मी स्वतः हा बी. कॉम पदवी मिळवली 2018 ला ती ही खुप अडचणीतून मला डॉक्टर हायचे होते पण त्याच अडचणी पैसे नाहीत ,,परिक्षा सरकारची अनिश्चितता याला कंटाळून मी घरची दोन एकर शेती सांभाळत आहे जोड धंदा म्हणून गुरे सांभाळत आहे यात माझे बरे चालू आहे आता मी खुष पण आहे,, एक वेळ गावात लोक टोमणे मारत पण माझ्या कामाने ते सुद्धा आता शांत गप्प झाले आहेत मित्रहो निराश नका होऊन जाऊ आपल्या कौशल्याने आपण समोर जाऊ शकतो मिळेल तो धंदा करा काम करा आणि मार्ग काढा यश मिळेल च
हा दोष शिक्षण पद्धती चा आहे.... त्यात ऍव्हरेज विद्यार्थीनी करायचं तरी काय?? शिक्षण पूर्ण होई पर्यंत जीवनाचा उदर निर्वाह होईल असे काही तरी शिक्षण पद्धतीने उपक्रम राबवलाच पाहिजे.., जेणेकरून येणाऱ्या उद्याचं पोट भरता येईल.... एवढीच माफक अपेक्षा 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
BA चा कोर्स असा बनवला पाहिजे की तो व्यवसायाभिमुख असावा जे ने करून शिक्षण पूर्ण करून नोकरी च्या मागे न लागता कोणता व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करू शकेल
दादा मी H.S.C कॉमर्स मधून केलं, पदवी ऑर्टस केले, मग M.A केलं, पण M.A नंतर mpsc केलं १.५ वर्ष पण पैसा संपला मग घराकडे आलो मग कॉल सेंटर मध्ये काम केलं १.५ वर्ष, नंतर marketing job केला, सहा महिने, आता banking मध्ये आहे, माझ्या मध्ये बाजारात तुमची पदवी पाहत नाही पाहते तुमची बोलण्याचे कौशल,व अनुभव व तुमच्यातील धमक, पदवी नावा पुरती आहे, मैहनत करा, सातत्य ठेवा, यश नक्की होतं.
यात goverment चा दोष आहे ...कोणाला fail करायच नाही हे खूप घातक आहे ...corona मुळे पण पेन पण नाही पकडता सर्वांना सरकार ने 95-96%वर पास केले ...आणि अजून बेरोज़गारी वाढवली
त्याच्यामुळेच सांगतो जे पण लोक असतील 9 वि 10 वि वाले किंवा कुणी पालक असतील तर ज्यांचे मुलं 10 वित असतील योग्य ती stream घ्या NEET JEE ची तयारी 10 वि नंतर लगेच करा आणि रोज करा वेळ गेल्यानंतर काहीच सुचत नाही
आजकाल शिक्षणाला किंमतच राहिली नाहीये 😐 पैसा कमावता आला बास्स झालं, मग तो कोणत्या का मार्गाने असो😒 B.COM केल्यानंतर आता असं वाटतंय की दहावी किंवा बारावीनंतरच कुठेतरी बिझनेस किंवा एकदम स्किल शिकायला पाहिजे होते. कारण आजकाल तुमच्याकडे किती ज्ञान आहे किंवा तुम्ही किती पुस्तकं वाचली याला किंमत नाही तुम्ही किती पैसे कमावता किंवा तुमच्या खिशात किती पैसे याला महत्त्व आहे 🤐
मी मास मीडिया केलंय पण माझ्या कॉलेज मध्ये आम्हाला काहीच नाही शिकवलं म्हणजे प्रॅक्टिकल वगैरे तर आम्ही फक्त स्वतः पुस्तक वाचून पास झालोय पण आता नोकरी शोधयला खूप प्रॉब्लेम होतोय करण पदवी तर भेटली आहे पण जॉब नाही भेटते शून्य कौशल्य असल्या मुळे.. मला एवढं फालतू कॉलेज भेटलं त्यामुळे 3 वर्ष वाया गेले आणि आताची वर्ष ही घरी बसून वाया जात आहे. पदवी महत्त्वाचे नाही कला आणि कौशल्य पाहिजे
bhava ghari basun kahi honar nahi.tuzya field che job maximum noida madhe ahe.sarv news media tithe ahe.mumbai madhe ahe parantu marathi ani finance news channel ahe.
अगदी वास्तवाला भिडणारा विषय आहे .सर आपण नेमकी समस्या मांडली आहे.मोठ्या शहरात जी संधी उपलब्ध होते ती ग्रामीण महाराष्ट्रात अभावानेच आढळते. ग्रामीण मुलांकडे टॅलेंट असून सुद्धा ही मुले मागे पडताना दिसतात ही वस्तुस्थिती खूप वेदनादायी आहे....
दादा भिडू ची संपूर्ण टीम अतिशय उत्तम काम करत आहे , आम्हाला मुंबईत शिवस्मारक होणार होत त्याच काय झालं याबद्दल माहिती हवीये , कृपया आपण ती सर्वांसाठी उपलब्ध करून द्यावी , तुम्ही अशीच उत्तम उत्तम व्हिडिओ बनवत रहा , तुम्हांला खूप खूप शुभेच्छा😊
तुम्ही जो विषय घेतला व सामान्य जनतेला किंवा विघार्थी वर्गाला समजावून सांगितले त्याबद्दल तुमचे मनापूवऀक अभिनंदन....असाच एखादा विडीवो mpsc या क्षेत्रावर घेऊन या क्षेत्रातील वास्तविकता सर्वाना समजून सांगण्याचा प्रयत्न नक्कीच करा हि विनंती.....
युक्ति हवी, यशस्वी होण्यासाठी, शिक्षण आणि अक्कल याचा काही संबंध नाही... आता तुम्हीच बघा,,, दुसऱ्यांच्या अडचणी, शिक्षण क्षेत्र याचा अभ्यास करून यू ट्यूब वर पैसे कामवतात... यालाच युक्ति म्हणतात....
parantu aaplya loksankhemules itke investment yet ahe.global market mhatlya jate bhartala.china madhepan investment jat ahe loksankhemule.parantu problem he ahe ki skill population nahi ahe china jyaprane skill humanforce tayar kele aapan tyat kami padat aho
@@Ashutosh-c7r are pan young population bag kiti ahe.saglyanich ker skillls develope kelyaa ter demand pan Kami hoil tya tya related skills chi. Balanced paije.. investment alaya tari unemployment issue rahnar cause population evdhi jast ahe Kona konala job denar
@@videowala1751 china bag.tyanni tyanchya young population cha purepur fayda ghetle ahe.itka high skill manpower aslyamule tikde investment jate.demestic demand itki aslyamule mothya company punha investment karto jase apple,tesla etc.tyamule punha employment
शिक्षण व्यवस्थे विषयी फार छान सांगितले परंतू ज्या मिळणाऱ्या नोकऱ्या आहेत त्या वशिल्यावर भेटतात, बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल अशी सुद्धा व्यवस्था आहे, शिक्षण संस्था वर बोगस शिक्षक भरती 25 लाख द्या . ह्याच्या वर बोला
ज्याला खरंच काहीतरी करायची इच्छाशक्ती असते तो BA करून पण एखाद्या चांगल्या क्षेत्रात प्रगती करू शकतो आणि एखादा donation भरून BE, ME करून पण उनाडक्या करत फिरतो. आज स्पर्धा प्रत्येक क्षेत्रात आहे फक्त संघर्ष करायची तयारी हवी.
I did animation after HSC and now I'm very happy for my decision because, graduation is only certificate...... So, Don't do as people do, do what you think.
parantu aaplya loksankhemules itke investment yet ahe.global market mhatlya jate bhartala.china madhepan investment jat ahe loksankhemule.parantu problem he ahe ki skill population nahi ahe china jyaprane skill humanforce tayar kele aapan tyat kami padat aho
I did diploma in electronic. Then started working as computer helpdesk and part time BSc it from mumbai. Eventually I got gpod package and chance to work in states.i was not that exceptional just focused on careerand bit of patience got me here. There are two types of people keep complaining system and others finding own solutions . Choise is yours
Doctor and engineering करुन किती कचऱ्यासारखी मुल पडली आहे त्यांना जॉब नाही कमी पगारात जॉब करतात डॉक्टर And engineering झालेला मुल starting 15000 पगारात काम करतात
खरच वाईट आहे परिस्थिती labor work करावे लागतेय, BA, MA वाल्यांना payment 300rs per day शहरात तरी कसे राहायचे,काम भरपूर करून घेतात.जगायचं तरी कसे? या बेरोजगारी बाबत सरकारने काहीतरी उपाययोजना केली पाहिजे.
