TV 9 व अन्य मिडिया वाले बच्चे कडू साहेब यांचा पुर्णपणे भाषणं दाखिवले ठिक आहे परंतु बाळासाहेब आंबेडकर यांचा किती तरी मोठी भाषणं झाली परंतु कुठल्याही मिडिया ने पुर्णपणे दाखविले नाही मला प्रश्न पडतो की मिडियाचे बाळासाहेब आंबेडकर यांच्या काही वाद आहे का या तो बाळासाहेब आंबेडकर विशिष्ट जातीच्या आहे म्हणून
भाऊ हे दाखवण्यासाठी मीडिया वाल्यांना पैसे द्यावे लागतात आणि आपल्याजवळ पैसे नसल्यामुळे आपल्या बाळासाहेब आंबेडकरांचा कार्यक्रम भाषण हे लोक दाखवू शकत नाही यांच्याकडे 50 खोके आले आहेत ना त्यामुळे हे पैसे देऊ शकतात
बच्चू भाऊ सत्ता गेली चुलीत मग आपण सत्तेसाठी गुवाहाटी का गेले इकडे आपण सांगता आमदार राजकुमार पटेल यांना आणायला गेले तिकडे फडणवीस माध्यमासमोर सांगता की मी फोन केला तुम्ही गुवाहाटीला या आपणाला सरकार स्थापण करायचे आहे ... जर तुम्हाला सत्तेशी काही घेणे देणे नाही मग ज्याला कर नाही त्याला डर कशाला.... मागच्या २०१९ च्या निवडणूकीत भाजपाने तुमची दमछाक केली तरीही आपण फडणवीस सोबत का...?
असं बोलल्याने सत्य लपत नाही🙏... तू ज्या ठाकरे साहेबाबद्दल बोलत आहेस त्यांनीच बच्चू कडू ला मंत्रीपद दिल होत ते पण शिवसेनेच्या मंत्रीपदाच्या कोठ्यातुन.. तरी पण बच्चूकडुनी त्यांच्या सोबतच गद्दारी केली.... अन आज गद्दारी करून काय भेटलं🤔.. सगळा सन्मान, इज्जत धुळीस मिळाली.. राणा सारख्या लोकांकडून नीच बोलण ऐकून घ्याव लागत आहे.. नाही तर कोणाची हिम्मत नव्हती बच्चू कडूला असं बोलायची कारण त्यांच्यामागे जाणसामान्य माणूस आणि ठाकरे होते.पण त्यांनी गद्दारी करून स्वतःची किंमत स्वतः धुळीस मिळवली शिंदे आणि फडणवीस च्या मागे लागून🙏... आज 50 खोक्यासाठी लालची गेले आणि सगळं संपऊन टाकलं मान, मर्यादा, इज्जत, प्रतिष्ठा, पद सगळं काही संपलं.
1,000 उम्मीदवार, लोकसभा तो झाँकी है, विधानसभा अभी बाकी है, बच्चू kadu प्रहार ने प्रत्येक मातणार संघात एक उम्मीदवार थांबावा, येन वेली मराठा अणि BJP प्रहार ला सपोर्ट करेल, इंडिया gatbandhan येणार नाही, गनिमी कावा ,
काय सत्ता गेली चूलीत मग गोहाटी ला कशा साठी गेला तु भाऊ गेला तर गेला पण मंत्री पण नाय झाला ठाकरे साहेबांनी शिवसेना च्या कोठया मधुन मंत्री पद दिले तुले आणि शिंदे फडणवीस ने काय दिले केळे. 🥲🥲🥲🥲🥲
राजकारणात टीका टिपण्णी होत असतो ओ. मग इतकं झोंबल का बर, कर नाही त्याला डर कशाला. फोकस ला येण्यासाठी इतकी उठाठेव. ते खोके आमचेच आहेत ओ फडणवीस नी कामाला जाऊन नाही दिले.
