स्थानिकांच्या इच्छेचा विचार केला पाहीजे. त्यांच्या गरजा त्यांच्या समस्या समजून घेऊनच नविन प्रकल्प करावा कारण त्यांच जगण समुद्रावर अवलंबून आहे शिवाय ते स्वता तिथले व्यावसायिक असतांना त्यांना तुटपुंज्या पगाराच्या नोकऱ्यांची काय फायदा.
3 वर्षापासून स्थानिक पातळीवरचे लोक निषेध करत आहेत. त्यावर विचार केला पाहिजे. नाहीतर मालवण येथे घाईने बांधलेला महाराजांचा पुतळा पडला तसे येथील स्थानिक लोकांचे जीवन उद्ध्वस्त होऊ शकते
27 गावे उधळून कुठला विकास साधणार आहे. भूमिपुत्र हा परका होऊन ..दुसऱ्या जमातीतील माणसे आणून इथली संस्कृती बदलण्याचा डाव पूर्ण होऊ देणार नाही ...मच्छीमार स्थानिक नागरिकांच्या उपासमारीची वेळ येईल ..
नरेंद्र मोदीची वडवण बंदर गौतम अडाणी ला देण्यासाठी ची योजना आहे सरकारी पैशाने तयार करायचे आणि आपल्या मित्राला देऊन टाकायचे हीच नरेंद्र मोदी विकासाची नीती आहे
मग बोला रोजगार नाही म्हणून....!! एक काम करूयात सगळी बंदर बंद पाडूयात.. नी समुद्री जल वाहतूक मध्ये दुसऱ्या देशावर अवलंबून राहून.. मस्त पणे सतत दुसऱ्याच्या गुलामीत जगूया...
तुला माहितेय का अगोदर च इथे किती प्रकल्प झाले आहेत त्यात किती लोकांना विस्थापित केले आहे, किती जणांना नोकऱ्या दिलेत आम्ही फक्त त्याग करायचा का ज्या विषयी माहिती नसेल तर त्या ठिकाणी जाऊन नीट माहिती घेऊन नंतर बोलावे सरकारी कुत्रे, आणि मीडिया बोलण्यावर विश्वास ठेऊन बडबड करू नये आम्ही इथले भूमिपुत्र आहेत बांगलादेशी किंवा बाहेरून आलेलं उपरे नाही
महाराष्ट्र विकास करायचं आहे शेती उत्पादनाला किपातशिर भाव खताचे भाव कमी करा, प्रगतशील उध्दोग आणा ,शिक्षण मुल्य सुधारा शिक्षीताना नौकरी द्या, आसेल ते व्यवसाय बंद करुण महाराष्ट्र जनतेचे हाल का करता?
मा एक कोळी आहे पन आम्हाला J M P T पोर्ट ला मोबदला मीलन्यासाठी 18 वर्ष लढा दीला तेव्हा ते मोबदला देन्यासाठी तयार झाले आता हा तूमचा सर्घष वर्ष चालतो त्याच्यावर आहे "जय कोळी "
स्थानिकांचे अभिनंदन, अशीच भूमिका ठेवा,आपला हक्क आपणच जपायला हवा. सुप्रीम कोर्टात केसेस असताना उदघाटन करायची कां बरे घाई झाली? एका उद्योजका बरोबर डील सुद्धा झाली आहे... सावधान...
यांची नाव लक्षात ठेवा नंतर हीच लोक बघा ट्रान्सपोर्ट पुरवतील बंदर ला नंतर हेच लोक त्या माध्यमातून पैसे कंमवतील बंदर पूर्ण झाले की जसे आता jnpt चे स्थानिक करतात
पालघर वाढणार ते गुजरात अंतर हाकेचया अंतरावर फायदा गुजरातचा = तसाच बुलेट ट्रेनला महाराष्ट्रातील दोन स्टेशन बाकी सगळी गुजरातची स्टेशन हेच ते गुजरात माॅडेल
JNPT la pan virodh karat hoti loka pan aaj tithe donhi vevasai chalu ahet machimari pan ani port pan stanik lokana pan bharpur rojgar milala ahe, container chi godown banaun stanik loka bhadi ghet ahet ani nokrya pan milalya parat fishing cha dhanda chalu ahe tho chaluch ahe changalya projects na virodh karu naka. Udya projects chalu zhala ki contract milavnya sathi hich je pudhe pudhe kartait na projects band karanya sathi tich loka vashile lavaila pudhe asatil
12 lac lokana direct and baaki indirect jobs milran aahe.. Lokan cha bhal hoil tyach he lok vichar karat nahi....evdhi mothi investment yete aahe that mule kit development hoil hyacha lokani vichar pan Nahi karat aahe ..evdha motha samudra aani hyana fakt hya port la virod karaycha bas Khar mhanje ha port 5 km dur sea madhe bananar aahe....machhimari karayla fakt port cha area ka?? Hya murkhana he manit nahi ki machhimari barobar tyacha area logistic hub hoil te disat nahi aahe... Maharashtra la Lakho jobs chi garaj aahe...ashya lokan mule Maharashtra Che Hakka Che project Gujarat la jatat Vichara ek Velez North side chya lokana tyanchya kade port naslya mule ... investment kami jaate tithe...but amchya lokana fakt shot term gain bagtat ....hyanch pudhchya pithya shivaya detil hya lokana ...yethe berojgari evdhi aane .....