पदव्या देणारी कौशल्य शिक्षण देणारी कॉलेज सगळीकडे आहेत पण नोकरीची ठिकाण महाराष्ट्राच्या बाबतीत फक्त पुणे-मुंबई इथेच विकसित केले आहेत इतर गावांमध्ये प्रगत एमआयडीसी सुद्धा नाही
आपण निवडलेल्या विषयावर अधिक चर्चा होणे आवश्यक आहे. एका किराणामालाच्या दुकानात मालक दहावी नापास व दुकानात काम करणारा एक मुलगा हा बी.बीकॉम पास हे पाहून वाईट वाटले.
लोकसंख्या वाढ नाही सरकारच शैक्षणिक धोरण चुकीचे आहे. यात ग्रामीण भागातील मुलांना त्रास होऊ लागला आहे. हे जेवढ कठीण होणार तेवढे चांगले 10 वी ला जर शिक्षकच विद्यार्थी ला कापी करायला सांगतो तर मुल तर जाणारच ना पुढे ही सत्य परिस्थि आहे भारताची.
चर्चा खुप छान होती, परतू ही जी शिक्षण पद्धती आहे ही फक्त पुस्तकी ज्ञान देती, विद्यार्थ्यांनी नाही नोकरी लागली तर समोर काय करावं हे शिकवत नाही, त्यामुळे ह्या शिक्षण पद्धतीत बदल होणे महत्वाचा आहे.
सरकारी नोकरी ला भरमसाठ पगार दिला जातो नोकरी 60 वयापर्यंत , पर्मनंट नोकरी ,दिवाळी बोनस, सुट्ट्या , भरमसाठ फंड पेन्शन,ह्या कारणामुळे प्रत्येकाला सरकारी नोकरीच मिळवावी वाटते म्हणजे काम कमी पगार जास्त भ्रष्टाचार करताना सापडला तर काही दिवस निलंबित परत कामावर जर सरकारी कर्मचाऱ्यांना पगार शिस्तीत दिला बाकी फॅसिलिटी कमी केल्या भ्रष्टाचार करताना सापडला तर डायरेक्ट कायमचा निलंबित ह्या गोष्टी जर झाल्या तर परिस्तिथी सुधारेल
माफ करा भ्रष्टाचार नेते पण करतात ती bjp असो किसी कॉग्रेस नेत्याचे महंगाई भत्ते 91000 पगार 70000 एसटीचा प्रवास फुकट असतों विमान प्रवास फुकट असतो निवृत्त लोकाना आणि माजी आमदाराना पण पगार खूप मिळतों आणि खूप गोष्टी आहे भ्रष्टाचाऱ्याच्या हा देश एक corruption country आहे हिच समस्या आहे या सगळ्याची अनेक सहकारी कारखाने illegal च्या नावाखाली घोटाळे बाहेर पङतात
फार छान माहिती आणि महत्त्वाचा विषय हाताळला, खरच फार भयानक परिस्थिती आहे, पुण्यात तर खूप तरुण वर्ग, स्पर्धा परीक्षा या साठी येतच असतो, काहीना यश मिळत काहीना नाही, ज्यांना नाही मिळत, ते इथेच काही ना काही छोटी मोठी नोकरी अथवा व्यवसाय करू लागतात, पण ते पण मनाविरुद्ध. याच्या साठी सुद्धा दुसरा काही पर्याय उपलद्ध झाला पाहिजे. आपण एकदा BPO Careers, या मधल्या चांगल्या वाइट घोष्टी साधी या वर एक व्हिडीओ करावा अशी विनंती, मी गेली 8 वर्ष या क्षेत्रात काम करत आहे, पण मला आता हे बदलायचा आहे.
ही तर तुम्ही lockdown पूर्वीची परिस्थिती सांगितली आणि आता काय ? आता तर अजून competation येणं बाकी आहे ....कारण जे विद्यार्थी subject cha नाव सांगितल्यावर धड गती न लिहू शकत नाहीत त्यांचा देखील graduation aata होत आहे यामुळे भविष्यात तो विद्यार्थी मागे राहील जो की त्या पदाकरीता पात्र असेल....
Graduation with computer skills like excel and ability to speak in good English will definately land you in a good job in many sectors like BPO, sales, mfg etc. Having said this once own willingness to adapt to changing conditions is a must. Rural agri based industries also provide a lot of opportunities, can be exploited. थोडक्यात काय तर कनार्याला जग छोटं आहे व कारने सांनार्याना काही ही नाही....जय हरी 🙏🙏
Dada mala BSC Agri canglya clg la admsn betay tar mi te gevu ka ..... Jarka mahi kala nantar degree getlya var mala Ek changla job nai milala tar mi jya point var az a tithe ubha asel.....munun asa vichar karu kela ki pudhe msc,MBA karyche tar to hi khup pudhcha vichar hoto manun Agri ya field la kasa scope ahe jya gosti mala academic madhe shiklya pahije he plz Ek advice de
Yes, I have good experience in excel, and other visualization skill, now i have working in a good company with package 5.80(he package mazyasathi sadhya thik aahe, bakichyanch mahiti nahi) ...mi ase barech b.com vale bagitale ...other skill kartach nahit ...mi kotak madhe ase barech b.com vale bagitale te file handling...paper pohochavane ....milnarya pagarat khush tohi pagar 15 te 20 ..Tyanna sangaila gelo tar laksh nahi det...satisfied asta Kiva kantala kartat...ani tyamadhe te married. Yamadhe kas satisfied astat kai mahiti..aso..jyachi tyachi marji...online barech courses astat te like udemy var barech courses astat tyachi fees kadi 470/- aste ...pan hi Mansa tyavar kharch nahi karnar ...yanna haftyala bear, daru ..yavar kharch karaila garv vatato ..kai karnar...
New graduates must learn adapting to new technologies. I would encourage new graduates people to learn latest in the market. India is in growth path to adapting to new things.. it is very fast.. don't rely on government, do your know analysis and come up with new thought process.. check what is required market and act and learn according... Don't waste too much time in party...
BA,Bcom, or BSC all the degrees are only useful 20% while looking for the job. 80% is skill or knowledge in that field. So while taking admission in 11th standard we should have clear thought about which stream you will choose as career. And try to do some part time work along with studying for degree. For eg. A commerce student wants to do career in accounting or banking, he can start working part time in C.A. office or bank, patsanstha. They will pay negligible stipend amount. But the experience you get is vast. Also a BA student wants to go for MPSC, he should start studying for it since he starts his 11th class. So in next 5 years untill he completes his degree he can have enough basic knowhow. Even if we don't have exact idea what to do in career, we can join any part time job of salesman, hotel counter staff, marketing, shop counter handling, car washing center etc. Later as you gain experience you will understand your own passion and work on your path.
Nice information sir 👌, I am a b.com student. mla vatt ki students na je theorotical knowledge dil jaat tya sobt jr practical knowledge pn dil tr te jast beneficial hoil mostly b.com students na.
खरी परिस्थिती आहे आता हे हळूहळू बदलायला हवे आहे अनेक कोर्सेस जवळच्या कॉलेज मध्ये उपलब्ध नाहीत हे चित्र जास्त करून ग्रामीण भागात दिसून येतो शहरी भागात हा प्रकार फार कमी प्रमाणात दिसून येतो पण गेले दोन वर्ष तर सगळेच थांबले आहे एक पर्याय असा सुचावसा वाटतो की जर एखादी परदेशी भाषा जर शिकता आली तर बरे होईल
Government runs many institutions with career oriented courses like ITI but people are crazy about graduation. In any educational courses you select unless you master certain minimum skill level you can not get a job. Many students study just to pass an examination and then forget what they have learnt. How can they get a job if they don't remember what they have learnt in 4-5 years.
It's reality....i have a example... 90% BA students la loksabha, vidhansabha, amdar khasdar, hya baddal kahi mahit nahi. Sagale rata marun pass hotat...