सत्ता गेली चुलीत मग काही दिवसांपूर्वी असं काय चॉकलेट दाखवलं भाजपा ने की तुम्ही कार्यकर्ते आणि आपल्या पक्षाच्या पर्वा वाटली नाही योग्य निर्णय घ्या भाऊ🙏🌹
आदरणीय कडू साहेब मंत्री होवू नये फक्त मतदारसंघात विकास कामे करावी तरच आपण निवडणूक विजयी होणार कारण आता परिस्थिती मतदरसंघांची बदलली आहे आणि बोलणे कमी करावे ही विनंती
मी मारल्यासारखे करतो, तू रडल्या सारखं कर....अरे काय चाललंय...? शेंबडी पोर आहेत का तुम्ही...? मुलांनी मस्ती केल्यावर शाळेत ज्या प्रकारे मास्टर समोर बसवून एकमेकांना शिक्षा करायचे...तसला हा पांचट पना.... जाऊ द्या....यांना तर लाजा नाहीये... पण जनता सर्व पाहत आहे आणि खूप गंभीर विचार करत आहे.... हे पुढील काळात कळेलच...
कट्टर चाहता होता..मी.. 130 एस टी कामगार देवाघरी गेले..हा भाऊ मुंग गिळून बसला होता ...देव बरोबर करीन..रवी भाऊ...आमच्या पाठीशी होता..आणि वयनी साहेब..दिलदार गरिबाचा हा कैवारी..
बोल बच्चन....स्टेजवर कोथळा भाषा.. आणि बंद खोलीत लाळ गाळणे.. मंत्री पदासाठी .. हे राजकारण बंद करा... बंडाची भाषा आणि शेपटी हलवत उभे राहणे बंद करा... गेल्या घरी आनंदी रहा.. तंटा करू नका..
आमदार पण गुंडाची भाषा वापरतात, महाराष्ट्र या चारदोन नेत्यांसह कुठे जातोय,,अरे कामे काय करतात ते बोला,,सत्तेची मस्ती असावी ...पण उपयोग जनतेचा व्हावा... करमणूक कोणी करावी,,आमदार महोदयांन??????
आज तुम्ही हे सिध्द करुन दाखवलत की तुम्ही स्वतंत्र , अपक्ष असुनही एवढे दबावात जाहिर केलेले निर्णय जर बदलू शकता . तर पक्षातील हेतु पुरस्क्रुत अडचणीत आणलेल्या बाकींच्यांना काय दबावात ठेवल जात असेल ... पण तुमच्या राजकिय २५ वर्षांच्या जनमतातील शेवट आज झाला . तुम्ही ज्या आवेश्यात व मुद्यावर होतात ते सपशेल तुम्हीच हाणुन पाडलेत . निदान हे माझे तरी वैयक्तीक मत आहे ...
बच्चु भाऊ तुम्हाला आम्ही लय वर्षापासून ओळखत होतो तुमची ती साधी राहणीमान लोकांसाठी लढणं हे आम्हाला भरपूर आवडायचं पण ज्या टायमाला शिंदेनी गद्दारी केली आणि तुम्ही सुद्धा त्या गद्दारान संगती सुरत मार्गे गोव्याला गेलात तेव्हा तुमची इज्जत आमच्या मनातून उतरली आणि आता तर फंडसनी खुलेआम सांगितलं की माझ्या फोनवर बच्चू कडू लागला आता तुमच्याजवळ एकच पर्याय आहे तुम्ही सत्तेतून बाहेर पडा आणि सिद्ध करा की खरोखरच तुम्ही बच्चू कडू आहात नाहीतर तुम्हाला लोच्याकडून म्हणायची वेळ जनतेवर आणू नका फडवणीस हा महाराष्ट्राला लागलेला एक कलंक आहे हा जेव्हापासून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला तेव्हापासून महाराष्ट्राला ग्रहण लागायला सुरुवात झाली याची संपूर्ण दादागिरी मोदी सहा च्या जीवावर चालली आहे याची सुद्धा चरबी एक दिवस उतरणार आणि तुम्ही खरोखरच एक बापाची अवलाद असाल तर या शिंदे गटाच्या सरकार मधला बाहेर पडा आणि जनतेला तुमचं खरं रूप दाखवा
लोकप्रतिनिधी गुडा राज्य करण्याची भाषा वापरतात.आपण काय म्हणून निवडून दिले. पाच जीवन आवश्यक वस्तू चे भाव स्थिर ठेऊ शकत नाहीत ते राज्य काय चालवणार जन सेवा न करता स्व:सेवेत तलीन आहेत.भविष्यात लोकप्रतिनिधीअसा निवडा शैक्षणिक पात्र व सामाजिक न्यान धारक.