25 saal pahle logo ka virodh karne ki vajah se is bandar ko umbergam maroli gujarat me le jaya gaya tha vaha ke logo ne jabardast virodh kiya tha. Sarkar ne miltry bulayi thi to bhi logo ne takkkar deke vaha se bhagaya to vapas yaha pe laya ja raha hai. 10 lakh machhimari aadmi ka rojgar chinke 10 lakh logo ko roljgari dena kaisi bevkufi ki baat ho rahi hai.
आमचा आमच्या मच्छी मारांना पूर्ण पाठिंबा आहे. अन्यायाचा विरोध करणे अधिकार आहे. आणि आपण आदिवासी आहेत आपल्या संस्कृतीवर घात घालण्याचा कोणालाच अधिकार नाही. मग ते कोणीही असो
फालतु पणा बंद करा..डोक्याचं वापर करा... दूरदृष्टी ठेवा...उगाच विरोध नका करू.. देशाच्या प्रगतीमध्ये खोडा नका घालू.. मुंबईपेक्षा मोठे बंदर होऊ घातले आहे.. आजू बाजूच्या परिसराचा उत्कर्ष आणि रोजगार निर्मिती होणार आहे..
😂😂😂 तूम्ही भाजप चे ट्रोल आहात का? गेल्या 10 वर्षात किती काय काय बांधल मोदींनी तिकडे कोणाचं विकास झाला त्याचे आकडे द्या पाहू ज्या गुजरात मधे 10 वर्ष एकछत्री राज्य करुन विकास केला म्हणता तिथे 1 शहर बनवलेलं मोदींनी आता काय परिस्थिती आहे तिथली?
तारापूर अणुशक्ती केंद्र आणि तारापूर MIDC का नाम सूना है 😂😂🫂 अजू बाजू परिसराचा उत्कर्ष झाला आहे प्रदुषणार्थ.. परप्रांतीय लोंद्याची रोजगार निर्मिती झाली आहे.. बस झाल की आत्ता
महाराष्ट्र चा निसर्ग सुंदर्या खराब करू न कोणता रोजगार तुला हवा आहे ....गुजरातचे किनारे खराब करून ठेवले या रंगा बिल्लानी हवतर जाऊ या एकदा मग तुम्हीच विरोध कराल
स्थानिकांच्या इच्छेचा विचार केला पाहीजे. त्यांच्या गरजा त्यांच्या समस्या समजून घेऊनच नविन प्रकल्प करावा कारण त्यांच जगण समुद्रावर अवलंबून आहे शिवाय ते स्वता तिथले व्यावसायिक असतांना त्यांना तुटपुंज्या पगाराच्या नोकऱ्यांची काय फायदा.
3 वर्षापासून स्थानिक पातळीवरचे लोक निषेध करत आहेत. त्यावर विचार केला पाहिजे. नाहीतर मालवण येथे घाईने बांधलेला महाराजांचा पुतळा पडला तसे येथील स्थानिक लोकांचे जीवन उद्ध्वस्त होऊ शकते
मालक आहेत गुलाम नका बनवू.....
27 गावे उधळून कुठला विकास साधणार आहे. भूमिपुत्र हा परका होऊन ..दुसऱ्या जमातीतील माणसे आणून इथली संस्कृती बदलण्याचा डाव पूर्ण होऊ देणार नाही ...मच्छीमार स्थानिक नागरिकांच्या उपासमारीची वेळ येईल ..
नरेंद्र मोदीची वडवण बंदर गौतम अडाणी ला देण्यासाठी ची योजना आहे
सरकारी पैशाने तयार करायचे आणि आपल्या मित्राला देऊन टाकायचे हीच नरेंद्र मोदी विकासाची नीती आहे
तू घे काम
Chalega. Tumko kya problem hai, hume job milega, berojgaron ko kam milega.