आमच्या ऑफिस मध्ये Bcom झालेले Managing डायरेक्टर आहेत आणी कंपनी ही एक Investent Bank आहे( JP morgan, citi, Morgan stanley) . बीकॉम करून आजही संधी आहेत फक्त आपल्या समाजात माहिती कमी आहेत जशी तुमची माहिती अपुरे आहे.. फक्त तुम्ही स्मार्ट पाहिजे. Package engineer la lajvel ase aahet. Analyst- 7lacs p a. Sr Analyst -9 lacs Team leader - 12 lacs Manager- 18 lacs Associate director - 22 lacs Directors - 34lacs Managing Director -50lacs... And so on... Aapli lok abhyas nahi karat aani he BA economics madhech aahet. तुम्ही माहिती अजून काढा. आणी हे सगळी तुमच्या टॅलेंट वर आहे. Imarticus learning Institute Hya institute madhun course karun sagale short list hotat.
You need to start working while pursuing graduation if it is BA, BCom and it is easily possible, the time you complet your graduation you 'll earn three years of experience which would be incompetitive in market. No one will give you job with plain graduation. First one year try extreem hard to get job, next three years again work hard on skills developement as per requirement, next three to five years work hard towards achievements. A plain BA/BCom can pay five digit income tax, get six digit salary and seven digit package
मी 2 वर्षे BA केलं. नंतर ते अर्ध्यात सोडून BCA केलं थोड अपयश आले नंतर IT मध्ये job ला लागलो. आता चांगलं पॅकेज आहे. खेडेगावात मार्गदर्शन देणारं कोणी नसतं त्यामुळे fkt सोप काय आहे हेच बघून field निवडतात.
खालील प्रशनांची उत्तरे देण्याची कृपा करावी १. कोणता माणूस आजन्म बेरोजगार राहतो. २. सर्व पदवीधरांकडे नोकरीसाठी लागणारे कौशल्य आहेत का? ३. क्षेत्रनिहाय कौशल्य आणि पुस्तकी ज्ञान यात अंतर असण्याला जबाबदार कोण? ४. सरकारी नोकरी म्हणजे रोजगार असे का? ५. प्रत्येकानी नोकरी करावी हा अट्टाहास का? ६. रोजगार नाही बोंबळण्यापेक्षा स्वयं रोजगार नि्मितीसाठी प्रयत्न करण्यात हरकत काय? ७. जिथे गरज असते तिथे रोजगार असतो. मग रोजगार ऐवजी गरज का शोधत नाही? ८. समस्या नेमकी काय लोकसंख्या आणि रोजगार या मधील तफावत की मानवसांसाधनाचा अयोग्य व्यवस्थापन? ९. जिथे रोजगार आहे तिथे कौशल्य नाही आणि जिथे रोजगार नाही तिथे पदव्यांचा पाऊस अस का?
आमच्या शालेय जीवनात काही तांत्रिक शीक्षण देणर्या शाळा मुंबईत होत्या त्यात अनेक ऊपयोगी टेक्नीकल प्रशिक्षण ( प्रॅक्टीकल सकट) शालेय जीवनात दिले जात ! तसे प्रशिक्षण का बंद केले ??
Bcom झालेल्या मुलांना टॅक्स रिटर्न म्हणजे माहिती नसते, overdraft म्हणजे काय माहिती नाही, बॉण्ड्स futures options NCD यातील फरक कळत नाही...काय घंटा नोकरी मिळणार यांना? आणि मुळात BA ला इतकी मुले का जातात हेच कळत नाही..पूर्वी शिक्षक म्हणून तरी लागता यायचे. आता तेही नाही
कागदाच्या सुरूळीवर काम मिळण्याचे दिवस गेले ...काम नसणा-यांनी नक्कीच विचार करावा की त्यांच्याकडे काय स्किल आहे. त्या स्किल बरोबर *सेल्स* करण्यात प्राविण्य मिळवले तर नक्कीच सगळ्यांना काम आहे...
I'm a BA graduate and working as a Director (AVP) in an Investment banking company. Total 16 years of experience. मला असं वाटतं, की करिअर चे खुप संधी मार्केट मध्ये आहेत, आणि सर्व सुशिक्षित तरूणांनी ती शोधायला हवी. Competition खूप आहे आणि केवळ BA kinva BCOM chi degree पुरेशी नाही. थोडे skills आणि certification मिळवणे खूप गरजेचे आहे. आज मला समाधान वाटत की एके काळी कुठलीच मदत नसताना स्वतःचा मार्ग शोधला आणि जे काम मी आज करतोय त्यात खूप खुश आहे.
नमस्कार दादा मी 12 वी sci घेतल आहे माझं शिक्षण चालू आहे . माझी मातृभाषा मराठी .तर मला अस वाटते की विज्ञान हा गट जर मराठी मधून असेल तर मराठी माणूस कधी ही मागे पडू शकत नाही. ह्या विषयावर काही बोला!
भारतीय शिक्षण पद्धतीत काळानुरुप बदल केला नसल्याने..एवढी वाईट वेळ आज या देशाततिल विद्यार्थि वर आली आहे....मी स्वतहा हा अनुभव घेतला आहे..की पदवी शिक्षण हे प्रत्यक्ष जीवनात पाउलो पावली निष्फळ ठरत आहे..व्यव्हारि जीवनात त्याचा कहीच उपयोग होत नही 🤐🙏
Advanced arts jobs profiles: Video editing, graphic designing, Movie Animators, Sound designer, 3D model designing, UI/UX designer, Content Writers and 100 more in IT
टेक्नॉलॉजी विकसित होत चालली असल्याने , डिजिटल होत चाललं आहे सगळं , त्यामुळे मार्केटिंग , डिझायनिंग, अनिमेशन असले कोर्स सुद्धा कॉलेज मध्ये मिळायला हवेत , कमी फी मध्ये उपलब्ध व्हायला हवेत
Sir ase self improvement Kiva motivation or information che channel khup ahet pan aj 1st time mala Marathi cannal milala ahe thank you marathit video banavnaysati
Dear team, We know what we facing today need solutions about that this hole episode is all about problams please make another episode for solutions for new generation will consider that don't make nervous or confused.
सर मी डीएड केलं त्यानंतर mpsc UPSC cha अभ्यास केला 1 वर्ष भयानक वास्तव बघितल्यावर माझ डोकंच फिरल अन् स्पर्धा परीक्षाच नाद सोडला ग्राफिक डिझयनिंग शिकलो नोकरी पण मिळली त्या नंतर web design शिकलो programing शिकलो माझ्या कड 5.5 वर्षाचा अनुभव पण आहे अन् आज जवळ जवळ 50 हजार महिन मिळतो. पण सुरवातीला 4 5 हजार महिन मिळायचा. गंमत अशी आहे की मी आता BCA open University madhe करतोय. लग्न पण झाल बायको पण swaftwer इंजिनिअर आहे तीला पण चागला पगार आहे. योग्य वेळी योग्य निर्णय अन् भरपूर मेहनत घेतली अता सगळं टिक चालू आहे. Thnak you बाबासाहेब...
@@AdityaSingh-gw5qe नकीच w3s school free content, udemy खूप कमी किमती मध्ये अद्यावत महिती प्रात्यक्षिक सोबत शिकता येईल RUclips web designing languages search kra HTML javascript CSS scss angular react शिकून घ्या best of luck
त्यामुळे कॉलेज मध्ये शिक्षण घेताना च स्पर्धा परीक्षेसाठी लागणारा अभ्यास हा आपल्या अभ्यासक्रमामध्ये घेतला पाहिजे . म्हणजे ग्रॅज्युएशन सोबत च पुढच्या अभ्यासाची तयारी सुद्धा होऊन जाईल
चांगला एपिसोड, मुळात आपण शिकत नाही, फक्त शा ळे त जातो व परीक्षा पास होतो, पण जो पर्यंत 7 पास विद्यार्थी कधी ही सातवी चा अभ्यासक्रमा वरील प्रश्न व त्याची उत्तरे देऊ शकत नाही,तो पर्यंत आपण ते ज्ञान आत्मसात केले नाही, काही ही व किती ही शिका, त्या विषयी दोन शब्द आपण सांगू शकत नाही, प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाही, तर आपणास ते ज्ञान नाही, कोणत्याही पदवी व अहर्ता स हित संभाषण कला,व कोणत्या ही एका तंत्रज्ञान आत्मसात हवे, शिक्षण म्हणजे पदवी नव्हे, हे समजून घेणे आवश्यक आहे,जे नोकरी साठी शिकता त त्याना कधीही नोकरी मिळणार नाही
I think instead of seeing as problem we should see it as opportunity. This issue with youth is they don't want to start small. Also they should not hesitate to do any work at start. You will find people very choosy at start of there career.