आरे आपण जन्म घेतला आईच्या पोटी घेतला आहे जांन असली पाहिजे पण तुम्ही आता काय केल आणि पहिल अडिच वर्ष काय केल हे जनतेन पाहिल तुम्ही बडबड करुण ऊपयोग नाही हे जे चालय ते अस आहे शेळी बोकाडाला जन्म देते पण सहा महिन्यात ते बोकड आईवर चाल करते ते प्रकार सगळ्या राजकीय लोकांची चालु आहे
बच्चू भाऊ जाऊद्या ना कुणाच्या नादी लागताय कशाला उगाच आपल्याला शिवरायांची ही शिकवण नाही आहे भाऊ येणारी वेळ उत्तर देईल त्यांना भाऊ त्यांचा प्रयत्न यशस्वी करू नका त्यांनासमाजात वादच लावायचेत शांत रहा जाऊद्या राणा ही आपलाच भाऊ आहे ना समजून घ्या एकमेकांना 🙏🙏🙏🙏🙏
जिस आग से ५० खोके निकलता है उसे बच्चू कहते है
🤣
😂
😂😂
🤣🤣🤣
आधीच पाप झाकण्यासाठी पुन्हा खोक्के मिळाले सरकारकडून(मिंध्ये)🥕🍉😁😂
JAY BHARAT
फुसका बार....
लाचार्..म्हणतात सगळे.यांना.
काय होते काय झाले..आणी काय होऊन बसणार अरे देवेंद्र ...प्र..... गेल फक्त हार राहील
काय नाही सगळा फुसका बार निघाला गुजरात पुढे
बच्चुभाऊ तुम्हाला मी मानत होतो पण आता काय अवघड झालय
झाली पुन्हा मांडवली---बनवलं ना मूर्ख सर्वांना?🥕🍉😁😂
बछु भाऊ तुम्ही या सरकार मधून बाहेर पडा तरच तुमच्या वर लोकांचा विश्वास बसेल नाही तर मग 50खोके एकदम ओक्के
आता कितीही आपटा
बुंद से गयी ओ हौद से नही आती
असल्या भिकारचोट राजकीय नेत्यांच्या मागे या देशातील जनता उभी राहते हे या हिंदुस्थानच दुर्दव्य
उद्धव साहेब ची साथ सोडली, आणि कोणी मत्री पद दिले नाही..
@Raaj kiti varsha.. Supreme court chi talwar a dokyavar sarkarchya
नकली uddhav
Chapari ufdhav
Popat zhala re
रवी राणा साहेब जे बोलले ते खरे आहे50 खोके एकदम एकदम ओके देवेंद्र फडणवीस न डोस दिला वाटत बच्चूला
बच्चू आंडू आणि राणा पांडू
आंडू पांडू भाजप ने पाळलेले
50 खोके
Ravi ranachi saheb mhanychi layki ahe ka
Right bro
झुकला तर आहेच मंत्री पदासाठी. भेटलं नाहीं म्हनून कावरा बावरा हो गया 😂😂😂
मंत्री पदा साठी उठाठेव.... मिळेल आता 👍🏻
Barobar ahe ......saala ha pan ata harami zalay
Kahi kel tri milat nahi ata😁😁😁😁
😮m ❤
@@aakashrohankar5148❤❤❤
गर्दी कमी आहे कबुल केले साहेब
धन्यवाद
ना घरका ना घाट का...अशी परिस्थिती यांची पंनास खोके घेवून जनतेला वेठीस धरत आहेत हे..
