महाराष्ट्र असा कधीही नव्हता.. I Abhivyakti I Ram Rajya I अभिव्यक्ती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • महाराष्ट्र असा कधीही नव्हता...
    #ramrajya #bjp #maharashtra
    Mail: ravindrapokharkar1@gmail.com

Комментарии • 1,2 тыс.

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 7 месяцев назад +125

    सर अगदी बरोबर आहे आपले विचार हे मी डोक्यात ठेवूनच मतदान करणार आहे
    भाजप हटाव देश आणि राज्य बचाव

  • @sunilshahane3433
    @sunilshahane3433 7 месяцев назад +146

    मी 3री ला असताना थोरांची ओळख हे पुस्तक होते आता चोरांची ओळख हे पुस्तक छापावा लागेल

  • @balasahebvarpe356
    @balasahebvarpe356 7 месяцев назад +80

    हि महाराष्ट्राची संस्कृती कधी नव्हती. पण आता हे सर्व पाहायला मिळते.
    सर आपल्या सारखे निर्भीड विचार मांडणारे आहेत तो पर्यंत महाराष्ट्राच कही विचित्र घडणार नाही.

  • @user-bb1er9kq4x
    @user-bb1er9kq4x 7 месяцев назад +49

    पहिलं तुमचं अभिनंदन .. राज्यात जनतारूपी उंदरे भयग्रस्त असताना तुम्ही खूप धाडस केलं.. अभिव्यक्ती वाचवा..

  • @ketsuna1
    @ketsuna1 7 месяцев назад +136

    हसणाऱ्या आणि टाळ्या पिटणाऱ्या लोकांनी कधीतरी वास्तव सत्य बघुन विचार करायला हवा

    • @krishnamalkar1213
      @krishnamalkar1213 6 месяцев назад +1

      खूपच छान स्पीच

    • @MarkDupree-jc6zc
      @MarkDupree-jc6zc 6 месяцев назад +1

      होय आव्हाड नी करमुसे सोबत काय केल??

    • @healthcenter6577
      @healthcenter6577 6 месяцев назад

      लोकसभेत मोदी मागून अशाच टाळ्या वाजवत असतात

    • @Sam-vz9gq
      @Sam-vz9gq 6 месяцев назад

      ​@@MarkDupree-jc6zcawhad hya rane gharanya peksha nakkich 100% changla ahe

    • @MarkDupree-jc6zc
      @MarkDupree-jc6zc 6 месяцев назад

      @@Sam-vz9gq वझून घे त्याच्याकडून मायबहीण मग 😂😂😂😂

  • @vasantsalunke1691
    @vasantsalunke1691 7 месяцев назад +28

    खुप छान, या गुंडाना न घाबरणारे शूर पत्रकार आहात तुम्ही..👌🏻👌🏻👍🏻

  • @narendrabhagwat9108
    @narendrabhagwat9108 7 месяцев назад +92

    आता मतदारांनी नेत्यांना संपवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज नाही.... तेच एकमेकांना संपवतील....!

  • @NMVedpathak
    @NMVedpathak 7 месяцев назад +34

    अगदी बरोबर. राणे पुत्रांच्या अशोभनीय भाषणाला श्रोत्यांचा ही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. आश्चर्यकारक.

    • @zr-qi2uv
      @zr-qi2uv 4 месяца назад

      ... चाटू चमचे टाळ्या वाजवतात, सामान्य जनता नाही...

  • @sunilpathode1226
    @sunilpathode1226 7 месяцев назад +180

    दिवा विझायला लागला की जास्तच फडफड करतो अशी अवस्था या बेडकांची झाली आहे

  • @sampatkudale4519
    @sampatkudale4519 7 месяцев назад +25

    हा महाराष्ट्र ऐके काळी संपूर्ण भारतात ऐक नंबर होता महाराष्ट्राची संस्कृती आसो आर्थिक बाबतीत आसो मोठ मोठ्या कंपन्या आसो आट नवू वर्षात महाराष्ट्राचा बिहार कैला हैला जबाबदार आपण आहोत आशा लोकांना निवडून आपणच दिलै खोट्या घोशणा खोटी आश्वासने दिली आपण भरोसा कैला त्याच किंमत आज महाराष्ट्र भोगत आहे कोण पोलीस स्टेशन मधै गोळ्या झाडतो कोण पत्रकारांवर हाला करतो है कमी म्हणून ऐका केंद्रीय मंत्राचा पुत्र खालचा पातळीवर शिव्या दैतो हाच का तो महाराष्ट्र विचार करा आत्ता वेळ आली आहे आशा लोकांना जागा दाखवून दयायची नाही तर महाराष्ट्राला मोठी किंमत मोजावी लागेल जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @kushalkunwar1284
    @kushalkunwar1284 7 месяцев назад +348

    ही भाषा म्हणजे वडिलोपार्जित वारसा आहे....
    आणि BJP ह्याच संस्कृती ला खतपाणी घालते आणि बाजूला राहते.

