांचा जीव गेलेला आहे नामकरण विधीवर जोर देण्यापेक्षा अपघाती मृत्यू कमी करण्यासाठी सुविधा वाढवण्याच्या मागणी वर जोर देणे प्रवाशांकडून अपेक्षीत होते .
नावे बदलुन काय फायदा ? रेल्वे प्रवाशांची सुरक्षा व सुखकारक प्रवास यासाठी प्रयत्न करणे गरजेच आहे.
स्टेशनची नावे बदलुन काय साधणार,, मराठी अस्मिता जपायची असेल तर मराठी माणसाने एकत्र येण्याची वेळ आहे, ,,,आपला दबदबा कायमच राहावा हिच विनंती,,, सगळ राजकरण आहे,, नाही पटणार आजतरी
जनतेच्या मूलभूत समस्या सोडवता येत नाही म्हणून नावं बदलून लोकांच्या भावनेला हात घालताहेत आणि लोकही त्यातच खूष आहेत.
सात स्टेशन चे नाव बदललेत....
त्याचबरोबर दादर स्टेशन ला डॉ बाबासाहेब आंबेडकर चैत्य भूमी नाव देण्याची फार दिवसांपासून मागणी आहे. ते केले असते तर अजून छान झाले असते....
दादर म्हणजे जीना....चढणे उतरणे साठी पायऱ्या....
त्यामुळे ते करणं फार कठीण नाही 🙏
Pan ह्यांना दादर च नाव Dr Babasaheb Ambedkar/ चैत्यभूमी nako ..wa kay मानसिकता
नाव बदलली ठीक आहे,पण लोकल सेवा सुधारा, गर्दी मुळे माणसं जात आहेत, त्याकडे जास्त लक्ष दिलेत तर लोकांचे संसार वाचतील
लालबाग ला लालबाग नाही, डोंगरीला डोंगर नाही, काळाचौकी ची चौकी काळी नाही, माझगांव ला माझं गांव राहील नाही, नांव बदलण्यापेक्षा मुंबईकरांचा प्रवास सुखद होणार नाही. यापेक्षा मुंबईकरांसाठी विधायक कामे करणे जरूरीचे आहे.
Hech kara ataa.
Tyat naukri berozgairi mehgai zanar kai??
Asech jantachae paisae waste kara🙏🙏
नाव बदलून जनतेला काही फायदा होणार नाही उलट तरुणांना नोकऱ्या द्या मुंबई मध्ये उद्योग आणा . महागाई कमी करा. मराठ्यांची ओळख पूर्वी सुध्दा होती आणि यापुढेही राहाणार.
भावनेवर स्वार होऊन राज्य मिळते पण प्रश्न सुटतात ❓सेवा सुधारणा केली तर लोक आनंदी होतील.
रेल्वे स्थानक यांची नावे मराठीत करणे ही आनंदाची गोष्ट आहे,पण त्यापेक्षा रेल्वे प्रशासनाने गर्दी वर ठोस उपाययोजना करावी जेणे करून तरुण मित्रांची अपघात मालिका बंद होईल.
Pahile Vasai Virar 5 and 6 लाईन बनवा😂😂😂
चर्चगेट स्थानकाचे नाव
भारताचे पहिले रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर श्री. सी.डी.देशमुख करावे.
Just change names of cities stations and other locations that's the only job politicians will do and some people will jump with joy no other developmenntal jobs these politicians can do.
मराठी माणूस हा अल्पसंतुष्ट आहे.
Dadar railway che nav babasaheb ambedkar karayla pahije
नावं बदलल्या शिवाय यांना येतं काय???? 😡😡😡
नाव बदलून परिस्थिती बदलेल का ???
कोर्टाने फटकार लावली की मुंबई रेल्वेत लोकं खूप खराब स्थिती मधे लोक प्रवास करतात,ते न बदलून हे सर्व नाम बदलण्याचे प्रकरण चालू केलय।अरे तेच पैसे लोकांना रेलवेत चांगल्या सोयी सवलती देण्यात लावा
सरकार पुर्ण जातीवादी आहे दादर रेल्वे स्टेशन चे नाव डॉ बाबासाहेब आंबेडकर हे ठेवायला पाहिजे
नाव बदल्याने मूंबईकरांना दरमहा वयाच्या 65 वर्षापर्यंत 15 लिटर पेट्रोल मोफत मिळणार?
