Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
गृहमंत्री साहेब पोलीस डिपार्टमेंट वर लक्ष द्या पोलीस क्राईम कमी करण्यासाठी नाही तर वसुली करण्यासाठी फेमस झाले आहेत
Right
कुठे नेहुन ठेवला महाराष्ट्र माझा
घृहखात निष्क्रिय आहे
सरकारला सरकार चालवणे अशक्य झाला आहे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे
बहीणाबाई सुरक्षित नाहीत तर लाडकी बहीण योजनांचा काय उपयोग
अधिकारी व शिक्षक निलंबित पण मंत्री आहे तेथेच खूपच निर्लज्ज
भुरटा , निष्क्रिय गृहमंत्री राजीनामा दया
12 तास का लागले हे राज ठाकरे कोणाला विचारतात हाच मोठा प्रश्न ?
पोलीस जबाबदार
लाहान मुले घेवून प्रचंड महिला न्याय मागण्या साठी अलेल्या अंदोलन कर्त्या महिला यांच्यावर बेछूट लाटी हाल्ला केला त्या दोन चिमकुल्या मुलिंना न्याय मिळला पाहिजे
फडणवीस साहेब आरोपी ला फाशी ची शिक्षा व्हावी
असल्या टायमाला सगळेजण एक आलं पाहिजे टीका करून वेळ लागणार नाही भाजपवर
गृहमंत्री नैतिकता स्वीकारून राजीनामा देणार नाही म्हणजे नाही. शेम शेम😢😮
मित्रांनो चांगल्या लोकांना विधानसभेत पाठवा नाहीतर विचार न केलेलाच बरा पुढे काय काय वाढून ठेवलं आहे ते
पहील्या झालेले अत्याचार आणी आरोपींना किती वेळा फाशी झाली? लोकांना फक्त चिवत्या बनवायचे कायदे . लोकांनी आता कायदाच हाती घ्यावा. व रस्त्यावर ऊतराव.
जिथं गुन्हा तिथेच शिक्षा,तरच गुन्हेगारी थांबेल,कायदा दुरुस्ती होणे गरजेचे
पोलिसाकडून लाठीचार्ज सांगा आधी
टरबूज नुस्ता जागा जागा करायला त्याला काही नाही पडलं ....महिला atycharych
गृहमंत्री फडणवीस साहेब गृहमंत्री पद हे सोडा
राज ठाकरे अत्याचार पीडित मुलींना न्याय मिळण्यासाठी मनसे सैनिकाला का समोर करतो तू ये ना समोर आणि कर विरोध आम्ही तुझ्या पण पाठीशी आहे
बर झालं विरोधकाला मुद्दा सापडला
हा बदलापूरच्या अत्याचाराचा आवाज दिल्लीपर्यंत पोहचला पाहिजे त्या शिवाय सरकारला जाग येणार नाही.. सुरक्षित कोण कोण आहे राज्यात???😊😊😊
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
"लाडकी बहिण" योजना राबविण्यापेक्षा " सुरक्षित महिला" योजना प्रभावीपणे राबवा.
आता पर्यंत किती खटले फास्ट ट्रक मध्ये चालू आहेत त्याच काय झालं
Raj Thackeray ushira जागे zale
गृहमंत्री कामा पेक्षा वेशांतर करून राजकारण करण्यात जास्त मग्न असतात गृहखाते कधी नव्हे एवढे निर्ढावलेले आहे
सरकार बरखास्त करा.... सरकार मधले लोक फालतू बोलत आहेसरकार काही ही करणार नाही
तुम्ही राजीनामा द्या गृह मंत्री साहेब
शाळा कोणाची आहे. नाव सांगा
फडणवीस फक्त निवडणुकीत व्यस्त
Bjp, ने राजीनामा द्यावा ,न्याय मिळत नसे तर ,,जाहीर निषेध या सरकारच
पोलिस जबाबदार
सुप्रिया ताई आज बदलापूर वर बोलल्या , उद्या कोलकत्ता वर बोलतील
खटला भरणे टाईम पास आहे
आरोपी भेटला तर SIT नेमून Fastrack कोर्ट हे फॉर्मलिटी कशाला ???