    • @RaviArankar1240
      @RaviArankar1240 7 месяцев назад +22

      संघ दुसरे काय करतो ?

    • @gautamshere8686
      @gautamshere8686 7 месяцев назад +17

      Fadnvisne pura maharastra bigdvala maharastrane vichar karava marathi manus bighadla

    • @puredesi6278
      @puredesi6278 7 месяцев назад +8

      वडील सागर बंगल्यावर राहतात 😢😮😅

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 7 месяцев назад +5

      हे अनुवंशिकता गुणधर्म, फडणविस कानात बोळा घालून झोपले वाटते

    • @jagannathkamath425
      @jagannathkamath425 7 месяцев назад +1

      Very bad

  • @gulabnibrad6106
    @gulabnibrad6106 7 месяцев назад +48

    फडणवीसांनी महाराष्ट्राची पार वाट लावली. राणे ही फडणवीसांच्या मार्फत भाजपला मिळालेली अमूल्य देणगी.

    • @mayur5860
      @mayur5860 7 месяцев назад

      Toh adi shiv Sena ch gunnd hota na....koni moth kele Tayla ????? Shiv Sena madhy astat Teva sagle Sadhu santh Ani shiv Sena sodli tar sagle Gundd zale waaah Kay soch hai😂😂😂

    • @vidyaghodinde7866
      @vidyaghodinde7866 3 месяца назад

      Gaddar uddhav ni vat lavali. Fadanvisani nahi.

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 7 месяцев назад +52

    जातीला लाज आणली आहे या तमाम पक्षचोरांनि आणि यांच्या गलिच्छ भाषणांनि
    छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव उच्चारण्याचा अधिकार हे गमावून बसले आहेत
    चांगले विश्लेषण केले आहे धन्यवाद सर

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 7 месяцев назад +51

    साहेब गुंडाना साथ देणारा कोण आहे . जो खुले आम धमकी देतो. त्यावर गृहमंत्री काही बोलत नाही . त्या वरून समजून जावे कोणाची साथ आहे . हे मतदारांनी ओळखावे

  • @qasimalisayyed7903
    @qasimalisayyed7903 7 месяцев назад +49

    स्वतःला ' पार्टी विथ डीफरंस ' म्हणविणारा पक्ष अश्या लोकांना पक्षात घेतातच कसे, याचेच आश्चर्य वाटत आहे.

  • @user-ly5zy1ds3w
    @user-ly5zy1ds3w 7 месяцев назад +29

    सध्या महाराष्ट्राचे राजकारण नीच पातळीला , रसातळाला गेले आहे. परंतु, याला कारण इथली जनताच आहे. तिनेच ही राजकारणी मंडळी पोसली आहे.

  • @shashikantshinde4719
    @shashikantshinde4719 7 месяцев назад +49

    याला एकमेव माणूस कारणीभूत आहे ...महाराष्ट्राचा इतिहास त्याला कधी माफ करणार नाही... एकान स्वराज्याची वाट लावली आणि एकांन महाराष्ट्राची..

  • @vinayakwankar812
    @vinayakwankar812 6 месяцев назад +13

    निर्लज महाराष्ट्राचा गृहमंत्री कारणभूत आहे ।

  • @VijaySane-k9r
    @VijaySane-k9r 7 месяцев назад +112

    अति महत्वकांक्षी एका व्यक्तीमुळे फडणवीस मुळे महाराष्ट्रातील मराठी माणसांची एकी दुभंगली आहे

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 7 месяцев назад

      शरद पवारांचं , उध्दव thakerni सत्ता असताना काय काय उद्योग केले त्याचे विस्मरण झाले का. यांच्या काळात यांच्या मोंगलाई जनता भेदरलेली होती. अशा खंडणी चोरांना परत आणायचे म्हणजे तुमची मजाच होनार.

    • @Bharatiya244
      @Bharatiya244 7 месяцев назад

      ​@@medhatambat7258आता जणू संतांची मांदियाळीच बसलीय राज्याच्या सत्तेत! निम्म्याहून अधिक तर उद्धव ठाकरेंच्या सत्ता काळातलीच जनतेच्या बोकांडीवर आणून बसवलीत. ते कसं दिसणार म्हणा मंदभक्तांना 😢 म्हणे यांच्या मोगलाईत जनता भेदरली होती.

  • @avinashshinde3470
    @avinashshinde3470 7 месяцев назад +25

    असा न्हवत आपल्या महाराष्ट्र त याचे कारण ऐक माणूस देवेंद्र फडणवीस जबादर आहे

  • @RaviArankar1240
    @RaviArankar1240 7 месяцев назад +47

    फारच छान विश्लेषण सर . " केवळ रामचंद्राची मुर्ती स्थापन केल्यानी काही रामराज्य येत नाही " , हयाचा विचार जनतेनी करायचा आहे . असभ्यता व शिवराळपणाचा कळस गाठण्याचे हे प्रकार अर्थातच " सागर " कृपेखेरीज होऊ शकत नाहीत .

