वंदे मातरम ! कुणी काहीही म्हणा हो आम्हा कट्टर ,सत्यनिष्ट, रोखठोक हिंदुत्ववाद्याना वंदे मातरम म्हणतांना गर्व वाटतो ! असे किती आले नि गेले पण वंदेमातरम म्हणण्यात जे शौर्य, जी देशभक्ती ,प्रखर ऱाष्ट्रभक्ती, जोश अंगी येतो तो ऱोखण्याची कुणाच्या बापाची हिंम्मत नाही ! जिवाच्या अंतिम स्वासापर्यंत आम्ही गर्वाने नव्हे तर घमंडने एकदा नव्हे ,हजारदा नव्हे तर अगणितपणे बोलु" वंदे मातरम"! धन्य आहे त्या बंकिम चंद्र चैटर्जींची ज्यांनी हे वीररसयुक्त गीत राष्ट्रगान म्हणुन लिहीले आणि आपण सच्चे भारतीयांनी ते स्विकारिले ,अंगिकारिले आणि स्वातंत्र्यपुर्व काळापासुन आजपर्यंत आमच्या नसानसात खरे-खुरे राष्ट्रप्रेम जागविले त्याबद्दल ! वंदेदेद्देदेदेदेदेदे मातरममममममम , भारतमाताकी जय! जयहिंद
आता प्रकाश आंबेडकरांनी तरी चांगला सुशक्षित आणि समाेरच्या व्यक्तीचे मुद्धे खाेडुन बाेलणारा प्रवक्ता निवडला पाहीजे... आमच्याच नेत्यांची आम्हाला खुप लाज वाटते राव प्रकाश आंबेडकरांना साेडलं तर एकही तडाकेबाज आणि ठासुन बाेलणारा व्यक्ती नाही. आता आपल्यामध्ये भरपुर माेठ्या प्रमानामध्ये खुप आभ्यासु आणि धडाकेबाज युवा वर्ग तयार झाला आहे.माझी विंनंती आहे मा.प्रकाश आंबेडकर साहेबांना की त्यांनी आपल्या समाजातील त्या युवाकांना प्राधान्य द्यावे.आणि हे जुणे सर्व बालीश बुद्धीचे ज्यांना निट बाेलतही येत नाही आशांना आपल्या समाजातर्फे यांना टिव्ही वर मत मांडायला येऊ देऊ नका...हे सर्व समाजाची चव घालवतात...
सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. आपले मत कुणीही मांडू शकतो. पटले नाही तर दुर्लक्ष करणे उत्तम! आमचे आमच्या मातृभूमीवर प्रेम आहे आणि भारतीय संस्कृतीनुसार ते आम्ही आदरपूर्वक व्यक्त करतो. नमन करतो. वंदे मातरम!
जोशी बुवा वंदे मातरम म्हणलेच पहिजे असे सांगणारे व थोपवनारे कोण आणि राष्ट्रगीत जर देशाचे जनगण असेल तर वंदे मातरम आणि कशाला आमचा विरोध वंदे मातरम ला नाही ते थोपवनारे आहेत त्याना आहे जय भीम जय मल्हार जय लहूजी जय शिवराय जय महाराष्ट्र जय भरत
ज्या देशामध्ये राहता त्या देशाला वंदन करण्यात काय चुकीचे आहे . स्वताच्या स्वार्थासाठी प्रकाश आंबेडकर सारखे लोक हे गलिच्छ राजकारण खेळत आहेत . वंदे मातरम , वंदे मातरम, वंदे मातरम.