लगेच फाशी द्या
सुरक्षित बहिणी योजना राबवा
शेम शेम् ऑन goverment
ज्येष्ठ नागरिकांसाठी वर्षाला 3000/रुपये म्हणजे रोजचे 75पैसे
रोजचे 10/रुपये फक्त.
जर कर्ज माफी होनार आसन तरच तुम्हाला मतदान आन्यथा सुपडा साफ
निलंबित करून उपकार केले का
देवेंद्र फसवणूक याला गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे फडवणीस राजीनामा दे तुझा जाहीर निषेध जाहीर निषेध
nilambit Nako tyaanchya war pan kar wai Kara..... gunehgar la faasi dya
राजीनामा दया सघळयानी
Satara district made only jarange patil saheb ham aapke sath hai ek maratha lak maratha
मराठा आरक्षणावर पक्षाची भूमिका काय आहे सांगा 💯🔥💥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
स्टेटमेंट काय देताय कार्यवाही करा
He राजकारणी नुसती आश्वासन देणार कोणीही राजीनामा देणार नाही फक्त एकच व्यक्ती होता स्वाभिमानी R R PATIL
पोलिसांच निलंबन केले म्हणजे काय अत्याचार झालेल्यांनी काय देश सोडून परदेशात जाऊन राहिले पाहिजे काय
मंत्री सोहताचे पोट भारत आहेत. बापाचा पैसा वाट तात काय.
आडीच वर्षी पासुन महाराष्ट्र सरकारचा खटला चालू आहे त्याचा निकाल नाही तर फास्टट्रँक कोर्टात काय निकाल लागेल
राज्यात गृहमंत्री नाही जे म्हणतात मी गृहमंत्री आहे असे जे म्हणतात ते निवडणुकीत मग्न 😢
भाजप नेते फक्त बघ्याची भूमिका घेतात
टरबूज खरबूज गुलाबजाम भाजपा हटाव महाराष्ट्र बचाव
महाराष्ट्राचा बिहार झाला,वा भाजपा सरकार.
पवार बाई...... सरकारने राजीनामा द्यावा 😂😂😂
गिरीश महाजन यांच्या सारखा सरड्याची रंगतदार अवस्थेत आहे
शिवसेना उद्धव ठाकरे राष्ट्रवादी शरद पवार गट फक्त यांना सत्ता पाहिजे त्या झालंय काय त्यासाठी काहीतरी बोला नुसता सरकार करतो
आंदोलन थांबवू नका...💯
हया नराधमाला फाशी झाल्या शिवाय पर्याय नाही...😡
या सरकार मध्ये न्याय नाही 1500दिले पण
निलबनं करून काही उपयोग नाही. डिस्मिस झाले पाहिजे. महिला महाराष्ट्रात सुरक्षित नाही, याचे हे मोठे उदाहरण आहे.
असल्या वेळी पण विरोधीपक्ष राजकारण करणं योग्य नाही
Direct remove from service karave
बिना कामीच सरकार
नवीन कायदा काढा गुन्हा केल्या ठिकाणीच शिक्षा द्या
संजय शिरसाट लाज वाटती का सरकार तुझा आहे आणि तू म्हणतो कायदा गेला उडत मुर्खा विचार कोणाचा करतात
उद्या भारत बंद यावर का बोलत नाही...चमचेगिरी बंद करा..खर्या बातम्या दाखवा
सरकार वर जनतेचा पूर्ण विश्वास आहे , विरोधी पक्ष आणि मीडिया संगनमताने सरकारला बदनाम करण्याचा कट
Fdnvis kadi nilambit hotil ?
Gujrati आले,
Sude ne Kay kale
School parwana cancell Kara tabtob.