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe2157 7 месяцев назад +13

    छानच पोखरकर साहेब
    बीजेपी ची वाटचाल विनाशाकडे सुरू झाली आहे.परीणाम थोड्याच दिवसांत दीसतील.

  • @rajumore540
    @rajumore540 7 месяцев назад +189

    मला तर वाटत ह्या दोन बेडकांच काहीतरी करावं लागेल जनतेच्या माध्यमातून लई डराव डराव करत आहेत.

    • @MarkDupree-jc6zc
      @MarkDupree-jc6zc 6 месяцев назад

      तूझ्या बाप जन्मी जमणार नाही 😂😂

    • @user-bg4tv3jn8h
      @user-bg4tv3jn8h 5 месяцев назад

      अंध भक्त सूदधा किती सुसंस्कृत आहेत हे यावरून दिसून येते

  • @ahemadshaikh537
    @ahemadshaikh537 7 месяцев назад +14

    टरबूज्याने स्वार्था साठी महाराष्ट्राची वाट लावली. काळ बदलेल, जनता या नारदाची अवश्य वाट लावेल.

  • @sagar-jw2dd
    @sagar-jw2dd 7 месяцев назад +41

    पोरं कशी असू नयेत त्याची ही दोन उदाहरणे आहेत....

  • @VijayPawar-vk3em
    @VijayPawar-vk3em 6 месяцев назад +7

    हो साहेब तुमचं खरंच अशा परिस्थितीमध्ये धाडस करून तुमचं रोखठोक मत मांडत आहे त्याबद्दल तुम्हाला सल्यूट

  • @tukarampatil8024
    @tukarampatil8024 7 месяцев назад +97

    याच्या भाषेवर लोकं टाळ्या वाजवत आहेत याचं वाईट वाटतं. लोक पण इतक्या खालच्या स्तराला गेलेत हे ही तितकंच वाईट आहे.

    • @rakeshthakur1242
      @rakeshthakur1242 7 месяцев назад +4

      आपला गैरसमज आहे ते फक्त भाडोत्री आणले जातात काम झाल की दारू ,पैसे,खायला दिल की बस्स.
      नाहीतरी आज कोणाला नोकरी धांदा राहिला नाही.आणि महत्वाच म्हणजे मोबाइल चा नेट पॅकेज दिला जातो आणखीन काय पाहिजे

  • @BabaInamdar-zg2rp
    @BabaInamdar-zg2rp 7 месяцев назад +18

    सर्व पक्षप्रमुखांनी महाराष्ट्रात गुंडाना पक्षात घेऊन आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री केले त्यावेळी पक्षप्रमुखांचा त्या गुंडावर वचक होता त्यामुळे ते कमी बोलत होते. आज हे पक्षप्रमुख हयात नाहीत. सागर बंगल्याने दाऊदगिरी महाराष्ट्रात सुरू केली

  • @nagnathshelke8415
    @nagnathshelke8415 7 месяцев назад +131

    चूक त्यांची नाही .निवडून देणाऱ्यांची आहे.लोक अनपढ आहे.

    • @RaviArankar1240
      @RaviArankar1240 7 месяцев назад +5

      बरोबर बोललात .

    • @sagar-jw2dd
      @sagar-jw2dd 7 месяцев назад +4

      अगदी बरोबर.खर तर जनतेने त्यांची लायकी दाखवून दिली पाहिजे.पण पावशेर चिकन आणि एक चपटी मिळाली की लोक खुश....

    • @prakashghadi3264
      @prakashghadi3264 7 месяцев назад +1

      आता जनतेने विचार केला पाहिजे कोणाला निवडून द्यायचे ते ... आणि पक्षांनी पण विचार करायला पाहिजे लायक हुशार लोक प्रतिनिधीना तिकीट द्यावे... नाहीतर दिल्ली विधिमंडळ मध्ये महाराष्ट्रची गेलेली इज्जत

    • @Being.human1919
      @Being.human1919 7 месяцев назад

      Paise che Amish dakwale ki anpad murkh lok asha na मत देतात

    • @ashoksamant6250
      @ashoksamant6250 7 месяцев назад +2

      मालवणी लोकं किती अकलेचे आहेत हे यावरून सिद्ध होते

  • @bm8292
    @bm8292 7 месяцев назад +60

    Sir, you have a good presentation post.
    Also your voice is pleasant to hear.
    Thanks

  • @NoOne-bx4yk
    @NoOne-bx4yk 7 месяцев назад +40

    शिक्षण घेतलं म्हणजे व्यक्ती शिक्षीत होउ शकते, पण सु-शिक्षित, सु-सभ्य, सु-संस्कारित आणि सु-संस्कृत होईलचं, असं नाही. मग ती महिलां असो, मुलगी असो, मुलगा असो किंवा पुरुष असो! निसर्गनियम प्रत्येक व्यक्तीला लागू असतोच. असतोच!!😂😅

  • @gajananborawake3101
    @gajananborawake3101 7 месяцев назад +7

    सुरेख, महाराष्ट्रात चालेले राजकारण व ते करणारे राजकारणी आणि त्यांची वक्तव्ये ऐकून मन विषण्ण झाले. तुम्ही जे दाखवले व ऐकवले त्या बद्दल अभिनंदन व कौतुक !