धन्यवाद सर आपण खूप चांगला प्रश्न आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मांडला सर आपलं काम खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही करत आहात तुमचे मनापासून आभार सर आपल्याला एक विनंती आहे की ग्रामीण भागातील तरुणांना जे बीए बीकॉम झालेले आहेत त्यांना खाजगी कंपन्या खूप कमी पगार देत आहे व परमनंट सुद्धा करून घेत नाहीत कोणतेही मेडिकल फॅसिलिटी देत नाहीत याच्यावर प्रकाश आपण तुमच्या चॅनलच्या माध्यमातून टाकावा हीच विनंती🙏
140 कोटी लोक आहेत. त्यात शांतिदूत एका घरात 10 पोर आहेत. त्यात शिक्षण व्यवस्था 60 वर्ष अशी घाण करून ठेवली कि शिक्षण आणि नोकरी याचा काही ताळमेळ नसतो.. सगळं अवघड आहे. नवी शिक्षण कायदा 2020 साठी आणला आहे यासाठी. मराठी bcom वाले ना जॉब नाही वा थोडं अवघड आहे कमी पगार नोकऱ्या.इंग्लिश येत त्यांना नोकऱ्या आहेत
मी स्वतः हा बी. कॉम पदवी मिळवली 2018 ला ती ही खुप अडचणीतून मला डॉक्टर हायचे होते पण त्याच अडचणी पैसे नाहीत ,,परिक्षा सरकारची अनिश्चितता याला कंटाळून मी घरची दोन एकर शेती सांभाळत आहे जोड धंदा म्हणून गुरे सांभाळत आहे यात माझे बरे चालू आहे आता मी खुष पण आहे,, एक वेळ गावात लोक टोमणे मारत पण माझ्या कामाने ते सुद्धा आता शांत गप्प झाले आहेत मित्रहो निराश नका होऊन जाऊ आपल्या कौशल्याने आपण समोर जाऊ शकतो मिळेल तो धंदा करा काम करा आणि मार्ग काढा यश मिळेल च
पहिले जैन तीर्थंकर भगवान आदिनाथ म्हणाले होते कृषी करा किंवा ऋषी बना. सत्य आहे. तब्येत उत्तम राहते. तणाव रहीत जीवन जगता येते.
@@mangalchandsingalkar1210 जय जिनेंद्र, सत्य आहे.
शिक्षण कधीच वाया जात नसते
कृषी मुलं ही जीवनम
Khup chan.
ग्रेजुयट होण्या बरोबर इतर कौशल्य आत्मसात करणे योग्य व नोकरी करणे हेच न बघता व्यवसाय चा विचार करावा.
Rojagar jindhabad.....
Right sirr
Br Maza swathacha business asunahi mala Kon mulagi Det nahiyet Karan te vichartat ki mulga Kay nokari karto😅
Atta Kay hanun ghyav Kay😂
@@rakeshpatil7125 😂
बोल भिडू च प्रत्येक स्पष्टीकरण हे अतिशय उत्तम असत अशाच प्रकारे जर आपन bsc च्या विद्यार्थी वर बनवला तर चांगला होइल धन्यवाद 🙏🏽
Field related kam shodhat basal tar kadhi cha pude janar nahi
हा दोष शिक्षण पद्धती चा आहे.... त्यात ऍव्हरेज विद्यार्थीनी करायचं तरी काय?? शिक्षण पूर्ण होई पर्यंत जीवनाचा उदर निर्वाह होईल असे काही तरी शिक्षण पद्धतीने उपक्रम राबवलाच पाहिजे.., जेणेकरून येणाऱ्या उद्याचं पोट भरता येईल.... एवढीच माफक अपेक्षा 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Dosh ha education cha nahi gulam vicharsarnicha ahe
@@bhaveshdalvi2248 यात काय गुलाम विचारसरणी ..,काही उगा मोठे शब्द वापरून भ्रामिक बोलायच 🙌
@@devavratsharma1003 दादा तुम्हाला गुलामी चा अर्थ समजतो का तरी ,का आपल शर्मा साब नवीन नवीन मराठी शिकली आहे...!
@@bhaveshdalvi2248 गुलाम विचारसरणी?मग नोकरी ही सुद्धा एकप्रकारे गुलामीच?कॉप्या करून काठावर पास व्हायचे, पण ज्ञान काहीच नाही!
@@rameshmhatre1565अहि बरोबरोबर
शिक्षणाचा बाजार झाला,
गरीब बिचारा बेजार झाला....!
🙎मी बेरोजगार🙎
BA चा कोर्स असा बनवला पाहिजे की तो व्यवसायाभिमुख असावा जे ने करून शिक्षण पूर्ण करून नोकरी च्या मागे न लागता कोणता व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करू शकेल
Purvichi gav gada chi padhat yachayvarch adharit hoti . Pratekala kam dhanda hota .
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील B.A. in Liberal arts हा सर्वच दृष्टीने व्यापक असा कोर्स आहे.
BBA वाले पण बेरोजगार आहेत
mag MBA kara BA cha meaning different ahe kuthe pan dok naka lau
Right.
दादा मी H.S.C कॉमर्स मधून केलं, पदवी ऑर्टस केले, मग M.A केलं, पण M.A नंतर mpsc केलं १.५ वर्ष पण पैसा संपला मग घराकडे आलो मग कॉल सेंटर मध्ये काम केलं १.५ वर्ष, नंतर marketing job केला, सहा महिने, आता banking मध्ये आहे, माझ्या मध्ये बाजारात तुमची पदवी पाहत नाही पाहते तुमची बोलण्याचे कौशल,व अनुभव व तुमच्यातील धमक, पदवी नावा पुरती आहे, मैहनत करा, सातत्य ठेवा, यश नक्की होतं.
Absolutely bro.......ha manus analyse changale karto...pn hya negativity mdhun baher kase padayche nhi saangat 😡
Me pn m.com krun mpsc keli nantar marketing mdhe job kela aani tithe thodi mehnat lagte pn paisa aahe mehnat lagel fkt
Alatu फालतू जॉब आणि dr इंजिनिअरिंग केलेल्यांन पेक्षा कमी प्रत मानलं जातं
Digari महत्वाची
तुम्ही सारांश सांगितलं.
खूप वर्ष लागले मंग तुला तुझ्यात धमक निर्माण करायला तू आता किती वर्षाचा आहे
एक एँपिसोड लग्नाला रखडलेल्या लोकांचा पण बनवा 30-35-40क्राँस केलेले अनेक लग्नाळू आहेत.
Yoga mudda ahe
haaaaa 1 no. bhava
होय लग्नाला रखडलेल्या व B.A,M.COM,B.SCह्या पदवी घेऊन ल
ग्नासाठी अवास्तव अपेक्षा बाळगणार्या मुलींचे थोडेतरी प्रबोधन होउ ध्या!घ्या एकाधा एपिसोड वरील विषयावर?
लग्नाचं वय उलटून गेलेल्या तरुणांच्या समस्येवर कोणाला सिरियल किंवा चित्रपट का काढावासा वाटत नाही ?
लग्नासाठी दुकान टाकनऱ्यांसाठी पण video बनवा
दादा डोळ्यात पाणी आल तुझे शब्द ऐकुन 😟
90 percent commerce students la Post Graduate houn pan basic entries yet nahit...sad truth
Brobr
Yes you are right
Aho 3 Golden Accounting basic rules mahit nastat... Types of accounts vicharle tar te dekhil sangtana khup v4 kartaat... Kashi denar ashyana nokri???
हीच खरी परिस्थिती आहे, आणि ह्याच मुलांच्या talent चा वापर दुसरेच करतात. आणि हे च विद्यार्थी मागे पडतात. ह्याला मानसिकता जवाबदार आहे.