खटला नको
School sanchalakala pan passi dya. Tya badvya cha pan sahabagi assel
सुप्रिया सत्तेवर आली तर कडाक कारवाई करेल का उठ सुठ सरकारचा राजीनामा मग्ण्यापेक्षा भ्रष्ट पोलिस सुधारा
Bjp cha the end 😢
मग पालघर साधूंना मारणारे लोक उबाठाचे आहेत का उद्धव
Fadanvis asalyawar asech honar..... bjp..la gari basava....
Fakt polisana hapte ghyayala yetat
Chnagli poli bhetli.... apposite party la
महायुती त अजित पवार नको
Jivant kapun feka.
उद्धवराव सलाम वालेकुम बदलापुरात भाजपच राजकारण आहे म्हणताय मग हे सिद्ध करा कशावरुन तुमचंच आघाडी च नाटक असावे हे.महाआघाडीचाच हात आहे यांच्यांत.
Virodhkani kothehi rajkaran karu naye, khare tar mansachi mansikta badalnyachi garaj, sarkar pratyek shalet police thodi detil. Pan tya naradhamana kathor karyavahi karnyache kam sarkarche jenekarun konachihi ase karnyachi himmat honar nahi
😂😢😮😮😅😊
Aajj hi Marathwada mafhi kamee pawse aasatana hi sasarsi kasi kay dakhwali jatey
Bjp hatao
🍉🍉🐖🍉🍉🍉
झोपलावता
टरबुज ने सगळी घान करून ठेवली
मित्रानो त्या महाजनला हाकला
उध्दव ठाकरे प्रत्येक गोष्टीत राजकारणच करतो. दिशा सनियाल वर सुद्धा असाच अन्याय केला होता.. गुन्हेगार कोण आहे जनतेला माहीत आहे......
फडणविस साहेब राजीनामा द्यावा
गृहमंत्री हटाव
Bjp wale sattyt alyapasun saglee vaat lagli
गृहमंत्री साहेब पोलीस डिपार्टमेंट वर लक्ष द्या पोलीस क्राईम कमी करण्यासाठी नाही तर वसुली करण्यासाठी फेमस झाले आहेत
Right
कुठे नेहुन ठेवला महाराष्ट्र माझा
घृहखात निष्क्रिय आहे
सरकारला सरकार चालवणे अशक्य झाला आहे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे
बहीणाबाई सुरक्षित नाहीत तर लाडकी बहीण योजनांचा काय उपयोग
अधिकारी व शिक्षक निलंबित पण मंत्री आहे तेथेच खूपच निर्लज्ज
भुरटा , निष्क्रिय गृहमंत्री राजीनामा दया
12 तास का लागले हे राज ठाकरे कोणाला विचारतात हाच मोठा प्रश्न ?
पोलीस जबाबदार
लाहान मुले घेवून प्रचंड महिला न्याय मागण्या साठी अलेल्या अंदोलन कर्त्या महिला यांच्यावर बेछूट लाटी हाल्ला केला त्या दोन चिमकुल्या मुलिंना न्याय मिळला पाहिजे
फडणवीस साहेब आरोपी ला फाशी ची शिक्षा व्हावी
असल्या टायमाला सगळेजण एक आलं पाहिजे टीका करून वेळ लागणार नाही भाजपवर
गृहमंत्री नैतिकता स्वीकारून राजीनामा देणार नाही म्हणजे नाही. शेम शेम
😢😮
मित्रांनो चांगल्या लोकांना विधानसभेत पाठवा नाहीतर विचार न केलेलाच बरा पुढे काय काय वाढून ठेवलं आहे ते
पहील्या झालेले अत्याचार आणी आरोपींना किती वेळा फाशी झाली? लोकांना फक्त चिवत्या बनवायचे कायदे . लोकांनी आता कायदाच हाती घ्यावा. व रस्त्यावर ऊतराव.