  • @abadasshirsath7543
    @abadasshirsath7543 7 месяцев назад +40

    या लोकांचा मस्तवालपणा फक्त जनता घालवेल

  • @prashantkamble8171
    @prashantkamble8171 7 месяцев назад +4

    रविंद्र पोखरकर साहेब अतिशय सत्य बोललात. पण जरा सांभाळून, गौरी लंकेश, पानसरे, दाभोळकर करतील. तुम्ही आम्हाला हवे आहेत. ❤

  • @rahulrokadeentertainment
    @rahulrokadeentertainment 7 месяцев назад +27

    सर मी लहानाचा मोठा मुंबई मध्ये झालो . माझे गाव आळेफाट्या पासून एक तासावर आहे . मुंबई मध्ये चेंबूर गोवंडी भागात घाटला या नावाची झोपडाट्टी आहे .तिथे मी या राणे साहेबाच्या कार्यकर्त्यांना दादागिरी करताना पाहिले आहे .

  • @madhukaranap4428
    @madhukaranap4428 7 месяцев назад +15

    अगदी खरं आहे. खुप छान मांडणी.
    भाजप भांडणं लावते आहे. सत्तेसाठी हे सर्व सुरु आहे. सरकार कारवाई करत नाही. त्यामूळे यांची हिम्मत वाढली आहे.
    सतत ही मंडळी दादागिरी, गुंडगिरी करत आहेत. गृहमंत्री मूग गिळून पहात असतात याचा अर्थ त्यांची मुक संमती आहे.

  • @shridharwatekar-mm3mi
    @shridharwatekar-mm3mi 7 месяцев назад +22

    तुम्हची महाराष्ट्रा विषयी एव्हढी तळमड, पण दादा, आता जय जय महाराष्ट्र माझा. ..पुरा मिठ्ठी मे मिल गया.

  • @shalinilohe4198
    @shalinilohe4198 7 месяцев назад +5

    किती संयमी आणि शांतपणे आपण व्यक्त झाला.खरोखरच गरज आहे लोकांना जागृत करण्याची.
    संताप होतो सगळ बघून आणि ऐकून. पत्रकार लोकांनी च आता पुढाकार घेऊन लोकांना जागे करावे.

  • @PramodNaik-d9y
    @PramodNaik-d9y 7 месяцев назад +142

    Excellent truth and correct speech and information by you 👌 best analysis 👌

  • @avesmalik6406
    @avesmalik6406 7 месяцев назад +4

    मला मराठी भाषा खूप आवडते. शुद्ध मराठी उच्चारण आपला खूप मस्त. मराठी चित्रपटांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. तसेच मी मुस्लिम आहे पण मला मराठी भाषेचा लेखक व्हायचा आहे.

  • @Mmandolan
    @Mmandolan 7 месяцев назад +19

    साहेब धन्यवाद तुमचा चैनल अतिशय पाहण्यालायक आहे आणि आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहे

  • @vijaydangat4175
    @vijaydangat4175 7 месяцев назад +21

    Balanced and correct analysis

  • @user-vm8zu6xe1o
    @user-vm8zu6xe1o 7 месяцев назад +17

    मा.अभिव्यक्ती..सर..आपले..विश्लेषण..खुपच..छान..असतात..धन्यवाद..
    आभारी..आहोत.

  • @gameplays5536
    @gameplays5536 7 месяцев назад +2

    खूप छान विश्लेषण सर महाराष्ट्रचा बिहार उत्तर प्रदेश केला फक्त फडणवीस यांने

  • @user-qt9gw4wc5b
    @user-qt9gw4wc5b 7 месяцев назад +152

    फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य बिगडवल

  • @pradeepdalvi3490
    @pradeepdalvi3490 7 месяцев назад +6

    उत्तम, मतदारांनी सर्व ओळखुन मतदान करावे आणि अश्या नेत्यांना जनतेने घरी बसवावे अश्या नेत्यांची भाषणे ऐकून लोक टाळ्या वाजवतात, महाराष्ट्राचे दुर्दैव मतदारांनी एक नवीन पर्याय शोधणे गरचेचे

  • @suvi0suvidha
    @suvi0suvidha 7 месяцев назад +35

    अशा राजकारणाचा पाया फार पूर्वी म्हणजे वसंतराव दादा पाटील यान्च्या नंतरच्या सरकार पासून सुरू झाला होता....आता त्याचा कलस चढवत आहेत.....