यात goverment चा दोष आहे ...कोणाला fail करायच नाही हे खूप घातक आहे ...corona मुळे पण पेन पण नाही पकडता सर्वांना सरकार ने 95-96%वर पास केले ...आणि अजून बेरोज़गारी वाढवली
सौ बात की एक बात : मार्केट कलेला पैसा देतं.. डिग्री ला नाही.. 💯
त्याच्यामुळेच सांगतो जे पण लोक असतील 9 वि 10 वि वाले किंवा कुणी पालक असतील तर ज्यांचे मुलं 10 वित असतील योग्य ती stream घ्या NEET JEE ची तयारी 10 वि नंतर लगेच करा आणि रोज करा
वेळ गेल्यानंतर काहीच सुचत नाही
आजकाल शिक्षणाला किंमतच राहिली नाहीये 😐 पैसा कमावता आला बास्स झालं, मग तो कोणत्या का मार्गाने असो😒 B.COM केल्यानंतर आता असं वाटतंय की दहावी किंवा बारावीनंतरच कुठेतरी बिझनेस किंवा एकदम स्किल शिकायला पाहिजे होते. कारण आजकाल तुमच्याकडे किती ज्ञान आहे किंवा तुम्ही किती पुस्तकं वाचली याला किंमत नाही तुम्ही किती पैसे कमावता किंवा तुमच्या खिशात किती पैसे याला महत्त्व आहे 🤐
Aata skills shikaychi vel pn nahi rahili 😅😅
दर दिवशी 60 ते 70 हजार पोर पैदा होताय कोणती कंपनी एवढे जॉब देणार 🤔
वरमावर बोट ठेवले भावा 😂😂
😂
😅
Perfect
@Abhay Jadhav not an individual's fault.. future generations should be serious & should be stopped
मी मास मीडिया केलंय पण माझ्या कॉलेज मध्ये आम्हाला काहीच नाही शिकवलं म्हणजे प्रॅक्टिकल वगैरे तर आम्ही फक्त स्वतः पुस्तक वाचून पास झालोय पण आता नोकरी शोधयला खूप प्रॉब्लेम होतोय करण पदवी तर भेटली आहे पण जॉब नाही भेटते शून्य कौशल्य असल्या मुळे.. मला एवढं फालतू कॉलेज भेटलं त्यामुळे 3 वर्ष वाया गेले आणि आताची वर्ष ही घरी बसून वाया जात आहे. पदवी महत्त्वाचे नाही कला आणि कौशल्य पाहिजे
Mitra mi pan mechanical engineer ahe 2018 pass job kele pan te barobar navte skills shikuya kahitari aani pudhe chalat rahuya
bhava ghari basun kahi honar nahi.tuzya field che job maximum noida madhe ahe.sarv news media tithe ahe.mumbai madhe ahe parantu marathi ani finance news channel ahe.
@@Dd_12348 bhai kontya skill develop kelya pahizet?
@@sanketgavali9252 tula jya kshetrat jayche asel tya related skill
@@Dd_12348 mi bsc cs karav mntoy
यावर एकच उपाय आहे तो म्हणजे जनसंख्या नियंत्रण..
खूपच योग्य विषय निवडला आहे सर
बोल भिडू धन्यवाद...
B.Com आणि B.A केलेल्या मुलांना सध्या 8000 ते 10000 पगाराचा Data Entry Operator, Back Office चा भेटतोय....
Tumch kay education ahe?
Skill matters
Ha enggineering la to pan bhetna back office la geyna enggineer
@@ketanjagdale5329 situation aavgd ahe bro
@@ketanjagdale5329 🤣
2017 पासून आज पर्यंत आपल्यादेशातील 6 लाख भांडवलदार बाहेरच्या देशात गेले आहेत. म्हणजे ते job create करू शकत होते......ते ड्रेनेज थांबवलं पाहिजे....
agadi barobar.
आजचा विषय विचार करायला लावणारा होता ,,, अतिशय उत्तम स्पष्टीकरण केले
सर ,, तुम्ही सखोल माहिती देता
अगदी वास्तवाला भिडणारा विषय आहे .सर आपण नेमकी समस्या मांडली आहे.मोठ्या शहरात जी संधी उपलब्ध होते ती ग्रामीण महाराष्ट्रात अभावानेच आढळते.
ग्रामीण मुलांकडे टॅलेंट असून सुद्धा ही मुले मागे पडताना दिसतात ही वस्तुस्थिती खूप वेदनादायी आहे....
पुढील विषय : शिक्षण घेतलेल्या मुलांची अवस्था
दादा भिडू ची संपूर्ण टीम अतिशय उत्तम काम करत आहे , आम्हाला मुंबईत शिवस्मारक होणार होत त्याच काय झालं याबद्दल माहिती हवीये , कृपया आपण ती सर्वांसाठी उपलब्ध करून द्यावी , तुम्ही अशीच उत्तम उत्तम व्हिडिओ बनवत रहा , तुम्हांला खूप खूप शुभेच्छा😊
तुम्ही जो विषय घेतला व सामान्य जनतेला किंवा विघार्थी वर्गाला समजावून सांगितले त्याबद्दल तुमचे मनापूवऀक अभिनंदन....असाच एखादा विडीवो mpsc या क्षेत्रावर घेऊन या क्षेत्रातील वास्तविकता सर्वाना समजून सांगण्याचा प्रयत्न नक्कीच करा हि विनंती.....
युक्ति हवी, यशस्वी होण्यासाठी, शिक्षण आणि अक्कल याचा काही संबंध नाही... आता तुम्हीच बघा,,, दुसऱ्यांच्या अडचणी, शिक्षण क्षेत्र याचा अभ्यास करून यू ट्यूब वर पैसे कामवतात... यालाच युक्ति म्हणतात....
Superb,,🍄🥕👌👌👌
लग्नाळू मुलांसमोरील अडचणी यावर पण एखादा एपीसोड करा
लोकसंख्या वाढ हाच मेन प्राँब्लेम आहे.
बरोबर बोलला भावा तू..
90% problems cha karan loksankhya vaadh hach aahe
parantu aaplya loksankhemules itke investment yet ahe.global market mhatlya jate bhartala.china madhepan investment jat ahe loksankhemule.parantu problem he ahe ki skill population nahi ahe china jyaprane skill humanforce tayar kele aapan tyat kami padat aho
@@Ashutosh-c7r are pan young population bag kiti ahe.saglyanich ker skillls develope kelyaa ter demand pan Kami hoil tya tya related skills chi. Balanced paije.. investment alaya tari unemployment issue rahnar cause population evdhi jast ahe Kona konala job denar
@@videowala1751 china bag.tyanni tyanchya young population cha purepur fayda ghetle ahe.itka high skill manpower aslyamule tikde investment jate.demestic demand itki aslyamule mothya company punha investment karto jase apple,tesla etc.tyamule punha employment
शिक्षण व्यवस्थे विषयी फार छान सांगितले परंतू ज्या मिळणाऱ्या नोकऱ्या आहेत त्या वशिल्यावर भेटतात, बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल अशी सुद्धा व्यवस्था आहे, शिक्षण संस्था वर बोगस शिक्षक भरती 25 लाख द्या . ह्याच्या वर बोला
दादा आवाज छान आहे तुमचा..... वजनदार
ज्याला खरंच काहीतरी करायची इच्छाशक्ती असते तो BA करून पण एखाद्या चांगल्या क्षेत्रात प्रगती करू शकतो आणि एखादा donation भरून BE, ME करून पण उनाडक्या करत फिरतो. आज स्पर्धा प्रत्येक क्षेत्रात आहे फक्त संघर्ष करायची तयारी हवी.
I did animation after HSC and now I'm very happy for my decision because, graduation is only certificate...... So, Don't do as people do, do what you think.
R u working?
एक मेव कारण लोकसंख्या वाढली आहे त्यामुळे सगळ्या ठिकाणी बेकारी आहे कुठ राहण्या जागेची कमी संसाधन कमी पडतंय
लोकांचा शहराकडे जाण्याचा कल वाढला आहे.
parantu aaplya loksankhemules itke investment yet ahe.global market mhatlya jate bhartala.china madhepan investment jat ahe loksankhemule.parantu problem he ahe ki skill population nahi ahe china jyaprane skill humanforce tayar kele aapan tyat kami padat aho
जायच्यात collaty आहे तो great ahe doctor .enggaring pharmacy. Bsc agricultural सगळे अवस्था तीचं आहे
Barobar ahe ,4 years zale mala b.com complete karun ani aaj mi eka compny madhe helper manun kaam karat ahe.....