जमिन महाराष्ट्र ची आणि फायदा गुजरात ला हीच निती आहे
@@ishwarchavan7527 तुझ्यात दम असेल तर तुझी जमीन दे आणी तुच फायदा घे
😂🤣😅
' भटजी + शेठजी ' हाकला , भारत देश वाचवा 🇮🇳🇮🇳🇮🇳. जय आदिवासी 💪💪💪.
चल फूट
आमचा मच्छिमार समाजाला पाठींबा आहे. समुद्र मच्छिमार समाजाचा आहे.
मग बोला रोजगार नाही म्हणून....!! एक काम करूयात सगळी बंदर बंद पाडूयात.. नी समुद्री जल वाहतूक मध्ये दुसऱ्या देशावर अवलंबून राहून.. मस्त पणे सतत दुसऱ्याच्या गुलामीत जगूया...
अगदी बरोबर बोललात साहेब नमस्कार साहेब वंदन करतो मोदी मराठी माणसाला त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे
थोबाड बंद ठेव
Pappu premi
Kasa trash dila ....ha vardhan port desha saathi ane Maharashtra sathi...garje cha port aahe...
Kasla tras nhi ahe
प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेला की मंग तोंडवरी करून हाच पाहिलं बोलेल 😂 मोदी ने प्रकल्प नेला म्हणून 😂
बंदर तर होणार 100 टक्के होणार
आता सगळे ओरडतात आणि मतदान भाजपला करतात मग असच होणार आहे
नाऱ्याला निवडून दिले घ्या आता...
वाढवण बंदर चा प्रोजेक्ट गुजरात ला गेल्या वर बोंबलू नका
तुला माहितेय का अगोदर च इथे किती प्रकल्प झाले आहेत त्यात किती लोकांना विस्थापित केले आहे, किती जणांना नोकऱ्या दिलेत आम्ही फक्त त्याग करायचा का ज्या विषयी माहिती नसेल तर त्या ठिकाणी जाऊन नीट माहिती घेऊन नंतर बोलावे सरकारी कुत्रे, आणि मीडिया बोलण्यावर विश्वास ठेऊन बडबड करू नये आम्ही इथले भूमिपुत्र आहेत बांगलादेशी किंवा बाहेरून आलेलं उपरे नाही
नको असलेलेच इथे देतात
@@ssk4115kaa nako aahet...kaahi tar mahite ghe...kiti important project aahe
गुजरात पासून जवळ आहे काय?. जमीन पैसा महाराष्ट्राचा फायदा ईतर लोकांना होईल. नंतर मुंबईतील डॉक च्या जागा विकतील
तुमचं घर याचात गेलं असत ना तेव्हा समजल असत...😢
Best❤❤❤❤best💯💯💯💯💯💯👍👍👍👍
हा बंदर फक्त गुजरात साठी
महाराज नाही तर ...गणपतीही बसवणारृ नाही
एकच जिद्द वाढवण बंदर रद्द
महाराष्ट्र विकास करायचं आहे शेती उत्पादनाला किपातशिर भाव खताचे भाव कमी करा, प्रगतशील उध्दोग आणा ,शिक्षण मुल्य सुधारा शिक्षीताना नौकरी द्या, आसेल ते व्यवसाय बंद करुण महाराष्ट्र जनतेचे हाल का करता?
मा एक कोळी आहे पन आम्हाला J M P T पोर्ट ला मोबदला मीलन्यासाठी 18 वर्ष लढा दीला तेव्हा ते मोबदला देन्यासाठी तयार झाले आता हा तूमचा सर्घष वर्ष चालतो त्याच्यावर आहे "जय कोळी "
तुमच्या सारख्यांनाच मोदी पुन्हा हव आहे.
काहीपण काम केलं तरी मरतात विरोध करतात, project बंद केला तरी बंद पाडला बोलतात कय करायचे मग अशी खोटी माणसे आहेत जगात.😢
अगदी बरोबर !
80'/ maharastra Modi cha Virodh kerita Ahe
स्थानिकांचे अभिनंदन, अशीच भूमिका ठेवा,आपला हक्क आपणच जपायला हवा. सुप्रीम कोर्टात केसेस असताना उदघाटन करायची कां बरे घाई झाली? एका उद्योजका बरोबर डील सुद्धा झाली आहे... सावधान...