वंदे मातरम भारत माता की जय हे सगळे आपल्या देशासाठी प्रेम प्रकट करायची वाक्ये आहेत,,,,,,देश म्हणलं की त्यात देशातली लोक पण आली ,,,म्हणजे अर्थातच एकता, आणि बंधुता स्थापित करणे,,,,,,
** वंदे मातरम् चा इतिहास...!** ::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::: वंदे मातरम् हे गीत बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले आहे...! बंकिमचंद्र चटर्जी हे इंग्रजांच्या पदरी डेप्युटी कलेक्टर म्हणून नोकरीला होते. इंग्रजाच्या नोकराने लिहलेले " वंदे मातरम् " गीत, आणि रविंद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले " जण गण मन " हे गीत या दोन गीतांपैकी कोणते राष्ट्रीय गीत असावे असा हा वाद आहे तो अगदी पहिल्या पासूनचा वाद आहे...! बंकिमचंद्र चटर्जी यांनी वंदे मातरम् हे गीत ७ नोव्हेबर १८७६ ला लिहले आहे...! आणि १८८२ मध्ये त्यांनी ते " आनंदमठ" या आपल्या कादंबरीत समाविष्ट केले...! आनंदमठ ही कादंबरी कशावर आधारित आहे..?? आनंदमठ ही कादंबरी धर्मवादी विचारावर आधारित आहे, या कादंबरीत मुस्लिम द्वेष पेरण्याचे काम केले आहे अशी धारणा त्यावेळ पासून मुस्लिम समाजाच्या नेतृत्वाची आहे...! वंदे मातरम् हे गीत स्वातंत्र्यापुर्वी अनेक अधिवेशनात गायले गेले आहे. आणि या गीताला मुस्लिम समाजाने सुरुवातीपासून विरोध केला आहे...! हा वाद मिटवण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती २८ आक्टोबर १९३७ ला नेमण्यात आली होती ,त्या समितीमध्ये मौलाना अबुल कलाम आझाद, सुभाष चंद्र बोस, आचार्य नरेंद्र देव ही गणमान्य मंडळी होती...! या समितीने असा निवाडा दिला की, वंदे मातरम् या गीतामधील पहिल्या दोन कडव्या मध्ये देशाचे वर्णन आहे मात्र ऊर्वरीत गीतांमध्ये हिंदू देव देवींची स्तुती केली आहे...! म्हणून हे राष्ट्र गीत होऊ शकत नाही...! वंदे मातरम् हे गीत एकुण पाच कडव्यात आहे...! त्यानंतर जेव्हा स्वतंत्र भारताचे राष्ट्रीय गीत कोणते असावे असा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा , संविधान सभेतील २६० खासदारांनी " जण गण मन " हे रविंद्रनाथ टागोर रचित गीत हे राष्ट्रगीत म्हणून स्विकारले आहे...! कारण भारताने सर्वधर्मसमभाव स्विकारला आहे म्हणून राष्ट्रीय गीत हे कुठल्याही धर्माची स्तुती करणारे नसावे असा पर्याय निवडण्यात आला...! संविधानाच्या कलम ५१ (ए) मध्ये असा स्पष्ट उल्लेख आहे की, राष्ट्रीय गीत म्हणून "जण गण मन " आणि राष्ट्रीय ध्वज म्हणून तिरंगा ध्वज हे देशाचे प्रतिक आहेत...! देशाच्या स्वातंत्र्या नंतर ही आणि संविधानात स्पष्ट निर्देश असुनही भाजप आरएसएसचे मंडळी " वंदे मातरम् " या गीतासाठी आग्रही भूमिका घेत आले आहेत. त्यांनी आपले प्रयत्न सोडले नाहीत...! नजीकच्या काळात सुप्रिम कोर्टाचे न्यायाधीश दिपक मिश्रा यांच्या बेंच समोर भाजपचे प्रवक्ते श्री.अश्विन ऊपाध्याय यांनी याचिका दाखल करुन सरकारने " वंदे मातरम् " या गीताच्या प्रचारासाठी धोरण ठरवावे अशी मागणी केली होती...! या याचिकेवर सुनावणी करताना दिपक मिश्रा यांच्या सुप्रिम कोर्टाने असा निर्णय दिला आहे की, " वंदे मातरम् " या गीताचा कलम ५१ (ए ) मध्ये उल्लेख नाही म्हणजे हे दूस-या दर्जाचे गीत म्हणून गणले गेले आहे...! राष्ट्रीय गीत म्हणून " जण गण मन " ला मान्यता आहे...! १८७६ पासुन तर आजपर्यंतचा इतिहास तपासला असता असे स्पष्ट होते की, वंदे मातरम् या गीताला मुस्लिम समाजाने, पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाष चंद्र बोस, मौलाना अबुल कलाम आझाद, आचार्य नरेंद्र देव, आणि रविंद्रनाथ टागोर यांनी विरोध केला आहे...! संविधान सभेतील २६० खासदारांनी नकार दिला आहे...! आणि विशेष म्हणजे देशाच्या सुप्रिम कोर्टाने नकार दिला आहे...! अशावेळी भाजप आणि आरएसएसची मंडळी कुणा कुणाला देशद्रोही ठरविणार आहेत...! असोदद्दीन ओवेशी आणि अॅड बाळासाहेब आंबेडकर हे आज " वंदे मातरम्" या गीताला विरोध करीत नाहीत तर, संविधान आणि देशाच्या सुप्रिम कोर्टाचे म्हणणे मांडत...! आहेत...! कोणताही देशप्रेमी माणूस संविधान आणि सुप्रिम कोर्टाचा अवमान करणारं नाही...! भाजप आणि आरएसएसची मंडळी मात्र संविधान आणि सुप्रिम कोर्टाचा निर्णय मान्य करीत नाहीत...!