Bhai sagli kad hech chalu aahe B.com & B.A Jaleyla students la job ch nahit 15 k chya var
Bcom karun 1 year zala aahe aata naki hecha samjena karayche tri ky 😅😂😂
I did diploma in electronic. Then started working as computer helpdesk and part time BSc it from mumbai. Eventually I got gpod package and chance to work in states.i was not that exceptional just focused on careerand bit of patience got me here. There are two types of people keep complaining system and others finding own solutions . Choise is yours
Vacancy sathi konavar depend rahu nka tr tumhi swata tray Kra
But you should be prepared to take job ignoring your ego and salary expectations
Bsc it part time kas karaych
Well Said Bhidu!
Doctor and engineering करुन किती कचऱ्यासारखी मुल पडली आहे त्यांना जॉब नाही कमी पगारात जॉब करतात
डॉक्टर And engineering झालेला मुल starting 15000 पगारात काम करतात
तुमची काय अवस्था आहे यावर पण 1 वीडियो बनवा....
Views पण खुप मिळतील..
अत्यंत उत्कृष्टपणे विश्लेषण केले आहे
मी
ITI केला
बी. ए. YCMOU
टंकलेखन मराठी, English केला
कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात नोकरी मिळेल
म्हणून शेवटी नोकरी मिळाली. ITI वर
Govt ...ky bhava ...ani kont job vr lagla bhava
खरच वाईट आहे परिस्थिती labor work करावे लागतेय, BA, MA वाल्यांना payment 300rs per day शहरात तरी कसे राहायचे,काम भरपूर करून घेतात.जगायचं तरी कसे? या बेरोजगारी बाबत सरकारने काहीतरी उपाययोजना केली पाहिजे.
पदव्या देणारी कौशल्य शिक्षण देणारी कॉलेज सगळीकडे आहेत पण नोकरीची ठिकाण महाराष्ट्राच्या बाबतीत फक्त पुणे-मुंबई इथेच विकसित केले आहेत इतर गावांमध्ये प्रगत एमआयडीसी सुद्धा नाही
आपण निवडलेल्या विषयावर अधिक चर्चा होणे आवश्यक आहे. एका किराणामालाच्या दुकानात मालक दहावी नापास व दुकानात काम करणारा एक मुलगा हा बी.बीकॉम पास हे पाहून वाईट वाटले.
लोकसंख्या वाढ नाही सरकारच शैक्षणिक धोरण चुकीचे आहे. यात ग्रामीण भागातील मुलांना त्रास होऊ लागला आहे. हे जेवढ कठीण होणार तेवढे चांगले 10 वी ला जर शिक्षकच विद्यार्थी ला कापी करायला सांगतो तर मुल तर जाणारच ना पुढे ही सत्य परिस्थि आहे भारताची.
छान व्हिडिओ आहे, आमच्या सारख्यांच्या व्यथा मांडल्या च बरं वाटलं ,
Bcom झाल्यावर diploma in taxation, CA उपलब्ध आहे.
अगदी बरोबर नुसता b.com Karun फायदा नाही. पुढे काही कोर्स केला तर टिकणार.
CA सोप आहे का 😷
चर्चा खुप छान होती, परतू ही जी शिक्षण पद्धती आहे ही फक्त पुस्तकी ज्ञान देती, विद्यार्थ्यांनी नाही नोकरी लागली तर समोर काय करावं हे शिकवत नाही, त्यामुळे ह्या शिक्षण पद्धतीत बदल होणे महत्वाचा आहे.
सरकारी नोकरी ला भरमसाठ पगार दिला जातो नोकरी 60 वयापर्यंत , पर्मनंट नोकरी ,दिवाळी बोनस, सुट्ट्या , भरमसाठ फंड पेन्शन,ह्या कारणामुळे प्रत्येकाला सरकारी नोकरीच मिळवावी वाटते म्हणजे काम कमी पगार जास्त भ्रष्टाचार करताना सापडला तर काही दिवस निलंबित परत कामावर जर सरकारी कर्मचाऱ्यांना पगार शिस्तीत दिला बाकी फॅसिलिटी कमी केल्या भ्रष्टाचार करताना सापडला तर डायरेक्ट कायमचा निलंबित ह्या गोष्टी जर झाल्या तर परिस्तिथी सुधारेल
Pvt company ला कमी पगार असतो हे डोक्यातून काढून टाका
@@rrentertainment1539 right bro value matters
माफ करा भ्रष्टाचार नेते पण करतात ती bjp असो किसी कॉग्रेस नेत्याचे महंगाई भत्ते 91000 पगार 70000 एसटीचा प्रवास फुकट असतों विमान प्रवास फुकट असतो निवृत्त लोकाना आणि माजी आमदाराना पण पगार खूप मिळतों आणि खूप गोष्टी आहे भ्रष्टाचाऱ्याच्या
हा देश एक corruption country आहे हिच समस्या आहे या सगळ्याची
अनेक सहकारी कारखाने illegal च्या नावाखाली घोटाळे बाहेर पङतात
@@Mambo05-f5k तू आधी जात सोड
मग आम्ही आरक्षण सोडतो
बोला, आहे का तयारी ???
फार छान माहिती आणि महत्त्वाचा विषय हाताळला, खरच फार भयानक परिस्थिती आहे, पुण्यात तर खूप तरुण वर्ग, स्पर्धा परीक्षा या साठी येतच असतो, काहीना यश मिळत काहीना नाही, ज्यांना नाही मिळत, ते इथेच काही ना काही छोटी मोठी नोकरी अथवा व्यवसाय करू लागतात, पण ते पण मनाविरुद्ध. याच्या साठी सुद्धा दुसरा काही पर्याय उपलद्ध झाला पाहिजे.
आपण एकदा BPO Careers, या मधल्या चांगल्या वाइट घोष्टी साधी या वर एक व्हिडीओ करावा अशी विनंती, मी गेली 8 वर्ष या क्षेत्रात काम करत आहे, पण मला आता हे बदलायचा आहे.
कुली पिक्चर मध्ये एक डायलॉग आहे , उपर वाले ने दुनिया में भेजा है ,जा 'तेरी तकदिर मे जो रोटी हैं ,ऊसे हाशील कर 💪💪💪
आपल्या कडे विषय खुप आहेत, त्याला कोणी मांडत नाही किंवा त्यावर उपाय शोधत नाही, आपण विषय मांडलात खुप छान. आपण यावर उपाय ही शोधायला हवेत.
ही तर तुम्ही lockdown पूर्वीची परिस्थिती सांगितली आणि आता काय ?
आता तर अजून competation येणं बाकी आहे ....कारण जे विद्यार्थी subject cha नाव सांगितल्यावर धड गती न लिहू शकत नाहीत त्यांचा देखील graduation aata होत आहे यामुळे भविष्यात तो विद्यार्थी मागे राहील जो की त्या पदाकरीता पात्र असेल....
Graduation with computer skills like excel and ability to speak in good English will definately land you in a good job in many sectors like BPO, sales, mfg etc. Having said this once own willingness to adapt to changing conditions is a must. Rural agri based industries also provide a lot of opportunities, can be exploited. थोडक्यात काय तर कनार्याला जग छोटं आहे व कारने सांनार्याना काही ही नाही....जय हरी 🙏🙏
Dada mala BSC Agri canglya clg la admsn betay tar mi te gevu ka ..... Jarka mahi kala nantar degree getlya var mala Ek changla job nai milala tar mi jya point var az a tithe ubha asel.....munun asa vichar karu kela ki pudhe msc,MBA karyche tar to hi khup pudhcha vichar hoto manun Agri ya field la kasa scope ahe jya gosti mala academic madhe shiklya pahije he plz Ek advice de
Bsc agri is also a good option, go with it as the coming days will b very good for agri sector....all d best
@@anant5935 tula agriculture madhe kam karaiche ahe ka. ki fakt paise kamvaiche ahet? tujhya shikshanacha kharcha tujhya aai vadilanna jhepnar ahe ka? tula jar aai vadilanchi parvanagi asel tar saral shaharat ye. pune/mumbai best. thode varsha nokri kar. jamavlelya paisha tun TU JI NOKRI KARAT ASASHIL, tyat pudhe jata yeil asa course kar.