मंत्रीपदासाठी नाटक बाकी काही नाही.
Bachhu karale
चुकीला माफी नाही...हा गद्दार आता काहीही बोलला तरी माफी नाही....
😡😡🔥
Lavdya garch kam kr garat kimmat ny Ani online gavala nav thevtoy
So true
Barobar bhava
Bachu shahanpana karu nako tu khake
Bahadar ahesh ravi rana barobar bolale
💯
अस्तित्वासाठी झटपट चालू आहे बाकी काहीच नाही बच्चू ला माहित आहे आपण निवडून येणार नाही त्यासाठी काहीतरी असे नोटंकी करावी लागेल
अगदी बरोबर, एवढ्या लोकांचं प्रेम भरभरून मिळत असताना गु खायची हौस कश्यापाय
कोणता प्रहार... गद्दारी चा प्रहार... 🤔🤔🤔
की आणखी कशाचा... 🤔🤔
राणा जे बोलले ते अगदी खरे आहे असं वाटल
TV 9 व अन्य मिडिया वाले बच्चे कडू साहेब यांचा पुर्णपणे भाषणं दाखिवले ठिक आहे परंतु बाळासाहेब आंबेडकर यांचा किती तरी मोठी भाषणं झाली परंतु कुठल्याही मिडिया ने पुर्णपणे दाखविले नाही मला प्रश्न पडतो की मिडियाचे बाळासाहेब आंबेडकर यांच्या काही वाद आहे का या तो बाळासाहेब आंबेडकर विशिष्ट जातीच्या आहे म्हणून
भाऊ हे दाखवण्यासाठी मीडिया वाल्यांना पैसे द्यावे लागतात आणि आपल्याजवळ पैसे नसल्यामुळे आपल्या बाळासाहेब आंबेडकरांचा कार्यक्रम भाषण हे लोक दाखवू शकत नाही यांच्याकडे 50 खोके आले आहेत ना त्यामुळे हे पैसे देऊ शकतात
@@dagadumore6142 मित्रा या लोकांचे भाषण सगळ्या जातीचे लोक बघतात आणि बाळासाहेबांचे फक्त विशिष्ट जातीचे लोक पाहतात
@@dagadumore6142 bhau balasahebankade pan Paisa ahe pratyek shrimant sc,St walyakade paisa ahe je aplyaparyant sc,St che fayade pohochu n deta fakt tech latat ahet
जातीवर बोलणारे
बच्चू भाऊ तुम्ही संघर्षातून व शेतकरी चळवळीतून पुढे आलेले नेते आहात. या असल्या कपटी आणि नीच लोकांच्या नादी लागून आपण चूक करत आहात.
शेपुट घातल बचुनी
मंत्री पदासाठी काय पण... Mumbai ला जाऊन सेटिंग लावली 😂🙏
बच्चू कडु
लईच कडु निघालं रा्व
😂 अगदी बरोबर
बच्चू भाऊ तुमची खूप इज्जत होती गावागावात।उद्धव साहेबांची साथ सोडल्यापासून मनातून उतरला तुम्ही।
बच्चुभाऊ आम्ही तुमच्या सोबत आहोत
सत्तेसाठी गद्दारी केली. 🍉😄😄म्हणी का सत्ता गेली चुलीत.. 😢😢
खोके वाला बच्चू,😂😂😂
ताट वाटी आठ आमदार घेऊन बच्चुभाऊ चलो गुवाहाटी.