  • @sdf845nt
    @sdf845nt 7 месяцев назад +59

    Best expression to educate common people...

  • @jaideepsawant9761
    @jaideepsawant9761 7 месяцев назад +13

    निश्चितच तुमचं म्हणनं बरोबर आहे, साहेब. परंतु या जगात दांभिकता माणसात असण्या पेक्षा, रोकठोक असणं नक्कीच चांगलं. किती उच्च शिक्षित माणसांत दंभ भरलेला दिसतो समाजात. वाणी पेक्षा कृती आणि उद्देश स्वच्छ असण्याला अधिक महत्व‌ देणं, माझ्या मते चांगलं.

  • @sudeshgaikwad1516
    @sudeshgaikwad1516 7 месяцев назад +6

    Great work sir EVM hatao bhesha bachao.❤

  • @kamlakarkoyande8812
    @kamlakarkoyande8812 7 месяцев назад +23

    यासाठी चांगले संस्कार व्हायला हवेत
    खाण तशी माती
    कोकणातील गुंडगिरी संपवण्याची वेळ आली आहे
    जय महाराष्ट्र

  • @Mr.ShirishGore0606
    @Mr.ShirishGore0606 7 месяцев назад +3

    सर, आपल्या यूट्यूब चॅनलचे नावच अभिव्यक्ती असं आहे; मात्र याच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर किंवा आविष्कार स्वातंत्र्यावर भविष्यात गदा आणली जाणार आहे, असं वाचनात आलं आहे. देशात व राज्यात परिस्थितीने निम्नत्तम स्तर गाठला आहे. व्यासपीठावरून समोरच्याला संपवण्याच्या खुलेआम धमक्या दिल्या जाताहेत. प्रसारमाध्यमं प्रचंड दबावाखाली आहेत, तरीही आपल्यासारखे बेडर व देशभक्त पत्रकार लोकांसमोर हिमतीने असत्याचा पर्दाफाश करत आहेत. हे कार्य कौतुकास्पद आहे.
    🙏👍

  • @hanmantjadhav223
    @hanmantjadhav223 7 месяцев назад +24

    Sir हे महागुंड आहेत , यांना पूर्ण राजकीय लोकांचा पाठिंबा आहे , हे काही हि करू शकतात , कधि च हुमशाई आली आहे , लोकांना आवडते , उच्च शिक्षण घेऊन काय फायदा , विचाराने विरोध करा , आणि हे कधि च करू शकत नाहीत ,

  • @sarfrajkhan1200
    @sarfrajkhan1200 7 месяцев назад +5

    Bjp त आयाराम वाढल्यामुळे आज ही गलिच्छ पातळी गाठली आहे व त्याला आशीर्वाद दिखाऊ संस्कृती रक्षकाचा आहे.

  • @OnlyTrue101
    @OnlyTrue101 7 месяцев назад +126

    एका टरबुजाने सर्वांना नासवले

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 7 месяцев назад

      म्हणजे बाकीची माणसे भोळी साब आहेत. एकदम सोज्वळ आहेत .संजय राऊत एकदम भोळा सांब आहे. सर्व राजकारणी देवेंद्र फडणवीस सोडले धुतल्या तांदळा सारखे स्वच्छ आहेत तुमच्या मते.

    • @Bharatiya244
      @Bharatiya244 7 месяцев назад

      ​@@medhatambat7258घेतलं बाबा एकदाचं राऊतांचं नाव! आत्ता कुठं पोट मोकळं झालं असेल 🤣🤣🤣

    • @aashajadhav1504
      @aashajadhav1504 6 месяцев назад +2

      जे सत्तेत नाही त्यांच्या बद्दल चर्चा कशाला??? जे सत्तेत गृहमंत्री या पदावर बसलेत त्यांनी या गलिच्छ भाषा वापरणाऱ्या त्यांच्या पक्षातील लोकांवर कारवाई करायला पाहिजे की नाही????

  • @beinghumans9843
    @beinghumans9843 6 месяцев назад +2

    सर !
    आपण फार सुरेख पध्दतीने सादर करता.ज्यामुळे अभिव्यक्ती जीवन्त राहील असे वाटते .

  • @Vijayabhinandan
    @Vijayabhinandan 7 месяцев назад +18

    सर्व जण एका भयंकर संकटातून जाणार आहेत.