Completely Agree with you थोडक्यात काय बेरोजगारी चा मुद्दा वारंवार समोर येतो पण स्किलस बद्दल कोणीच बोलत नाही स्वतः ला अपग्रेड करत राहील तरच जगचाल
Yes, I have good experience in excel, and other visualization skill, now i have working in a good company with package 5.80(he package mazyasathi sadhya thik aahe, bakichyanch mahiti nahi) ...mi ase barech b.com vale bagitale ...other skill kartach nahit ...mi kotak madhe ase barech b.com vale bagitale te file handling...paper pohochavane ....milnarya pagarat khush tohi pagar 15 te 20 ..Tyanna sangaila gelo tar laksh nahi det...satisfied asta Kiva kantala kartat...ani tyamadhe te married. Yamadhe kas satisfied astat kai mahiti..aso..jyachi tyachi marji...online barech courses astat te like udemy var barech courses astat tyachi fees kadi 470/- aste ...pan hi Mansa tyavar kharch nahi karnar ...yanna haftyala bear, daru ..yavar kharch karaila garv vatato ..kai karnar...
Perfect अभ्यास
हीच परिस्थिती खरी
Glad that I didn't go only for graduation. I am an undergraduate tourism professional. Keep hustling & You will make it✌️
Young people's naa exploree karaylaa akkhh World aahe, Universe aahe..... Fakthh aapli quality dakhvvaa 👍👍✌️
ह्रदयाला भिडणारे विषय निवडण्याबद्दल धन्यवाद !
New graduates must learn adapting to new technologies. I would encourage new graduates people to learn latest in the market. India is in growth path to adapting to new things.. it is very fast.. don't rely on government, do your know analysis and come up with new thought process.. check what is required market and act and learn according... Don't waste too much time in party...
एकाला आठवड्यात ६ दिवस काम करून १ लाख पगार देण्यापेक्षा २ जणांना आठवड्यात ३-३ दिवस काम देऊन ५० हजार रुपये पगार द्यावा आणि निवृत्ती वय ५० वर्षे करावं .
BA,Bcom, or BSC all the degrees are only useful 20% while looking for the job. 80% is skill or knowledge in that field. So while taking admission in 11th standard we should have clear thought about which stream you will choose as career. And try to do some part time work along with studying for degree.
For eg. A commerce student wants to do career in accounting or banking, he can start working part time in C.A. office or bank, patsanstha. They will pay negligible stipend amount. But the experience you get is vast. Also a BA student wants to go for MPSC, he should start studying for it since he starts his 11th class. So in next 5 years untill he completes his degree he can have enough basic knowhow.
Even if we don't have exact idea what to do in career, we can join any part time job of salesman, hotel counter staff, marketing, shop counter handling, car washing center etc. Later as you gain experience you will understand your own passion and work on your path.
Exactly and very proper guidence for students of all stream..
Nice information sir 👌, I am a b.com student. mla vatt ki students na je theorotical knowledge dil jaat tya sobt jr practical knowledge pn dil tr te jast beneficial hoil mostly b.com students na.
Hello Rutuja..tuj lagn pan zal k...
खरी परिस्थिती आहे आता हे हळूहळू बदलायला हवे आहे अनेक कोर्सेस जवळच्या कॉलेज मध्ये उपलब्ध नाहीत हे चित्र जास्त करून ग्रामीण भागात दिसून येतो शहरी भागात हा प्रकार फार कमी प्रमाणात दिसून येतो पण गेले दोन वर्ष तर सगळेच थांबले आहे एक पर्याय असा सुचावसा वाटतो की जर एखादी परदेशी भाषा जर शिकता आली तर बरे होईल
शेती चांगला पर्याय आहे मानवी आयुष्याला 💯
सर , आपण आजची परिस्थिती फारच सुंदर मांडता याबद्दल धन्यवाद.
Government runs many institutions with career oriented courses like ITI but people are crazy about graduation. In any educational courses you select unless you master certain minimum skill level you can not get a job. Many students study just to pass an examination and then forget what they have learnt. How can they get a job if they don't remember what they have learnt in 4-5 years.
U should have seen ground reality instead of writing an easy here
It's reality....i have a example...
90% BA students la loksabha, vidhansabha, amdar khasdar, hya baddal kahi mahit nahi. Sagale rata marun pass hotat...
आमच्या ऑफिस मध्ये Bcom झालेले Managing डायरेक्टर आहेत आणी कंपनी ही एक Investent Bank आहे( JP morgan, citi, Morgan stanley) . बीकॉम करून आजही संधी आहेत फक्त आपल्या समाजात माहिती कमी आहेत जशी तुमची माहिती अपुरे आहे.. फक्त तुम्ही स्मार्ट पाहिजे.
Package engineer la lajvel ase aahet.
Analyst- 7lacs p a.
Sr Analyst -9 lacs
Team leader - 12 lacs
Manager- 18 lacs
Associate director - 22 lacs
Directors - 34lacs
Managing Director -50lacs... And so on...
Aapli lok abhyas nahi karat aani he BA economics madhech aahet.
तुम्ही माहिती अजून काढा.
आणी हे सगळी तुमच्या टॅलेंट वर आहे.
Imarticus learning Institute
Hya institute madhun course karun sagale short list hotat.
You need to start working while pursuing graduation if it is BA, BCom and it is easily possible, the time you complet your graduation you 'll earn three years of experience which would be incompetitive in market.
No one will give you job with plain graduation.
First one year try extreem hard to get job, next three years again work hard on skills developement as per requirement, next three to five years work hard towards achievements. A plain BA/BCom can pay five digit income tax, get six digit salary and seven digit package
मी सर्व मुलांना सांगतो व्यवसाय शिक्षणं घ्या graduation करत बसू नका शक्य झाला तर व्यवसाय सुरू करायचा छोटा असाल तरी चालेल
खूप माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला 🙏😊
मी 2 वर्षे BA केलं. नंतर ते अर्ध्यात सोडून BCA केलं थोड अपयश आले नंतर IT मध्ये job ला लागलो. आता चांगलं पॅकेज आहे. खेडेगावात मार्गदर्शन देणारं कोणी नसतं त्यामुळे fkt सोप काय आहे हेच बघून field निवडतात.
Mi fy ba la ahe mla pn vatatye ki BCA करायचे addmission betel ka
Problem हा आहे की JoB साठी पण Experience हवाय.... आणि Without Experience Job ला salary 20000/- सुद्धा भेटत नाही आहे.....
Exp walyana...18k bhetat...aaj kaal
Correct yaar majhya sobat sudha asch zaly no experience no job 😢😢😢😢😢
@@shaharukhpathan3284 Education kay ahe tuz
@@sanketgavali9252 b.sc
@@shaharukhpathan3284 kashamadhun bsc keliy
खालील प्रशनांची उत्तरे देण्याची कृपा करावी
१. कोणता माणूस आजन्म बेरोजगार राहतो.
२. सर्व पदवीधरांकडे नोकरीसाठी लागणारे कौशल्य आहेत का?
३. क्षेत्रनिहाय कौशल्य आणि पुस्तकी ज्ञान यात अंतर असण्याला जबाबदार कोण?
४. सरकारी नोकरी म्हणजे रोजगार असे का?
५. प्रत्येकानी नोकरी करावी हा अट्टाहास का?
६. रोजगार नाही बोंबळण्यापेक्षा स्वयं रोजगार नि्मितीसाठी प्रयत्न करण्यात हरकत काय?
७. जिथे गरज असते तिथे रोजगार असतो. मग रोजगार ऐवजी गरज का शोधत नाही?
८. समस्या नेमकी काय लोकसंख्या आणि रोजगार या मधील तफावत की मानवसांसाधनाचा अयोग्य व्यवस्थापन?
९. जिथे रोजगार आहे तिथे कौशल्य नाही आणि जिथे रोजगार नाही तिथे पदव्यांचा पाऊस अस का?
Correction - Amol Palekar passed C A exam in Golmaal which has bright future nowadays
जर आपल्या आजोबा , पणजोबांच्या पिढीने श्री. र. धो. कर्वे यांचा आदर्श घेउन कुटूंबनियोजनाचं महत्व ध्यानात घेतलं असतं तर ही वेळ आली नसती..
सदोष शिक्षण पद्धती आणि लोकसंख्या वाढीचा भस्मासुर ...?
शिकायला नाही, pass व्हायला जातात. मग नुसतीच डिग्री. काही येत नाही, मग द्या सरकारी नोकरी
आमच्या शालेय जीवनात काही तांत्रिक शीक्षण देणर्या शाळा मुंबईत होत्या त्यात अनेक ऊपयोगी टेक्नीकल प्रशिक्षण ( प्रॅक्टीकल सकट) शालेय जीवनात दिले जात ! तसे प्रशिक्षण का बंद केले ??