दादर चे नाव आता चैतभूमी करा
नमो बुद्धाय जय भीम
चांगले निर्णय 🙏🚩
नाव बदलून देशाची ,राज्याची काय सुधारणा होणार आहेत,देशासमोर अनेक समस्या आहेत?तिकडे बघा ! Time pass दुसरे काय?😢😢😂😂😅
Why the Govt is interested in changing names instead of elemenating poverty, illetracy,
Hatred perpetrated by some political parties.
I Think there's no need to change the name of stations as it has an historic Importance in it for our Mumbai(BOMBAY) And I think that improve Services of Trains. & Hence I don't think that this(Dongri, Mumbadevi prev. Marine Lines, Mazgaon prev. Dockyard Road) will bring any type of importance in itself specially In (Tirthankar Parswanath Perv. King's Circle, King's Circle is Much Much better Name Instead of Tirthankar Parswanath) improve service Quality of trains & other services of ticketing system and Platforms & Station development loco pilots Services etc.
दादर रेल्वे स्टेशनचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी हेही नांव झालं पाहिजे. कारण बऱ्याच वर्षापासून सर्व जनतेची मागणी आहे. महाराष्ट्र सरकार ने दादर स्टेशनचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी असं नामकरण लवकरात लवकर करावे. ही विनंती.
दादरचे नांव बदलिकरून चैत्यभूमी ठेवा
Shevtcha bhau bollela khara aahe. Naav change karayla jevada kharch hoto tyach paise madhe facility dili aste tar chan jhallasta. Poorna Maharashtra madhe jyasta naav marathi chech aahe. Aitihasik naavala badli karun public la abimanacha naavavar vede banavnyachi prakriya aahe ajhun kahiis naahi.
मराठी माणूस मुंबई बाहेर गेला.
Dadar station chya navacha kay
भारतात पहिल्यांदा ब्रिटिशांनीच सुरू केलेल्या रेल्वेच्या स्टेशनला त्यांनी त्यांच्या धुरीणांची नावं दिली यात काही वावगं नाही.
आता आपण काही स्टेशनची नावं बदलताना त्या त्या परिसरातील प्रचलित नावं देणार आहोत.
मग ओशिवरा या ठिकाणी असलेल्या राममंदीर स्टेशनला ओशिवरा नांव द्यायला काय हरकत आहे?
महत्वाचे म्हणजे देशातील सर्वच स्टेशनची नावं बदलताना अहमदाबादचं नांव कधी आणि कोण बदलणार?
नोकरीचे बघा😮
दादर चे नाव चैत्यभूमी का करत नाहीं, त्या मागचे कारण काय, ते का बदलत नाहीं, आणि गेटव ऑफ इंडिया चे नामकरण काय करणार कारण ते इंग्रजानी ठेवले आहे.
नावाना साजेशी सेवा सुविधा द्या. नाहीतर नाव सोनूबाई हाती kathlache वाळे
byulla, sewree, vikhroli ya stationchi spelling badala.
मूंबई करा नी रेल्वे ला जागा ठेवली आहे का वाढवायला नावा तच अभिमान आहे
वांद्रे चे बांद्रा बॅन्ड्रा कसा झाला हा मोठेपणा मिरवणाऱ्या मुंबईकरांनी पहावा
नावे बदलुन काय होनार आहे
Maharashtratil kiti company shift kelet dusray rajyat. BSNL cha kai haal jhala. Nao badallyawar nakich vikas hoil mumbaicha. Very good job.
प्रभादेवी,राम मंदिर असे स्टेशनची
नांवे बदलली जाते..परंतु कितेक वर्ष दादरचे चैत्यभुमी नाव हे गाजतय पण अजून चैत्यभूमी नांव
का नाही दिल? जात आडवी येते काय?
Very good nao badloon saglyana rojgar milel. Deshacha vikas hoil. Mumbaicha vikas hoil.