जिथं गुन्हा तिथेच शिक्षा,तरच गुन्हेगारी थांबेल,कायदा दुरुस्ती होणे गरजेचे
पोलिसाकडून लाठीचार्ज सांगा आधी
टरबूज नुस्ता जागा जागा करायला त्याला काही नाही पडलं ....महिला atycharych
गृहमंत्री फडणवीस साहेब गृहमंत्री पद हे सोडा
राज ठाकरे अत्याचार पीडित मुलींना न्याय मिळण्यासाठी मनसे सैनिकाला का समोर करतो तू ये ना समोर आणि कर विरोध आम्ही तुझ्या पण पाठीशी आहे
बर झालं विरोधकाला मुद्दा सापडला
हा बदलापूरच्या अत्याचाराचा आवाज दिल्लीपर्यंत पोहचला पाहिजे त्या शिवाय सरकारला जाग येणार नाही.. सुरक्षित कोण कोण आहे राज्यात???😊😊😊
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
"लाडकी बहिण" योजना राबविण्यापेक्षा " सुरक्षित महिला" योजना प्रभावीपणे राबवा.
आता पर्यंत किती खटले फास्ट ट्रक मध्ये चालू आहेत त्याच काय झालं
Raj Thackeray ushira जागे zale
गृहमंत्री कामा पेक्षा वेशांतर करून राजकारण करण्यात जास्त मग्न असतात गृहखाते कधी नव्हे एवढे निर्ढावलेले आहे
सरकार बरखास्त करा....
सरकार मधले लोक फालतू बोलत आहे
सरकार काही ही करणार नाही
तुम्ही राजीनामा द्या गृह मंत्री साहेब
शाळा कोणाची आहे. नाव सांगा
फडणवीस फक्त निवडणुकीत व्यस्त
Bjp, ने राजीनामा द्यावा ,न्याय मिळत नसे तर ,,जाहीर निषेध या सरकारच
पोलिस जबाबदार
सुप्रिया ताई आज बदलापूर वर बोलल्या , उद्या कोलकत्ता वर बोलतील
खटला भरणे टाईम पास आहे
आरोपी भेटला तर SIT नेमून Fastrack कोर्ट हे फॉर्मलिटी कशाला ???
लगेच फाशी द्या
सुरक्षित बहिणी योजना राबवा
शेम शेम् ऑन goverment
ज्येष्ठ नागरिकांसाठी वर्षाला 3000/रुपये म्हणजे रोजचे 75पैसे
रोजचे 10/रुपये फक्त.
जर कर्ज माफी होनार आसन तरच तुम्हाला मतदान आन्यथा सुपडा साफ
निलंबित करून उपकार केले का
देवेंद्र फसवणूक याला गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे फडवणीस राजीनामा दे तुझा जाहीर निषेध जाहीर निषेध
nilambit Nako tyaanchya war pan kar wai Kara..... gunehgar la faasi dya
राजीनामा दया सघळयानी
Satara district made only jarange patil saheb ham aapke sath hai ek maratha lak maratha
मराठा आरक्षणावर पक्षाची भूमिका काय आहे सांगा 💯🔥💥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
स्टेटमेंट काय देताय कार्यवाही करा
He राजकारणी नुसती आश्वासन देणार कोणीही राजीनामा देणार नाही फक्त एकच व्यक्ती होता स्वाभिमानी R R PATIL
पोलिसांच निलंबन केले म्हणजे काय अत्याचार झालेल्यांनी काय देश सोडून परदेशात जाऊन राहिले पाहिजे काय
मंत्री सोहताचे पोट भारत आहेत. बापाचा पैसा वाट तात काय.