Bcom झालेल्या मुलांना टॅक्स रिटर्न म्हणजे माहिती नसते, overdraft म्हणजे काय माहिती नाही, बॉण्ड्स futures options NCD यातील फरक कळत नाही...काय घंटा नोकरी मिळणार यांना?
आणि मुळात BA ला इतकी मुले का जातात हेच कळत नाही..पूर्वी शिक्षक म्हणून तरी लागता यायचे. आता तेही नाही
पूर्वी शिक्षक म्हणून लागले आणि आताची पिढी खराब केले
@@ani21in2004fault ahe teachers cha because Tyannach ky yet nasel tar amhi students ky karnar
कागदाच्या सुरूळीवर काम मिळण्याचे दिवस गेले ...काम नसणा-यांनी नक्कीच विचार करावा की त्यांच्याकडे काय स्किल आहे. त्या स्किल बरोबर *सेल्स* करण्यात प्राविण्य मिळवले तर नक्कीच सगळ्यांना काम आहे...
I'm a BA graduate and working as a Director (AVP) in an Investment banking company. Total 16 years of experience.
मला असं वाटतं, की करिअर चे खुप संधी मार्केट मध्ये आहेत, आणि सर्व सुशिक्षित तरूणांनी ती शोधायला हवी.
Competition खूप आहे आणि केवळ BA kinva BCOM chi degree पुरेशी नाही. थोडे skills आणि certification मिळवणे खूप गरजेचे आहे.
आज मला समाधान वाटत की एके काळी कुठलीच मदत नसताना स्वतःचा मार्ग शोधला आणि जे काम मी आज करतोय त्यात खूप खुश आहे.
Mumbai मधे IFSC center परत आना त्यातून bcom केलेल्या मुलांना खूप मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या उपलब्ध होतील.
नमस्कार दादा मी 12 वी sci घेतल आहे माझं शिक्षण चालू आहे . माझी मातृभाषा मराठी .तर मला अस वाटते की विज्ञान हा गट जर मराठी मधून असेल तर मराठी माणूस कधी ही मागे पडू शकत नाही. ह्या विषयावर काही बोला!
Hoy dada mi pn Science
भारतीय शिक्षण पद्धतीत काळानुरुप बदल केला नसल्याने..एवढी वाईट वेळ आज या देशाततिल विद्यार्थि वर आली आहे....मी स्वतहा हा अनुभव घेतला आहे..की पदवी शिक्षण हे प्रत्यक्ष जीवनात पाउलो पावली निष्फळ ठरत आहे..व्यव्हारि जीवनात त्याचा कहीच उपयोग होत नही 🤐🙏
Advanced arts jobs profiles: Video editing, graphic designing, Movie Animators, Sound designer, 3D model designing, UI/UX designer, Content Writers and 100 more in IT
😀
टेक्नॉलॉजी विकसित होत चालली असल्याने , डिजिटल होत चाललं आहे सगळं , त्यामुळे मार्केटिंग , डिझायनिंग, अनिमेशन असले कोर्स सुद्धा कॉलेज मध्ये मिळायला हवेत , कमी फी मध्ये उपलब्ध व्हायला हवेत
अहो तुम्ही सरसकट प्रॉब्लेम काय आहेत तेच सांगितले, जे सर्वांना माहीत आहेत
पर्याय काय ह्या वर उपाय काय आहे
Sir ase self improvement Kiva motivation or information che channel khup ahet pan aj 1st time mala Marathi cannal milala ahe thank you marathit video banavnaysati
ज्वलंत प्रश्न मांडला सर .thanks sir
आता केवळ नोकऱ्या मिळत नाही आहेत, लोकसंख्या नियंत्रणात नाही आणली तर आपल्याला राहायला जागा, खायला अन्न मिळणार नाही.
Dear team,
We know what we facing today need solutions about that this hole episode is all about problams please make another episode for solutions for new generation will consider that don't make nervous or confused.
Bro. I saw everytime this man spreads only negativity but never tell how to avoid it or how to overcome it.
सर मी डीएड केलं त्यानंतर mpsc UPSC cha अभ्यास केला 1 वर्ष भयानक वास्तव बघितल्यावर माझ डोकंच फिरल अन् स्पर्धा परीक्षाच नाद सोडला
ग्राफिक डिझयनिंग शिकलो नोकरी पण मिळली त्या नंतर web design शिकलो programing शिकलो माझ्या कड 5.5 वर्षाचा अनुभव पण आहे अन् आज जवळ जवळ 50 हजार महिन मिळतो. पण सुरवातीला 4 5 हजार महिन मिळायचा. गंमत अशी आहे की मी आता BCA open University madhe करतोय. लग्न पण झाल बायको पण swaftwer इंजिनिअर आहे तीला पण चागला पगार आहे. योग्य वेळी योग्य निर्णय अन् भरपूर मेहनत घेतली अता सगळं टिक चालू आहे.
Thnak you बाबासाहेब...
Nice sir 👍
Sir he jara kuthun shiklat wegre details mdhe sangal ka
@@AdityaSingh-gw5qe नकीच w3s school free content, udemy खूप कमी किमती मध्ये अद्यावत महिती प्रात्यक्षिक सोबत शिकता येईल RUclips web designing languages search kra HTML javascript CSS scss angular react शिकून घ्या best of luck
मी तर बीए करून शेती करतो आहे
आवड म्हणून ना?
त्यामुळे कॉलेज मध्ये शिक्षण घेताना च स्पर्धा परीक्षेसाठी लागणारा अभ्यास हा आपल्या अभ्यासक्रमामध्ये घेतला पाहिजे . म्हणजे ग्रॅज्युएशन सोबत च पुढच्या अभ्यासाची तयारी सुद्धा होऊन जाईल
चांगला एपिसोड, मुळात आपण शिकत नाही, फक्त शा ळे त जातो व परीक्षा पास होतो, पण जो पर्यंत 7 पास विद्यार्थी कधी ही सातवी चा अभ्यासक्रमा वरील प्रश्न व त्याची उत्तरे देऊ शकत नाही,तो पर्यंत आपण ते ज्ञान आत्मसात केले नाही, काही ही व किती ही शिका, त्या विषयी दोन शब्द आपण सांगू शकत नाही, प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाही, तर आपणास ते ज्ञान नाही,
कोणत्याही पदवी व अहर्ता स हित संभाषण कला,व कोणत्या ही एका तंत्रज्ञान आत्मसात हवे,
शिक्षण म्हणजे पदवी नव्हे, हे समजून घेणे आवश्यक आहे,जे नोकरी साठी शिकता त त्याना कधीही नोकरी मिळणार नाही
मी पणं 8 वर्ष जॉब केला graduate झाल्यावर 1 वर्षानंतर जॉब लागला graduate मुलांना जॉब भेटतात.
I think instead of seeing as problem we should see it as opportunity. This issue with youth is they don't want to start small. Also they should not hesitate to do any work at start. You will find people very choosy at start of there career.
धन्यवाद सर आपण खूप चांगला प्रश्न आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मांडला सर आपलं काम खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही करत आहात तुमचे मनापासून आभार सर आपल्याला एक विनंती आहे की ग्रामीण भागातील तरुणांना जे बीए बीकॉम झालेले आहेत त्यांना खाजगी कंपन्या खूप कमी पगार देत आहे व परमनंट सुद्धा करून घेत नाहीत कोणतेही मेडिकल फॅसिलिटी देत नाहीत याच्यावर प्रकाश आपण तुमच्या चॅनलच्या माध्यमातून टाकावा हीच विनंती🙏
140 कोटी लोक आहेत. त्यात शांतिदूत एका घरात 10 पोर आहेत. त्यात शिक्षण व्यवस्था 60 वर्ष अशी घाण करून ठेवली कि शिक्षण आणि नोकरी याचा काही ताळमेळ नसतो.. सगळं अवघड आहे. नवी शिक्षण कायदा 2020 साठी आणला आहे यासाठी.
मराठी bcom वाले ना जॉब नाही वा थोडं अवघड आहे कमी पगार नोकऱ्या.इंग्लिश येत त्यांना नोकऱ्या आहेत
Starting line 🤝❤️🤝❤️🤝 man jinke hya line ne 🔥🔥🔥🔥
आज पर्यंतची सर्वात मोठी थाप म्हणजे B .Com झाल्यावर बँकेत नोकरी मिळते 😊
🤣😅