भेटलं हो मंत्री पद.....अभिनंदन
ईडीचा बांबू लागला कि भाऊ पण शेपूट घालणार
बच्चू भाऊ आता आरपार जाऊ द्या, या कारस्थानी लोकांवर विश्वास ठेवू नका, पुढे जाऊन तुम्हाला हे त्रास देऊ शकतात,
सगळं सेटिंग झालंय बच्चु ला लाँलीपाँप दिलंय गाजरा बरोबर
राणा ला माणलं पाहिजे बरोबर बोलत होता कि कडु फक्त पैशांसाठी आहे
बच्चू भाऊ सत्ता गेली चुलीत मग आपण सत्तेसाठी गुवाहाटी का गेले इकडे आपण सांगता आमदार राजकुमार पटेल यांना आणायला गेले तिकडे फडणवीस माध्यमासमोर सांगता की मी फोन केला तुम्ही गुवाहाटीला या आपणाला सरकार स्थापण करायचे आहे ... जर तुम्हाला सत्तेशी काही घेणे देणे नाही मग ज्याला कर नाही त्याला डर कशाला.... मागच्या २०१९ च्या निवडणूकीत भाजपाने तुमची दमछाक केली तरीही आपण फडणवीस सोबत का...?
पैसा पूर्ण मिळाला वाटत
मंत्रीपदासाठी नाटक चालल आहे बच्चू कडू च
Gaddar
झाली ना मांडवली🥕🍉🐔😁😂🙏🚩
बच्चु भाऊ मराठ्यांचा थवा आपल्या
सोबत आहे....🚩🚩🚩🚩
कार्य कर्त्याना खुळा बनव बिचारे
परमेश्वर सर्वव्यापी आहे. तर मंदिरात जाण्याची आवश्यकता काय?
4 महिन्या पूर्वी बच्चु भाऊ बिळात बसले होते. Guhatila गेले . आणि बिळाच्या बाहेर निघाले.
पन्नास कमी पडलेत. अजून वाढवून पाहिजे
खोके वाडुन मिळाल बचु शात
50 खोके एकदम ok
Ok
फुसका मेगावाट.
बच्चा सच्चा झाला
खोक खाल्ल
बच्चु भाऊ तुम्ही कमावलेल नाव सगळ गमावल
ठाकरे साहेब चे चाटू गिरी लोकांना बरणोल द्या, लई धूर निघत आहे 😂😂😂😂😂
असं बोलल्याने सत्य लपत नाही🙏... तू ज्या ठाकरे साहेबाबद्दल बोलत आहेस त्यांनीच बच्चू कडू ला मंत्रीपद दिल होत ते पण शिवसेनेच्या मंत्रीपदाच्या कोठ्यातुन.. तरी पण बच्चूकडुनी त्यांच्या सोबतच गद्दारी केली.... अन आज गद्दारी करून काय भेटलं🤔.. सगळा सन्मान, इज्जत धुळीस मिळाली.. राणा सारख्या लोकांकडून नीच बोलण ऐकून घ्याव लागत आहे.. नाही तर कोणाची हिम्मत नव्हती बच्चू कडूला असं बोलायची कारण त्यांच्यामागे जाणसामान्य माणूस आणि ठाकरे होते.पण त्यांनी गद्दारी करून स्वतःची किंमत स्वतः धुळीस मिळवली शिंदे आणि फडणवीस च्या मागे लागून🙏... आज 50 खोक्यासाठी लालची गेले आणि सगळं संपऊन टाकलं मान, मर्यादा, इज्जत, प्रतिष्ठा, पद सगळं काही संपलं.