सध्या ‘वंदे मातरम्’ ची सोशल मिडीयावर चर्चा रंगत आहे! ही अर्थातच चांगली गोष्ट आहे, कारण वंदे मातरम हे आपलं ‘राष्ट्रीय गीत’ आहे पण सोशल मिडीयावर पोस्ट टाकणाऱ्या किती मंडळींना वंदे मातरम्चं एक तरी कडवी पाठ आहे ? निदान त्याचा अर्थ तरी माहित आहे का ? कडवी पाठ नसतील तर अर्थ तर लांबची गोष्ट आहे राव... १८७५ साली बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेलं हे गीत त्याकाळात स्वातंत्रासाठी लढणाऱ्यांना उर्जा देण्याचं काम करत होतं. त्यावेळी हे गीत इस्लाम विरोधी नव्हतं किंवा हिंदुत्ववादाचं प्रतिकही.. सर्वजण् वंदे मातरम त्याच जोशात म्हणायचे. मूळ गीतात एकूण पाच कडवी आहेत, त्यातील पाहिलं कडवं १९५० साली आपण राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारलं. मुळात वंदे मातरम् बंगाली-संस्कृत मिश्रित असल्याने काहींना याचा अर्थ समजून घेणं कठीण जातं. म्हणून आज आम्ही घेऊन आलो आहोत वंदे मातरमचा संपूर्ण अर्थ आपल्या मायमराठीत... चला तर जाणून घेऊ काय आहे आपल्या राष्ट्रीय गीताचा नेमका अर्थ : मूळ वंदे मातरम् ! वन्दे मातरम् सुजलाम् सुफलाम् मलयजशीतलाम् सस्यश्यामलाम् मातरम्। शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनीम् फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीम् सुहासिनीम् सुमधुर भाषिणीम् सुखदाम् वरदाम् मातरम् ॥ १ ॥ वन्दे मातरम् । मराठी स्वैर अर्थ : हे माते मी तुला प्रणाम करतो. पाण्याने परिपूर्ण, फळांनी बहरलेली, दक्षिणेच्या वायू लहरींनी शामल (शांत) भासणारी, बहरलेल्या पिकांनी समृद्ध अश्या माझ्या मातेला मी प्रणाम करतो. शुभ्र चांदण्यांमुळे बहरलेल्या इथल्या रात्री आल्हाददायक असतात. फुलांच्या राजींनी, वृक्षांनी मढवलेली इथली जमीन शोभून दिसते. पाण्याची अवीट गोडी, मधुर बोली, सुख समृद्धी देणारी हे माता, माझा तुला प्रणाम ! १९२१ मध्ये काँग्रेसने खिलाफत आंदोलनाला पाठिबा दिल्यानंतर मुस्लिम समाजातील धर्मांध व कट्टरतावादी लोकांचे महत्त्व वाढले. याबरोबरच वंदे मातरम्ला इस्लामविरोधी आणि जातीय ठरवून त्याचा विरोध सुरू झाला. १९२३ मध्ये काकीनाडा येथे झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात तत्कालीन अध्यक्ष महंमद अली यांनी वंदे मातरम् या गीतात मूर्तिपूजा असल्यामुळे याला इस्लामविरोधी घोषित केले. [६]मुस्लिमांच्या कट्टर व जातीय नेतृत्वापुढे झुकत काँग्रेसने आपल्या अधिवेशनात वंदे मातरम् गायन करण्याचा आग्रह सोडून दिला वंदे मातरम् हा भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा बीजमंत्र होता. लाला लजपतराय यांनी त्या काळात लाहोरहून एक पाक्षिक काढले, त्याचे नाव होते ‘वंदे मातरम्.' हिरालाल जैन यांनी १९०५ मध्ये भारतातील पहिला राजकीय चित्रपट बनवला व त्याचा शेवट वंदे मातरम् या गीताने केला. १९१५ पासून काँग्रेसच्या प्रत्येक राष्ट्रीय अधिवेशनात नियमितपणे आग्रहपूर्वक वंदे मातरम् गायन होऊ लागले. त्यावेळी वंदे मातरम् इस्लामविरोधी नव्हते की जातीयही नव्हते. हिदू-मुस्लिम सर्वजण सारखेच वंदे मातरम्चा जयघोष करीत होते. अनेक क्रांतिकारक इंग्रजांचे अत्याचार सहन करत व वंदे मातरमचा जयघोष करत फासावर गेले. स्वातंत्र्य आंदोलनात वंदे मातरम् हा अतिशय लोकप्रिय असा जयघोष होता. कोणत्याही मोर्चामध्ये ‘भारत माता की जय' आणि ‘वंदेमातरम्' हे जयघोष असायचे.