  • @SachinPise-l7g
    @SachinPise-l7g 7 месяцев назад +47

    जनतेनेच विचार करावा आणि घोडा लावावा

    • @MaziMarathi108
      @MaziMarathi108 7 месяцев назад

      आता दुसरे लोक आणावे तर ते कायदा हातात घेऊन सामान्य लोकांना बंगल्यावर नेऊन मारहाण करतात,कविता फॉरवर्ड केली तर चार महिने जेल मध्ये टाकतात

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 7 месяцев назад

      Wa भाषेवरून च सपोर्ट करण्यर्यांची पात्रता समजते.

  • @alkadas8812
    @alkadas8812 7 месяцев назад +29

    Excellent speech 👏

  • @ashutoshawasare8013
    @ashutoshawasare8013 7 месяцев назад +233

    या निवडणुकीत फडणवीसांना पाडा... डायरेक्ट मुळावरच घाव घाला...😊

    • @manjrekarsanjan40
      @manjrekarsanjan40 7 месяцев назад

      फोडणवीस, घर फोड्या तरबूज

    • @ksjhwbakako
      @ksjhwbakako 6 месяцев назад

      ❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

    • @dayanadbelvekar7599
      @dayanadbelvekar7599 6 месяцев назад

      एकदम बरोबर

    • @user-we9jq9ns1s
      @user-we9jq9ns1s 6 месяцев назад

      ​@@ksjhwbakakoi
      😊

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 5 месяцев назад +2

    सत्तेत असताना महाराष्ट्र लुटायचा आणि सत्तेत नसताना महाराष्ट्र पेटवायचा

  • @googleuser4534
    @googleuser4534 7 месяцев назад +514

    बिहार सुधरला, महाराष्ट्र बिघडला 😂 एका फडणवीसमुळे 😂

    • @rakeshthakur1242
      @rakeshthakur1242 7 месяцев назад +42

      नाही नावात सुधारणा करावी. टरबूजा हे नाव आहे. दुसर नाव आहे अनाजी पंत. कलंकित नाव

    • @narendra3671
      @narendra3671 7 месяцев назад +13

      फारच छान लय भारी

    • @shyamp2897
      @shyamp2897 7 месяцев назад +10

      Agdi barobar ahe tai

    • @temptechengineering3503
      @temptechengineering3503 7 месяцев назад +5

      याला कारणीभूत संजय राऊत

    • @vidyadharpagare5226
      @vidyadharpagare5226 7 месяцев назад

      ​@temptechenginee😅😂ring3503

  • @narayannare2665
    @narayannare2665 7 месяцев назад +3

    फारच छान आणि योग्य विश्लेषण.व्हिडिओ आवडला

  • @chandrashekhargolatkar2069
    @chandrashekhargolatkar2069 7 месяцев назад +8

    विनाशकाले विपरित बुध्दी राजकारणाचा रहास होत चालला आहे. सर्वसामान्य जनतेचे ह्यांना काहीही सोयरसुतक नसते आपल्या चार पिढ्यांची कमाई करण्यासाठी हे आपल्या कुटुबासमवेत राजकारणात येतात.

  • @shaileshpawar3526
    @shaileshpawar3526 5 месяцев назад +1

    आद. रविंद्र पोखरकर साहेब
    जय जिजाऊ जय शिवराय
    जय भिम जय संविधान
    नमोबुध्दाय. 🙏🙏🙏
    माझगांव ताडवाडी मुंबई. 👌👌👌

  • @motiramkamble7962
    @motiramkamble7962 7 месяцев назад +4

    सर, आपल्या साहसामुळे जनता जागरूक होणार.!

  • @shrikantchavan1784
    @shrikantchavan1784 7 месяцев назад +1

    खरंच साहेब, अगदी भयानक आहे.सध्याच्या भारतीय जनता पक्ष व शिंदे गटाच्या लोकांपासून. महाराष्ट्राचा बिहार करून टाकला आहे या लोकांनी.

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681 7 месяцев назад +3

    खूप छान. कुठे नेहून ठेवला महाराष्ट्र माझा. देवेन्द्र.

  • @ManoharAngre
    @ManoharAngre 2 месяца назад

    खूप सत्य विचार निर्भीडपणे जनतेसमोर मांडत आहात जनतेला पण आता यांच्या राजकारणाला कंटाळून पुन्हा एकदा धडा शिकविण्यासाठी तयार आहे हळूहळू गढूळ झालेले राजकारण तुम्ही केलेल्या प्रत्येक वेळी जनतेला निर्भीडपणे प्रबोधन खूप मोलचे आहे खूप समजावून शांत पध्दतीने जनतेला झोपेतून जागे करत आहात जनताही आता जागी झाली आहे तुम्हाला मनापासून खूप खूप धन्यवाद पोखरकर सर

  • @sunandanrao220
    @sunandanrao220 7 месяцев назад +88

    Narayan Rane and his two sons have completely lost their balance. Rane was refused ticket for Rajya sabha and all this frustrations coming out. They are again and again proving that they are nothing more than tapori goondas.