1,000 उम्मीदवार, लोकसभा तो झाँकी है, विधानसभा अभी बाकी है, बच्चू kadu प्रहार ने प्रत्येक मातणार संघात एक उम्मीदवार थांबावा, येन वेली मराठा अणि BJP प्रहार ला सपोर्ट करेल, इंडिया gatbandhan येणार नाही, गनिमी कावा ,
काय सत्ता गेली चूलीत मग गोहाटी ला कशा साठी गेला तु भाऊ गेला तर गेला पण मंत्री पण नाय झाला ठाकरे साहेबांनी शिवसेना च्या कोठया मधुन मंत्री पद दिले तुले आणि शिंदे फडणवीस ने काय दिले केळे. 🥲🥲🥲🥲🥲
राजकारणात टीका टिपण्णी होत असतो ओ. मग इतकं झोंबल का बर, कर नाही त्याला डर कशाला. फोकस ला येण्यासाठी इतकी उठाठेव. ते खोके आमचेच आहेत ओ फडणवीस नी कामाला जाऊन नाही दिले.
बच्चू भाई भारी आयडिया मत्रीपदासाठी
जनतेने एकच ध्यानात ठेवा असले दुसऱ्याचा कोथला काढायला निघणाऱ्याला निवडून देऊ नका हे गुंड प्रवृत्तीचे बे अकली समाज सुधारू शकणार नाही.
पुढची तयारी चालू आहे
तुमच्या बद्दल चा आदर कधिच संपला बच्चूभाऊ
गुहाटीला जाऊन वार करण्याची ताकत आहे. कोन किती बापाचा विसरला वाटत.खोक्यात वाढ झाली आसेल कदाचित,म्हणून विसरला
उध्दव ठाकरे साहेबांना धोका देऊन चुकीचे झाले बच्चू भाऊ जनता माफ केली तर नशिब समजा
धडधाकट माणूस दिव्यांगाच्या आडून गमजा करतोय...😔
साहेब तुम्ही आमच्या सारख्या अनेक तरुणाची प्रेरणा होते पण तुम्ही तुमची किंमत तुमच्या हाताने कमी केली...
पहिले पन्नास पचवले,आता आणखी तीस खोक्यात शेपुट घालून गप्प बसवलं, हा तर पक्का भिडू...
जली को आग कहते हैं बुझी को राख कहते हैं और जो गुहाटी को जाते हैं उणे महाराष्ट मे गद्दार कहते हैं
फडणवीसचा फोन आला की लगेच हा आपलं आटोपून टाकेल 😂😂
ड्रामा खतम...🤫
याले म्हनतात सौ चुहे खाँके बिल्ली हज को चली😂,यवढं रंग बदल्याचं सोंग फक्त भारतातल्या राजकारन्या जोवळच हाय...
सत्यता गेली चुलीत,,,,बामणाच्या एका फोनवर गोहाटी ला कशाला गेला होतात. ,,, कडू साहेब
Tumcha game jhalla yha sarkar maddih karran 50 kokkeh bhetle manteh ranaji
महाराष्ट्रातील सर्व अपंग बांधवांचे मा.बच्चु भाऊ कडु हे दैवत आहेत
sattesathi lachar manus aani mhanto sattechi charcha nahi........
केवळ गुंडागर्दी, स्वार्थ आणि सत्ता यासाठी सर्व पक्ष लढत आहे आणि भाषा तर सुंदर आणि सुसंस्कृत आहे।
ज्यांची लायकी नाही त्यांची तोंड बघावं लागतं आहे...जनतेची मूळ समस्या गेल्या चुलीत...चालू द्या..
ED 50 khoke sarkar
Yeh mharastra hai yahan kih jantha sab jhantih hai
सरकार मधुन बाहेर पडा तुमच्या वर महाराष्ट्राचा विश्वास बसेल,
कटू आहे पण सत्य
कटू नाही तर कडू आहे पण सत्य आहे
खोके घेतले नसेल बाहेर पडतील
मंत्री पदा साठी सर्वा उठा ठेव.....