@@ap2149 all preveledged caste people occuripied all posts of judiciary. Who oppose Shivaji for his ceremony I think this peshwai mavla has forgotten. Who killed Shivaji as well sambhahi according to manusmruti raje
जो आपल्या देशावर अतोनात प्रेम करतो त्याला असले वाद बघून त्याचे रक्त उसळून येईल आणि हे जर रक्त बाहेर आलं तर मग सगळीकडे रक्तपात होईल हे नक्की.तेव्हा कोणत्या प्रकारचे मुदे वादात जातायत ह्याच ज्यांनी त्यांनी विचार करावा.जय हिंद वंदे मातरम्.
प्रसन्ना जोशी ग्रेट मैन..खरे पत्रकार..आतंकवादी धर्माचा नायनाट करुन एक दिवस पुर्ण जगावर राज्य करतील जय भीम वाले...आणी सर्व जगातील जनता बौद्ध धम्मा ची दीक्षा घेतिल..जय भीम...जय भीम...जय भीम....
मी एक भारतीय सेना रक्षक भारत माता की जय, 'वंदे मातरम', वीर सावरकर, शहीदे आजम भगत सिंह, सुखदेव ,राजगुरू, अशफाक ऊल्ला खान, चंद्रशेखर आजाद ,सुभाष चंद्रबोस आसे अनेक वीर क्रांतिकारी वंदे मातरम च्या घोषणा देत शहीद झाले .आणी आजही होतात. रोज न्यूज ऐकायला येते आज बॉर्डर वर अतंगवादी हल्ला झाला ईतके जवान शहीद झाले, ईतके जखमी झाले....... पन त्यांच मोल कधी कळनार आमच्या राज्य करत्यानां भारत माता की जय, 'वंदे मातरम' आशी घोषणा ऐकल्या ऐकल्या ब्रिटीशांना घाम फुटत होता.तसा आज अतंगवाद्याना फुटतो . कारण भारतीय सेनेची खरी ताकदच वंदे मातरम आहे. प्रकाश आंबेडकर साहेब या ओवैसी सारख्या भडव्याच्या नादाला लागून तुम्ही भारतीय सेनेचा आपमान करताय , देश नुसता सवीधानावर चालत नाही, याला चालवायला जिगर लागतो आणी हा जिगर फक्त आणी फक्त भारतीय सेनेत आहे.कुटल्या भडव्यात नाही. देशावर जवा संकट येत तेंव्हा कुठ जातात हे राज्य करते आवो येऊन बघा कधीतरी सियाचिन मधे जिथ वेवस्तित श्वास घेता येत नाही, दुश्मनांच्या गोळी पेक्षा जास्त तिथल्या वातवरनाची भिती वाटते आश्या ठिकानी राहुन देशाची रक्षा करने याला जिगरबाज म्हनतात. आनी कुनाला काय कमेंट करायची त्यानी बिनधास्त करा वंदे मातरम......
मी दलित सुशिक्षित प्र.आंबेडकर सारख्या जातीय वादी नेत्यांना मानतच नाही !!जय भिम जय शिवराय !!हे बाबासाहेबानाही ही कधीच पटले नसते....... वाचा पुस्तके बाबासाहेबांची कळेल !!आणि बाबासाहेबाचा वंशज आहे म्हणून मागे लागू नका...बाकी समाजाचे वंशज बघा... कुठे होता इतक्या दिवस? अकोल्याला(खासदार होते )आता यांना कुत्रं विचारात नाहीत तिथे का???? काहीच विकास केला नाही !!!आधी मुस्लिम लोकांना शिव्या, मग........,आता ओवेसि सोबत युती, वंदे मातरम विरोध, काय बोलतोय हा माणूस?? या मुळे च जातीय वादी आणि स्वार्थी... !!!त्यापेक्षा आठवले साहेबाना,बाकी सर्व दलित नेते , सोबत घेतले असते तर मानलं असत!!पण तुम्ही ग्रेट राज कारणी.... वेळेवर स्वार्थी राज कारण 😎😎वर काँग्रेस सारख्या भ्रष्टाचारी चा हात मागताय, मला आमचे च लोक शिव्या घालतील,कंमेंट्स बघा,विचार करा आणि........?