  • @Abhijeetshinde1712
    @Abhijeetshinde1712 7 месяцев назад +1

    निलेश राणे साहेब
    याच भाषण हे या शतकातील
    उत्तम भाषणाचा नमुना
    भाजप मधील सर्व नेते मंडळी ते जरूर ऐकावे आणि आर एस एस च्या बौद्धीक वर्गात अभ्यासक्रमात ठेवावे.भारत विश्व गूरू बनण्यास मदत होईल.
    उपरोधिक.

  • @anilkore3100
    @anilkore3100 7 месяцев назад +26

    कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आपला

  • @bhaskarahire680
    @bhaskarahire680 6 месяцев назад +1

    सराजी केवल
    मराठीच नवहे तर तमाम भारतीय समुदायास साद घातली ❤

  • @kailashmehta8671
    @kailashmehta8671 7 месяцев назад +54

    These elements are fully Supported by the Home Minister. He has more or less Finished the Original BJP. This the Start of Fascism. The People of Maharashtra should bear in Mind.

    • @jaideepsawant9761
      @jaideepsawant9761 7 месяцев назад +9

      In the RSS-BJP school of thought, hypocrisy is inherent.

    • @narendra3671
      @narendra3671 7 месяцев назад

      निखिल वागळे वर फारच प्रेम

    • @ajaysaware3774
      @ajaysaware3774 7 месяцев назад +2

      You don't hesitate to write it is good but at last you cast vote to BJP this is very sad

    • @vidyadharpagare5226
      @vidyadharpagare5226 7 месяцев назад

      ​म्हणजे त्याऐवजी राणे पुत्रांवर फार प्रेम केले पाहिजे असे तुम्हाला वाटते का?​@@narendra3671

    • @kailashmehta8671
      @kailashmehta8671 7 месяцев назад +2

      @@ajaysaware3774 Secret, are you a Supporter of the Manupilated EVMs?? 😁😇

  • @rajendrashendke9977
    @rajendrashendke9977 5 месяцев назад +1

    धन्यवाद, अजुनकायबाकीराहीलेभा,ज,प,वालेमाजलेआरेभडव्यांनोसाहेबांचेताटचाटतादिवसगेलेयाहरामखोरांचेत्यासाहेबांच्याताटातओकलेताटालालाथमारलीतरतुम्हीआम्हीकोणयांनायांचीजागादाखवाचबंधुभगिनींनोफडवणीससागरबंगलायांनाहेशिकवण्यासाठीदिलेकातुम्हीगृहमंत्रीआहेनाआवरघालातुमचेयेकपणलोकसभेवरजाणारनाहीहामहाराष्ट्रपवित्रदैवांचाआहेहाकायवैरांगणांचानाहीलक्षातठेवातुम्हीकुणालामोठ्यानेत्यांनाप्रचारालाबोलवाऊपयोगहोणारनाहीलीहुनघ्या❤❤❤❤❤जयहिंदजयमहाराष्ट्र नमस्कार अत्यंत लाजवाटतीआरेथुंकावेतुमच्याजिंदगीवर😢

  • @ashwinimane-ib3up
    @ashwinimane-ib3up 7 месяцев назад +6

    2024 ला हे येनकेन प्रकारे आलेच तर संसदेत घुसून जनता यांना हाकलून देईल श्रीलंका सारखे..

  • @ashokgharat2645
    @ashokgharat2645 5 месяцев назад

    अभिनंदन सर आपल्या बोलण्याने खूपच प्रबोधन होते आपले विचारच महाराष्ट्राला पुढे घेऊन जातील धन्यवाद सर❤

  • @samanya_manus
    @samanya_manus 7 месяцев назад +3

    अगदी बरोबर. हे गाय पट्ट्यातल राजकारण भाजप महाराष्ट्रात घेऊन आलेत.

  • @slcckarjat6952
    @slcckarjat6952 5 месяцев назад +2

    90% त्यांची चूक असेल तर 10% आपली म्हणजे मतदारांची पण चुकी आहे.
    राजकारणी कडून पैसे घेणे , दारू घेणे , थोड्याशा फायद्या साठी त्यांच्या मागे मागे करणे .
    जो पर्यंत आपल्या देशात माझी जात , माझा धर्म या गोष्टी डोक्यात ठेवून जर मतदान होत असेल तर ही परिस्थिती सुधारणार नाही.

  • @shailendraahire8856
    @shailendraahire8856 7 месяцев назад +3

    विचारा...कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा!!!

  • @anjalipisal6655
    @anjalipisal6655 2 месяца назад +1

    नेते फक्त नेत्यांनाच शिवीगाळ करत नाहीत पण जनतेलाही धमकवायला मागेपुढे पहात नाही. कोंकणवासिय सुध्दा अशा लोकांनाही कसे काय निवडून देतात ह्याचे आश्चर्य वाटते.