मी कांग्रेसचे काम करत आहे पण वाढवणं बंदर यामुळे जर रोजगार उपलब्ध होत असेल तर विरोध करणे बरोबर नाही
Tumhi jara uran che javahar lal near Port mule prakalp Grast lokanchi kay halat ahe ti
Haa project Maharashtra la 1 trillion economy jawad gheun jaanar...
Singapore port cha competition aahe ha port
आरे शासनाच्या अनेक योजना जण कल्याणकारी असतात तुमच्या सारख्या 2 ते 4 अडाणी व्यसनाधीन लोकांना महत्व देऊ नही चालणार तुमचे हे सोंग
हफ्ते दया विरोध गायब
1 no🚩🚩
कोकणात द्या अजून निवडून भाजप घ्या असेच निर्णय लादून
भाजप हटाव देश बचाव, महाराष्ट्र वाचवा.
Hyana ch job milnar aahe. Transportation hyanch asel. Atal setu, Bandra- worli sea link, coastal road weli khup morche kadhle hote. Nantar mobadla milalki gapp.
पालघर ची वाट विनाशाकडे..
😂l
आमचा मच्छिमार समाजाला पाठिंबा आहे
यांची नाव लक्षात ठेवा नंतर हीच लोक बघा ट्रान्सपोर्ट पुरवतील बंदर ला नंतर हेच लोक त्या माध्यमातून पैसे कंमवतील बंदर पूर्ण झाले की जसे आता jnpt चे स्थानिक करतात
मनमानी करत आहे सरकार?
हे सगळे पैसे उकालण्याचे काम आहे
नंतर बोलतात रोजगार च्या सुविधा भेटत नाही...
Gap re tu smjt nay n
पालघर वाढणार ते गुजरात अंतर हाकेचया अंतरावर फायदा गुजरातचा = तसाच बुलेट ट्रेनला महाराष्ट्रातील दोन स्टेशन बाकी सगळी गुजरातची स्टेशन हेच ते गुजरात माॅडेल
स्थानिकांच्या विरोधात जाऊन असे प्रकल्प उभारणे अगदी चुकीचं आहे. 💯
JNPT la pan virodh karat hoti loka pan aaj tithe donhi vevasai chalu ahet machimari pan ani port pan stanik lokana pan bharpur rojgar milala ahe, container chi godown banaun stanik loka bhadi ghet ahet ani nokrya pan milalya parat fishing cha dhanda chalu ahe tho chaluch ahe changalya projects na virodh karu naka.
Udya projects chalu zhala ki contract milavnya sathi hich je pudhe pudhe kartait na projects band karanya sathi tich loka vashile lavaila pudhe asatil
तिथं चे लोकांनी पैसे घेतलेत पेसे खा वू न मोकळे झाले
12 lac lokana direct and baaki indirect jobs milran aahe..
Lokan cha bhal hoil tyach he lok vichar karat nahi....evdhi mothi investment yete aahe that mule kit development hoil hyacha lokani vichar pan
Nahi karat aahe ..evdha motha samudra aani hyana fakt hya port la virod karaycha bas
Khar mhanje ha port 5 km dur sea madhe bananar aahe....machhimari karayla fakt port cha area ka??
Hya murkhana he manit nahi ki machhimari barobar tyacha area logistic hub hoil te disat nahi aahe...
Maharashtra la Lakho jobs chi garaj aahe...ashya lokan mule Maharashtra Che Hakka Che project Gujarat la jatat
Vichara ek Velez North side chya lokana tyanchya kade port naslya mule ... investment kami jaate tithe...but amchya lokana fakt shot term gain bagtat ....hyanch pudhchya pithya shivaya detil hya lokana ...yethe berojgari evdhi aane .....
मोदी शहा याना मुम्बई वेपारी ना दयाची आहे है सगले चालू आहे
बंदर होणारच
Aadami la daynar hai .
JNPT cha under aahe port...kaahi bakchodi kara
त्याना मतदान करू नका
Only Yogi and Modi.
मोदी काय पोर्ट बांधून अदानीला विकणार. देश विकणार फलटू हेच करणार
७० वर्षे खांग्रेस ने काय केले नी.. नी स्पेशली काकांचे सुद्धा हेच उद्योग...अडणीची गाडी चालवणारा कोणाचं पोरगं होत....😂😂😂
1no
स्थानिक लोकांचा विरोध आहे मग मोदींनी उदघाटन का केले
हुकूमशाही सरकार आपल्याला हद्द पार केले पाहिजे
हुकुमशाही चालली आहे योग्य निषेध काही दिवसांनी हे बंदर अदानी लाख देउन आपल्या स्थानिक लोकांना भिक मागायला लावणार
भाजप हटाव महाराष्ट्र बचाव
भाजप हटाव और औरंगजेब फॅन क्लब के अध्यक्ष को बिठाओ नही तो " दगाबाज " शकुनी मामा को बिठाओ
Sapne dekh.