काही दिवसापूर्वी मी सुषमा अंधारे यांचे भाषण ऐकले त्यामध्ये त्या म्हणत होत्या की जन गन मन हे राष्ट्रगीत नसुन ते एक स्वागत गीत आहे जेव्हा ब्रिटीशांचा राजा जॉर्ज पाचवा भारतामध्ये आला होता तेव्हा त्याच्या स्वागतासाठी लिहीले होते आणि तसंही वंदे मातरम हे गीत धार्मिक नसुन भारत मातेच्या निसर्गाचे व समृद्धीचे वर्णन करनारे आहे यांना शंका यामुळे येते की हे गीत संस्कृत मध्ये आहे यांच्या मते संस्कृत ही हिंदूची भाषा आहे हे लोक राष्ट्राची कधिही स्तुती करू शकनार नाहीत ओवेसी जिंदाबाद म्हणता मग वंदे मातरम सुद्धा म्हणा - एक भारतीय
Jay bhim Jay shivray Jay mim Jay mulnivasi Jay lahuji Jay Anna Jay sewalal Jay malhar Jay Shambhuraje Jay hind vande matram I am indian firstly and lastly
Pramod ingole Vande matram he mantal manun rastravadi sabit hot nahi, prakash Sir yani mantlela context Madhe kontehi geet he thopavu naka ase hote... Sadha tark ahe...
भारत मातेचा आदर व्यक्त करणार्या ,स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रेरणा देणार्या गीताला वंदन करायला लाज का वाटावी ? ज्या देशात राहायचे ,आपले पोट भरुन आपला विकास करुन घेऊनआणि आता मतांच्या राजकाणासाठी वाटेल ते बरळायचं .सुज्ञलोक या लोकांना घरी बसवतील यात शंकाच नाही .
प्रसन्ना फार छान मांडणी केली. पण बाळासाहेबांनी जो प्रेस मध्ये मुद्दा मांडला तो एवढाच होता, की जण गण मन हे आपले राष्ट्रगीत आहे. ते आपण देशाची घटना अमलात आली त्या दिवसापासून अंगीकारले आहे. वंदे मातरम ... हे गाण म्हणण्या साठी सक्ती नको, एवढाच विषय होता. ते विशिष्ठ धर्माचे गौरव गीत आहे वैगेरे असा प्रश्नच नाही , ते आम्ही म्हणणारच नाही अशातला काही विषय देखिल नाही. उगाच ह्या विषयाला धरून काही जण आपणच कसे राष्ट्रवादी असल्याचा बडेजाव मिरवून दुसऱ्यांना प्रमाणपत्र वाटताय..
@@Dkamblee बघूया काय होतं ते.. कारण बाबासाहेबानी कधी विरोध केला नाही वंदे मातरम ला तर यांनी का करावा??? बाळासाहेब बाबासाहेबापेक्षा थोर आहेत का?? त्यांना नुकसान नक्की होणार..
भारताचे अधिकृत राष्ट्रगीत जन गण मन आहे. वंदे मातरम नाही. त्यामुळे जन गण मन हे सर्वांनी म्हणायलाच हवं. वंदे मातरम ज्यांना म्हणायचे आहे त्यांनी म्हणावे आणि ज्यांना नाही म्हणायचे त्यांनी म्हणू नये.
अप्रस्तुत विषय आहे. प्रेस कान्फरन्स मध्ये विचारलेला प्रश्न होता. मुद्दाम हा विषय विपर्यास करून मांडला जातोय. Cbi राफेल आणि घोटाळे असले मुद्दे मांडले जात नाहीत. लोकांचे लक्ष विचसलीतकेले जाते आहे. मतांचे ध्रुवीकरण कसे होईल ह्याचसाठी हा उपद्व्याप आहे.
बाळासाहेब आंबेडकर यांनी वंदे मातरम् ला विरोध नाही केला, तर राष्ट्रगीत असताना वंदे मातरम् हे पर्याय गीत कशाला हवंय हा प्रश्न उपस्थित केला. तुम्ही राष्ट्रगीत का मानत नाही. राज्य घटनेनं 'जन-गण-मन' हे राष्ट्रीय गीत असल्याचं सांगितलं असतानाही राष्ट्रगिताला मानायचं नाही आणि वंदे मातरम् म्हणायचं. मी जर राष्ट्रगीत म्हटलं तर देशविरोधी आणि जर वंदे मातरम् म्हटलं तर भारतीय असं प्रमाणपत्र देणारे तुम्ही कोण आहात? राष्ट्रगीत मानणारे सर्वच भारतीय आहेत.कोणावर सक्ती करू नये...