सत्ता गेली चुलीत मग काही दिवसांपूर्वी असं काय चॉकलेट दाखवलं भाजपा ने की तुम्ही कार्यकर्ते आणि आपल्या पक्षाच्या पर्वा वाटली नाही
योग्य निर्णय घ्या भाऊ🙏🌹
भाऊ, कृपया फडणवीस साहेबांना विरोध करु नका!...🙋
बोला खोके महाराज की
सन्मानीय जनता जनार्दना हे लक्षात असू द्यावे की, “यांचा हा पण रंग खरा नव्हे!”
आरे एकनात भाऊंनी तुला लाली पप्पदीला
बच्चू कडू कोणाचाच होऊ शकत नाही या मैदानावर.....
शेतकऱ्यांना मदत करा वीज पुरवठा करा 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
हा. खोक्याचा परिणाम
आदरणीय कडू साहेब मंत्री होवू नये फक्त मतदारसंघात विकास कामे करावी तरच आपण निवडणूक विजयी होणार कारण आता परिस्थिती मतदरसंघांची बदलली आहे आणि बोलणे कमी करावे ही विनंती
मी मारल्यासारखे करतो, तू रडल्या सारखं कर....अरे काय चाललंय...? शेंबडी पोर आहेत का तुम्ही...? मुलांनी मस्ती केल्यावर शाळेत ज्या प्रकारे मास्टर समोर बसवून एकमेकांना शिक्षा करायचे...तसला हा पांचट पना.... जाऊ द्या....यांना तर लाजा नाहीये... पण जनता सर्व पाहत आहे आणि खूप गंभीर विचार करत आहे.... हे पुढील काळात कळेलच...
हा एक नंबर चालू माणूस आहे
कट्टर चाहता होता..मी..
130 एस टी कामगार देवाघरी गेले..हा भाऊ मुंग गिळून बसला होता ...देव बरोबर करीन..रवी भाऊ...आमच्या पाठीशी होता..आणि वयनी साहेब..दिलदार गरिबाचा हा कैवारी..
बोल बच्चन....स्टेजवर कोथळा भाषा.. आणि बंद खोलीत लाळ गाळणे.. मंत्री पदासाठी .. हे राजकारण बंद करा... बंडाची भाषा आणि शेपटी हलवत उभे राहणे बंद करा... गेल्या घरी आनंदी रहा.. तंटा करू नका..
खूप छान बोलात बच्चू कडू साहेब मनापासून धन्यवाद 🙏🙏
आमदार पण गुंडाची भाषा वापरतात, महाराष्ट्र या चारदोन नेत्यांसह कुठे जातोय,,अरे कामे काय करतात ते बोला,,सत्तेची मस्ती असावी ...पण उपयोग जनतेचा व्हावा...
करमणूक कोणी करावी,,आमदार महोदयांन??????
आज तुम्ही हे सिध्द करुन दाखवलत की तुम्ही स्वतंत्र , अपक्ष असुनही एवढे दबावात जाहिर केलेले निर्णय जर बदलू शकता . तर पक्षातील हेतु पुरस्क्रुत अडचणीत आणलेल्या बाकींच्यांना काय दबावात ठेवल जात असेल ... पण तुमच्या राजकिय २५ वर्षांच्या जनमतातील शेवट आज झाला . तुम्ही ज्या आवेश्यात व मुद्यावर होतात ते सपशेल तुम्हीच हाणुन पाडलेत . निदान हे माझे तरी वैयक्तीक मत आहे ...