माटुंगा स्टेशन चे नाव राजगृह ठेवा
Train velavar chalu nasle tari chalel naav change zali pahije
एक दिवस उजाडणार आहे मुंबईत मराठी माणूस कमी ईतर जास्त ( थोडक्यात मराठी माणूस मुंबईत अल्पसंख्याक होणार आहे) होणार आहे. त्याची करण अनेक आहेत.
आणि हा अमराठी वार्ताहर का?
Name change is not Vikas
Think for Vikas
Search for Vikas
Education Vikas, Job Vikas
Where is Vikas?
Train pan egrajanich aanali v railway chi pul pan bandhali
इंग्रजांनी सुरू केलेली रेल्वे चालते. मग त्या काळाणरूप दिलेली नाव का नको. सेंटहॅस्टरोड स्थानाला जर आपण संडासरोड म्हणत असू त्यात आपण किती अज्ञानी आहोत हे समजते. आपण तो उच्चार करण्याचा कधीच प्रयत्न करत नाही.
नाव बदलून इतिहास बदलत नसतो!!!
Nako te vyap karataahet. Berojgari madhe laksha ghala. Lok kalyanachya goshti kara.
धन्यवाद ।ईगरजी।नाव।हटवून।मराठी।नाव।लावली।चागली।गोष्ट ।आहे।मग।मराठी।माणूस।ईगरजी।बोलत।असेल।किवा।ईगरजी।लीहत।असेल।तर।ऊपयोग।काय।महाराष्ट
मग दादर चे नांव च्यैतिभुमी करायला काय हरकत आहे आणि त्याच्या साठी आंदोलन करावे लागेल काय जय भिम जय संविधान
बांद्रा चे नाव वांद्रा
British lokani train chalu keli ahe
British kalin railway band kara ki.
Faltu l
Kaam ahe naav change karna. Kahi sudharna nahi fakt timepass karta govt
Are ti history ahe ti nav change karun Kay fayda. History hi history asate. Ha chakk vede pana ahe. Je pahije tya baddal koni bolat nahi. Marathi navatach sarve khush zalet.
barobar naav badulan kaay upyog ulat navinn english naav ahet tich khari mastach ahe .He fakt bin kaamach kaame karta ahe he sarkar
Gaddar station pan have aani tarbujya ytation banva
Nav change karun vikas honar nhi ,railway jast soda
तुम्ही काय झाट उपटता तुम्ही काय उपटल फक्त नाव बदलून काय झाट उपटणार
ROZI DO. FREE EDUCATION DO FREE MEDICAL FACILITIES DO NAME SE VIKAS NAHI HOTA
नाव बदलायची असतील तर घरापासून सुरुवात करा ....मम्मी ...आई... आणि पप्पा ...बाबा...आधी हे बदला... घरातून मराठी ओळख जपा.. नंतर स्टेशनची नाव बदला...
Ekdum barobar 👍👍👍👍👍
Dadarche nav badlun chaytbhumi thewave
मह|र|शटर|ची जनता महंग|ई ने त्रस्त झ|ली आहे,,ईकडे लक्ष दय|,न|व बदलुन जनतेच| क|ही फ|यद| होण|र न|ही,
Comment mde kup lokancha radgana suru zala, britisanchi chakri karnari loka ajun ahet😂
BRITISH NAAV CHANGLI HOTI..... BADALNYACHI KAHI GARAJ NAVTI.....
मित्तsरो, नाम बदल देगे तो सरकारने प्रजा के लिये कुछ काम किया ऐसे लगेगा 😂
नुसती मराठी नांवे देऊन काय होईल. मराठी माणूस सन्माने मुंबई व महाराष्ट्रत राहील असे काही तरी करा. शिक्षण मराठीत करा. मराठी भाषा सगळीकडे सक्तीची झाली पाहिजे. मराठी माणसाला 50% घरासाठी सवलत द्या.
wastage of times and money ,foolish .
Dadar che nav naka badalu parantu hindu dharm virodhi reservation constitution cha labh sudha gheu naka tirangya varil Ashok chakra kadhun taka Bharat desh hindu samaj constitution reservation tirangya varil Ashok chakra mule apavitra hot nahi ka
आनंदाची गोष्ट नक्कीच. परंतु प्रत्येक वाक्यागणिक इंग्रजी शब्द बोलणारी मराठी माणसे मराठी कधी होणार?