आर एस एस ही संघटना नोंदणी कृत नाही भारताचा राष्ट्रीय सण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी मानत नाही संविधान व लोकशाही मानत नाही भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा मनात नाही असा ज्वलंत प्रश्नं बाजूला ठेवून वंदेमातरम या शुल्लक विषयावर चर्चा करायला माध्यमांना थोडी तरी लाज शरम वाटायला हवी
Jativar adharit arakshan nako garibi sarv dharmat ahe mhanun hindu muslim shikh Christian jain boudh hyana tyancha population nusar reservation dyave jay bhim jay mim
वंदे मातरम हे स्वातंत्र्य पुर्व सर्व देशभक्तानी सर्व मताने मान्यता दिलेले गीत आहे विशेष करुन कॉंग्रेस,हिंदुत्ववादी किंवा भाजपचा त्याच्याशी काही संबध नव्ह्ता त्यामूळे कोणिही क्रेडिट घेऊ नये
भारत मे रहना होगा।
तो संविधान को मानणा होगा।
प्रकाश आंबेडकर खूप हुशार असतील असं वाटलं होतं पण
यांच्यापेक्षा लाख पटीने आठवले साहेब बरे आहेत हे यांच्या वक्तव्य मधून लक्षात येत आहे
perfect mitra
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब
वंदे मातरम ! कुणी काहीही म्हणा हो आम्हा कट्टर ,सत्यनिष्ट, रोखठोक हिंदुत्ववाद्याना वंदे मातरम म्हणतांना गर्व वाटतो ! असे किती आले नि गेले पण वंदेमातरम म्हणण्यात जे शौर्य, जी देशभक्ती ,प्रखर ऱाष्ट्रभक्ती, जोश अंगी येतो तो ऱोखण्याची कुणाच्या बापाची हिंम्मत नाही ! जिवाच्या अंतिम स्वासापर्यंत आम्ही गर्वाने नव्हे तर घमंडने एकदा नव्हे ,हजारदा नव्हे तर अगणितपणे बोलु" वंदे मातरम"! धन्य आहे त्या बंकिम चंद्र चैटर्जींची ज्यांनी हे वीररसयुक्त गीत राष्ट्रगान म्हणुन लिहीले आणि आपण सच्चे भारतीयांनी ते स्विकारिले ,अंगिकारिले आणि स्वातंत्र्यपुर्व काळापासुन आजपर्यंत आमच्या नसानसात खरे-खुरे राष्ट्रप्रेम जागविले त्याबद्दल ! वंदेदेद्देदेदेदेदेदे मातरममममममम , भारतमाताकी जय! जयहिंद
आता प्रकाश आंबेडकरांनी तरी चांगला सुशक्षित आणि समाेरच्या व्यक्तीचे मुद्धे खाेडुन बाेलणारा प्रवक्ता निवडला पाहीजे... आमच्याच नेत्यांची आम्हाला खुप लाज वाटते राव प्रकाश आंबेडकरांना साेडलं तर एकही तडाकेबाज आणि ठासुन बाेलणारा व्यक्ती नाही. आता आपल्यामध्ये भरपुर माेठ्या प्रमानामध्ये खुप आभ्यासु आणि धडाकेबाज युवा वर्ग तयार झाला आहे.माझी विंनंती आहे मा.प्रकाश आंबेडकर साहेबांना की त्यांनी आपल्या समाजातील त्या युवाकांना प्राधान्य द्यावे.आणि हे जुणे सर्व बालीश बुद्धीचे ज्यांना निट बाेलतही येत नाही आशांना आपल्या समाजातर्फे यांना टिव्ही वर मत मांडायला येऊ देऊ नका...हे सर्व समाजाची चव घालवतात...
अगदी बरोबर आहे.
Right
आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार 😂
@HINDAVI MAVLA jad Bhasa Tula zopadpaatichi sangu kacre ..akhha sahitya Nirman kela .
Aamhala Kay shikawato
Bhasae cha kavlya
HINDAVI MAVLA tumhi ky sett upadlet,aadilshaha che land chatat hota,
हेमलता पाटील तुमचे धन्यवाद, डोळस तुम्ही दिलेला ऊत्तर युक्तिवाद आहे. छान एबीपी माझा धन्यवाद.खूप खूप धन्यवाद आणि पारदर्शक समीकरण करण्यासाठी धन्यवाद
सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे.
आपले मत कुणीही मांडू शकतो. पटले नाही तर दुर्लक्ष करणे उत्तम!
आमचे आमच्या मातृभूमीवर प्रेम आहे आणि भारतीय संस्कृतीनुसार ते आम्ही आदरपूर्वक व्यक्त करतो. नमन करतो.
वंदे मातरम!