आडीच वर्षी पासुन महाराष्ट्र सरकारचा खटला चालू आहे त्याचा निकाल नाही तर फास्टट्रँक कोर्टात काय निकाल लागेल
राज्यात गृहमंत्री नाही जे म्हणतात मी गृहमंत्री आहे असे जे म्हणतात ते निवडणुकीत मग्न 😢
भाजप नेते फक्त बघ्याची भूमिका घेतात
टरबूज खरबूज गुलाबजाम भाजपा हटाव महाराष्ट्र बचाव
महाराष्ट्राचा बिहार झाला,वा भाजपा सरकार.
पवार बाई...... सरकारने राजीनामा द्यावा 😂😂😂
गिरीश महाजन यांच्या सारखा सरड्याची रंगतदार अवस्थेत आहे
शिवसेना उद्धव ठाकरे राष्ट्रवादी शरद पवार गट फक्त यांना सत्ता पाहिजे त्या झालंय काय त्यासाठी काहीतरी बोला नुसता सरकार करतो
आंदोलन थांबवू नका...💯
हया नराधमाला फाशी झाल्या शिवाय पर्याय नाही...😡
या सरकार मध्ये न्याय नाही 1500दिले पण
निलबनं करून काही उपयोग नाही. डिस्मिस झाले पाहिजे. महिला महाराष्ट्रात सुरक्षित नाही, याचे हे मोठे उदाहरण आहे.
असल्या वेळी पण विरोधीपक्ष राजकारण करणं योग्य नाही
Direct remove from service karave
बिना कामीच सरकार
नवीन कायदा काढा गुन्हा केल्या ठिकाणीच शिक्षा द्या
संजय शिरसाट लाज वाटती का सरकार तुझा आहे आणि तू म्हणतो कायदा गेला उडत मुर्खा विचार कोणाचा करतात
उद्या भारत बंद यावर का बोलत नाही...चमचेगिरी बंद करा..खर्या बातम्या दाखवा
सरकार वर जनतेचा पूर्ण विश्वास आहे , विरोधी पक्ष आणि मीडिया संगनमताने सरकारला बदनाम करण्याचा कट
Fdnvis kadi nilambit hotil ?
Gujrati आले,
Sude ne Kay kale
School parwana cancell Kara tabtob.
खटला नको
School sanchalakala pan passi dya. Tya badvya cha pan sahabagi assel
सुप्रिया सत्तेवर आली तर कडाक कारवाई करेल का उठ सुठ सरकारचा राजीनामा मग्ण्यापेक्षा भ्रष्ट पोलिस सुधारा
Bjp cha the end 😢
मग पालघर साधूंना मारणारे लोक उबाठाचे आहेत का उद्धव
Fadanvis asalyawar asech honar..... bjp..la gari basava....
Fakt polisana hapte ghyayala yetat
Chnagli poli bhetli.... apposite party la
महायुती त अजित पवार नको
Jivant kapun feka.
उद्धवराव सलाम वालेकुम बदलापुरात भाजपच राजकारण आहे म्हणताय मग हे सिद्ध करा कशावरुन तुमचंच आघाडी च नाटक असावे हे.महाआघाडीचाच हात आहे यांच्यांत.
Virodhkani kothehi rajkaran karu naye, khare tar mansachi mansikta badalnyachi garaj, sarkar pratyek shalet police thodi detil. Pan tya naradhamana kathor karyavahi karnyache kam sarkarche jenekarun konachihi ase karnyachi himmat honar nahi
😂😢😮😮😅😊
Aajj hi Marathwada mafhi kamee pawse aasatana hi sasarsi kasi kay dakhwali jatey
Bjp hatao
🍉🍉🐖🍉🍉🍉
झोपलावता
टरबुज ने सगळी घान करून ठेवली
मित्रानो त्या महाजनला हाकला
उध्दव ठाकरे प्रत्येक गोष्टीत राजकारणच करतो. दिशा सनियाल वर सुद्धा असाच अन्याय केला होता.. गुन्हेगार कोण आहे जनतेला माहीत आहे......
फडणविस साहेब राजीनामा द्यावा
गृहमंत्री हटाव
Bjp wale sattyt alyapasun saglee vaat lagli