हातच सोडून पळत्या माग धावायच नाही ,नाहीतर बच्चू कडू होतो
मंत्री पद महत्वाचं जनता गेली चुलीत...राणा काय पुरावे देत नाही आणि माफी काय मागत नाही... उगाच पोकळ बाता जणते समोर.. बडी बडी बाते आहेत
बच्चु भाऊ तुम्हाला आम्ही लय वर्षापासून ओळखत होतो तुमची ती साधी राहणीमान लोकांसाठी लढणं हे आम्हाला भरपूर आवडायचं पण ज्या टायमाला शिंदेनी गद्दारी केली आणि तुम्ही सुद्धा त्या गद्दारान संगती सुरत मार्गे गोव्याला गेलात तेव्हा तुमची इज्जत आमच्या मनातून उतरली आणि आता तर फंडसनी खुलेआम सांगितलं की माझ्या फोनवर बच्चू कडू लागला आता तुमच्याजवळ एकच पर्याय आहे तुम्ही सत्तेतून बाहेर पडा आणि सिद्ध करा की खरोखरच तुम्ही बच्चू कडू आहात नाहीतर तुम्हाला लोच्याकडून म्हणायची वेळ जनतेवर आणू नका फडवणीस हा महाराष्ट्राला लागलेला एक कलंक आहे हा जेव्हापासून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला तेव्हापासून महाराष्ट्राला ग्रहण लागायला सुरुवात झाली याची संपूर्ण दादागिरी मोदी सहा च्या जीवावर चालली आहे याची सुद्धा चरबी एक दिवस उतरणार आणि तुम्ही खरोखरच एक बापाची अवलाद असाल तर या शिंदे गटाच्या सरकार मधला बाहेर पडा आणि जनतेला तुमचं खरं रूप दाखवा
ही गुंडगिरीची भाषा करण्यापेक्षा शेतकरी,आणि जनतेचे प्रश्न सोडवा.ज्या दिवशी तुम्ही ठाकरे साहेबांना सोडून गुवाहाटीला गेलात,तेव्हाच जनतेने तुम्हाला ओळखलं.
मग कालच फडणवीस साहेबांच्या समोर च कोथळा बाहेर काढायचा ना....किती येड्यात काढताल.... बास ना आता ....पाया पडू का....सगळ्यांना कळून चुकलय .... 🙏
गुवाहाटी ला जाऊन ही सत्तेत् मंत्री पद मिळू शकले नाही मग आता ...रडगाणं कशाला.....पुढच्या निवडनुकि साठी लोकांना आत्तापासूनच येड बनवायला लागलाय हे
लोकप्रतिनिधी गुडा राज्य करण्याची भाषा वापरतात.आपण काय म्हणून निवडून दिले. पाच जीवन आवश्यक वस्तू चे भाव स्थिर ठेऊ शकत नाहीत ते राज्य काय चालवणार
जन सेवा न करता स्व:सेवेत तलीन आहेत.भविष्यात लोकप्रतिनिधीअसा निवडा शैक्षणिक पात्र व सामाजिक न्यान धारक.
विनोद. चांगला करतो हा बच्चू कडू याला 2022 चा दादासाहेब फाळके पुरस्कार द्यावा ....तर्बुजने म्हणजे फडणवीस ने......गद्दार गद्दार....
आरे आपण जन्म घेतला आईच्या पोटी घेतला आहे जांन असली पाहिजे पण तुम्ही आता काय केल आणि पहिल अडिच वर्ष काय केल हे जनतेन पाहिल तुम्ही बडबड करुण ऊपयोग नाही हे जे चालय ते अस आहे शेळी बोकाडाला जन्म देते पण सहा महिन्यात ते बोकड आईवर चाल करते ते प्रकार सगळ्या राजकीय लोकांची चालु आहे
बच्चू भाऊ जाऊद्या ना कुणाच्या नादी लागताय कशाला उगाच आपल्याला शिवरायांची ही शिकवण नाही आहे भाऊ येणारी वेळ उत्तर देईल त्यांना भाऊ त्यांचा प्रयत्न यशस्वी करू नका त्यांनासमाजात वादच लावायचेत शांत रहा जाऊद्या राणा ही आपलाच भाऊ आहे ना समजून घ्या एकमेकांना 🙏🙏🙏🙏🙏
Bhetel bhau mantripad khup tras gheta tumhi