खुप छान स्पष्ट आणि मुद्देसुद मांडणी डॉ. शेवड़े.
वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम् 🙏🙏
जय हिंद
जय महाराष्ट्र
प्रकाशजी आंबेडकर खरच आज माझा मनातुन ऊतरलात तुम्ही
माझ्या मनातुन पण उतरले आहेत
वैताग आलाय...
तुमच्या आयला
आम्हाला जागु दया चांगल।।।
Kiti sunder, aprateem, arthapoorna aahe Vande Mataram. Rajkaaran nako, Charcha nako, gaaun bagha, nakki oorjach milel.
Prakash Ambedkar jindabaad!!!!
Jay bhim jay mim
Dalim pn Muslim zalay vat
Eid Mubarak to all Dalit😂😂😂
जोशी बुवा वंदे मातरम म्हणलेच पहिजे असे सांगणारे व थोपवनारे कोण
आणि राष्ट्रगीत जर देशाचे जनगण असेल तर वंदे मातरम आणि कशाला आमचा विरोध वंदे मातरम ला
नाही ते थोपवनारे आहेत त्याना आहे
जय भीम जय मल्हार जय लहूजी जय शिवराय जय महाराष्ट्र जय भरत
फक्त आणि फक्त प्रकाश आंबेडकर साहेब
जयशिवराय जय संभाजी महाराज जयश्री राम. हिंदुस्थान मे रहीना होगा वंदे मातरम् कहेना होगा
हे राजकीय लोक सत्ता मिळावि पाहिजे म्हणुन बाप सुद्धा विसर्नार
ज्या देशामध्ये राहता त्या देशाला वंदन करण्यात काय चुकीचे आहे . स्वताच्या स्वार्थासाठी प्रकाश आंबेडकर सारखे लोक हे गलिच्छ राजकारण खेळत आहेत . वंदे मातरम , वंदे मातरम, वंदे मातरम.
तु पण गलिच्छ
भगतसिंग आज हवे होते.... हा विषयच सोडवला असता लगेच...
वंदे मातरम भारत माता की जय हे सगळे आपल्या देशासाठी प्रेम प्रकट करायची वाक्ये आहेत,,,,,,देश म्हणलं की त्यात देशातली लोक पण आली ,,,म्हणजे अर्थातच एकता, आणि बंधुता स्थापित करणे,,,,,,
मा प्रकाश आंबेडकर यांनी हा विचार करणे देशाला धोकादायक
वंदे मातरम्... वंदे मातरम्
प्रकाश आम्बेडकर आमच्या बाबासाहेब अम्बेडकर यांचे वंशज आहेत का आमचे बाबासाहेब कुठे आणि हा प्रकाश कुठे
wudya aasudin oveci bolnar ki bhartiy savidhan haa eslam Muslim dharam madhe haram Aahe mag Kay karnar Prakash Aambedkar...
Prassanna joshi is great.... Saglyana samjun lokana kay havay samjun
Salute sir... 👌👌👌👌👌
** वंदे मातरम् चा इतिहास...!**
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
वंदे मातरम् हे गीत बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले आहे...!
बंकिमचंद्र चटर्जी हे इंग्रजांच्या पदरी डेप्युटी कलेक्टर म्हणून नोकरीला होते.
इंग्रजाच्या नोकराने लिहलेले " वंदे मातरम् " गीत, आणि रविंद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले " जण गण मन " हे गीत या दोन गीतांपैकी कोणते राष्ट्रीय गीत असावे असा हा वाद आहे तो अगदी पहिल्या पासूनचा वाद आहे...!
बंकिमचंद्र चटर्जी यांनी वंदे मातरम् हे गीत ७ नोव्हेबर १८७६ ला लिहले आहे...!
आणि १८८२ मध्ये त्यांनी ते " आनंदमठ" या आपल्या कादंबरीत समाविष्ट केले...!
आनंदमठ ही कादंबरी कशावर आधारित आहे..??
आनंदमठ ही कादंबरी धर्मवादी विचारावर आधारित आहे, या कादंबरीत मुस्लिम द्वेष पेरण्याचे काम केले आहे अशी धारणा त्यावेळ पासून मुस्लिम समाजाच्या नेतृत्वाची आहे...!
वंदे मातरम् हे गीत स्वातंत्र्यापुर्वी अनेक अधिवेशनात गायले गेले आहे. आणि या गीताला मुस्लिम समाजाने सुरुवातीपासून विरोध केला आहे...!