  • @sunilpatil7621
    @sunilpatil7621 7 месяцев назад +8

    We support you

  • @gajanankankirad4140
    @gajanankankirad4140 6 месяцев назад +1

    मला कीव येते त्या लोकांची जे अशा लज्जास्पद भाषनावर टाळ्या वाजवतात तुम्हाला महाराष्ट्र माफ करणार नाही.

  • @bhabaddhondiram8597
    @bhabaddhondiram8597 7 месяцев назад +4

    एकदम बरोबर आहे दादा पण त्यांचे दिवस भरले आहे आता जनतेने सावध व्हा

  • @jamilshikalgar9179
    @jamilshikalgar9179 7 месяцев назад +27

    Only people of Maharashtra must elect leadership who will work for Maharashtra and not for leadership who are working for gujjus Gujarat.and are living in Maharashtra

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 7 месяцев назад +7

    जय महाराष्ट्र साहेब 🎉🎉❤❤🚩🚩

  • @vasantgaikwad2055
    @vasantgaikwad2055 6 месяцев назад +1

    साहेब तुमची पत्रकारिता १ no🎉🎉🎉

  • @tatenitin512
    @tatenitin512 7 месяцев назад +7

    आता कुठे गेलाय संघ 🙏

  • @sanketspatil7150
    @sanketspatil7150 7 месяцев назад +1

    सत्य परिस्थिती आहे सर ,या राजकारणी लोकांना सामान्य जनतेचे काही पडलं नाही

  • @ChandrakantHagawane
    @ChandrakantHagawane 6 месяцев назад

    आपली जनता यांना निवडून अजुन जनतेने योग्य उमेदवार निवडून दिला पाहिजे

  • @masudshaikh1127
    @masudshaikh1127 7 месяцев назад +10

    They reflect the mentality of those who have elected them as their representative.

  • @radhikapatil8334
    @radhikapatil8334 6 месяцев назад

    साहेब पाहिलं तुमचं अभिनंदन राज्यात उंदरे भयग्रस्त असताना तुम्ही तुम्ही खूप धाडस केले
    अभिव्यक्ती वाचवा

  • @avinashkhanwalkar2796
    @avinashkhanwalkar2796 7 месяцев назад +6

    Politics in Maharashtra have gone to such abysmal depths during the last 5 years.
    People like me feel ashamed.

  • @swatiprabhu364
    @swatiprabhu364 6 месяцев назад

    खूप वाट लावली आहे महाराष्ट्राची फडणवीसांनी
    आणि नारायण राण्याने कोकणाची.

  • @sakharmjagtap2284
    @sakharmjagtap2284 7 месяцев назад +4

    महाराष्ट्राची वाट ही देवेंद्र मनुवाद्यांनी लावली

  • @dskalantri
    @dskalantri 7 месяцев назад +1

    भाजपा च्या खऱ्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना जाब विचारायला हवा. शेवटी काँग्रेस पक्ष संपू शकतो तसा भाजपा हाही पक्ष संपू शकतो.
    कोठेतरी हे समजून घ्यायला हवे.

  • @digvijaychavannie4371
    @digvijaychavannie4371 7 месяцев назад +4

    छान पत्रकारिता

  • @Sorry-t2y
    @Sorry-t2y 6 месяцев назад

    महाराष्ट्र आणि देशातल्या " जनतेला अमिषाला बळी न पडता " ,🤑 "बंदुकीच्या गोळी ला न घाबरता "🔫 🇮🇳देशाच्या आणि देशातल्या👥 जनतेच्या हिताचे जे सत्य असेल ते 🗣️बोलण्याची आणि आपल मत मांडण्याची
    👣प्रभू श्रीराम आणि
    🌪️पवनपुत्र हनुमान शक्ती देवो 🖐️हीच प्रार्थना . जय हिंद 🇮🇳

  • @shripadpradhan2720
    @shripadpradhan2720 7 месяцев назад +16

    It is surprising and shocking to see the response by clapping from the piblic when these two use extremely bad words in respect of other leaders

    • @Bharatiya244
      @Bharatiya244 7 месяцев назад +2

      अहो आपल्या देशात आजही पाचशेची नोट, एक चिकन बिर्याणी आणि सोबत एक क्वार्टरची सोय केली की अशी भरपूर माणसं मिळतात

    • @perpetfernandes8498
      @perpetfernandes8498 6 месяцев назад +1

      खरंच लोकं पण एव्हडी मूर्ख आहेत की त्यांना त्याचा अर्थच समजत नाहीय .
      सर्व गुंडगिरीचा चालू आहे आपल्या महाराष्ट्रात , देवा देवा तूच वाचव सर्व सामान्य माणसांना 🙏

  • @navinkumarsatpute170
    @navinkumarsatpute170 6 месяцев назад

    मरणासन्न रावणा कडून उपदेश ऐकणारे श्रीराम कुठे..आणि विरोधकांना कसेही करून संपवणार हे लोक कुठे!