25 saal pahle logo ka virodh karne ki vajah se is bandar ko umbergam maroli gujarat me le jaya gaya tha vaha ke logo ne jabardast virodh kiya tha. Sarkar ne miltry bulayi thi to bhi logo ne takkkar deke vaha se bhagaya to vapas yaha pe laya ja raha hai. 10 lakh machhimari aadmi ka rojgar chinke 10 lakh logo ko roljgari dena kaisi bevkufi ki baat ho rahi hai.
No more voting to BJP
आमचा आमच्या मच्छी मारांना पूर्ण पाठिंबा आहे.
अन्यायाचा विरोध करणे अधिकार आहे.
आणि आपण आदिवासी आहेत आपल्या संस्कृतीवर घात घालण्याचा कोणालाच अधिकार नाही. मग ते कोणीही असो
जय हिंद जय संविधान, जय महाराष्ट्र, भाजपा मुक्त महाराष्ट्र.
गुजरातमध्ये जाऊ द्या
फालतु पणा बंद करा..डोक्याचं वापर करा... दूरदृष्टी ठेवा...उगाच विरोध नका करू.. देशाच्या प्रगतीमध्ये खोडा नका घालू..
मुंबईपेक्षा मोठे बंदर होऊ घातले आहे..
आजू बाजूच्या परिसराचा उत्कर्ष आणि रोजगार निर्मिती होणार आहे..
😂😂😂 तूम्ही भाजप चे ट्रोल आहात का?
गेल्या 10 वर्षात किती काय काय बांधल मोदींनी तिकडे कोणाचं विकास झाला त्याचे आकडे द्या पाहू
ज्या गुजरात मधे 10 वर्ष एकछत्री राज्य करुन विकास केला म्हणता तिथे 1 शहर बनवलेलं मोदींनी आता काय परिस्थिती आहे तिथली?
डोकं गुडघ्यात असल्यासारखे बोलू नको, प्रकल्पग्रस्त लोकांना किती समस्या भोगाव्या लागतात हे तुला नाही कळू शकत.
अंध भक्त अडाणी ला विकायचे आहे
तुझ्या बोलण्यावरून तुझे संस्कार कळतात.तिथल्या स्थानिक लोकांना किती त्रास होईल याचे तुला थोडं तरी भान आहे का??
तारापूर अणुशक्ती केंद्र आणि तारापूर MIDC का नाम सूना है 😂😂🫂 अजू बाजू परिसराचा उत्कर्ष झाला आहे प्रदुषणार्थ.. परप्रांतीय लोंद्याची रोजगार निर्मिती झाली आहे.. बस झाल की आत्ता
Jai macchimar Maharashtra zindabad
Vadhavan bandar nahi zal pahije
मोदी जेथे काम करतात तेथे नुसकान होते त्यामुळे काम करू देऊ नये हाकलून द्या
दया मोदी ला मत घ्या शेक वुन
Ha jo bolat ahe tyachya ghari ekhadi peti geli tar ha gappa Basel.
Vikas nahin bakwas hei
Mahashakti
परत बोंबलत बसू नका आमच्या कडे विकास करत नाही रोजगार उपलब्ध करत नाही
Hajaro lokanna Rajgar milnar ahe te kase kalat nahi yanna.
😂😂😂कोण ते हजार जण ? नाव सहित यादी प्रसि्ध करा 10 वर्षात नोकरी मिळालेले मोदींच्या प्रकल्पात...1000 च जास्त नको
महाराष्ट्र चा निसर्ग सुंदर्या खराब करू न कोणता रोजगार तुला हवा आहे ....गुजरातचे किनारे खराब करून ठेवले या रंगा बिल्लानी हवतर जाऊ या एकदा मग तुम्हीच विरोध कराल
Hajaro up cya bhayyana rojgar milel
तू का ज्योतिषी आहेस का ?? हजारो लोकांना रोजगार मिळणार म्हणून सांगणारा.
Tujya aaila de ki 1000 jananna 😂😂😂😂😂😂😂
पनौती हात लावेल त्याची माती होते
Paise gheun Loakabha la BJP la matdaan Kel Ani BJP kaaj-dar nivdun dila .. aata virodh ..wah palghar kar lead dil Tumi
एकच जिद्द वाढवण बंदर रद्द