हा वाद मिटवण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती २८ आक्टोबर १९३७ ला नेमण्यात आली होती ,त्या समितीमध्ये मौलाना अबुल कलाम आझाद, सुभाष चंद्र बोस, आचार्य नरेंद्र देव ही गणमान्य मंडळी होती...!
या समितीने असा निवाडा दिला की, वंदे मातरम् या गीतामधील पहिल्या दोन कडव्या मध्ये देशाचे वर्णन आहे मात्र ऊर्वरीत गीतांमध्ये हिंदू देव देवींची स्तुती केली आहे...!
म्हणून हे राष्ट्र गीत होऊ शकत नाही...!
वंदे मातरम् हे गीत एकुण पाच कडव्यात आहे...!
त्यानंतर जेव्हा स्वतंत्र भारताचे राष्ट्रीय गीत कोणते असावे असा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा , संविधान सभेतील २६० खासदारांनी " जण गण मन " हे रविंद्रनाथ टागोर रचित गीत हे राष्ट्रगीत म्हणून स्विकारले आहे...!
कारण भारताने सर्वधर्मसमभाव स्विकारला आहे म्हणून राष्ट्रीय गीत हे कुठल्याही धर्माची स्तुती करणारे नसावे असा पर्याय निवडण्यात आला...!
संविधानाच्या कलम ५१ (ए) मध्ये असा स्पष्ट उल्लेख आहे की, राष्ट्रीय गीत म्हणून "जण गण मन " आणि राष्ट्रीय ध्वज म्हणून तिरंगा ध्वज हे देशाचे प्रतिक आहेत...!
देशाच्या स्वातंत्र्या नंतर ही आणि संविधानात स्पष्ट निर्देश असुनही भाजप आरएसएसचे मंडळी " वंदे मातरम् " या गीतासाठी आग्रही भूमिका घेत आले आहेत. त्यांनी आपले प्रयत्न सोडले नाहीत...!
नजीकच्या काळात सुप्रिम कोर्टाचे न्यायाधीश दिपक मिश्रा यांच्या बेंच समोर भाजपचे प्रवक्ते श्री.अश्विन ऊपाध्याय यांनी याचिका दाखल करुन सरकारने " वंदे मातरम् " या गीताच्या प्रचारासाठी धोरण ठरवावे अशी मागणी केली होती...!
या याचिकेवर सुनावणी करताना दिपक मिश्रा यांच्या सुप्रिम कोर्टाने असा निर्णय दिला आहे की, " वंदे मातरम् " या गीताचा कलम ५१ (ए ) मध्ये उल्लेख नाही म्हणजे हे दूस-या दर्जाचे गीत म्हणून गणले गेले आहे...!
राष्ट्रीय गीत म्हणून " जण गण मन " ला मान्यता आहे...!
१८७६ पासुन तर आजपर्यंतचा इतिहास तपासला असता असे स्पष्ट होते की, वंदे मातरम् या गीताला मुस्लिम समाजाने, पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाष चंद्र बोस, मौलाना अबुल कलाम आझाद, आचार्य नरेंद्र देव, आणि रविंद्रनाथ टागोर यांनी विरोध केला आहे...!
संविधान सभेतील २६० खासदारांनी नकार दिला आहे...!
आणि विशेष म्हणजे देशाच्या सुप्रिम कोर्टाने नकार दिला आहे...!
अशावेळी भाजप आणि आरएसएसची मंडळी कुणा कुणाला देशद्रोही ठरविणार आहेत...!
असोदद्दीन ओवेशी आणि अॅड बाळासाहेब आंबेडकर हे आज " वंदे मातरम्" या गीताला विरोध करीत नाहीत तर, संविधान आणि देशाच्या सुप्रिम कोर्टाचे म्हणणे मांडत...!
आहेत...!
कोणताही देशप्रेमी माणूस संविधान आणि सुप्रिम कोर्टाचा अवमान करणारं नाही...!
भाजप आणि आरएसएसची मंडळी मात्र संविधान आणि सुप्रिम कोर्टाचा निर्णय मान्य करीत नाहीत...!
मग SC St act विरोधात सुप्रिम कोर्टाचा निर्णय का नाही मानलात??
सध्या ‘वंदे मातरम्’ ची सोशल मिडीयावर चर्चा रंगत आहे! ही अर्थातच चांगली गोष्ट आहे, कारण वंदे मातरम हे आपलं ‘राष्ट्रीय गीत’ आहे पण सोशल मिडीयावर पोस्ट टाकणाऱ्या किती मंडळींना वंदे मातरम्चं एक तरी कडवी पाठ आहे ? निदान त्याचा अर्थ तरी माहित आहे का ? कडवी पाठ नसतील तर अर्थ तर लांबची गोष्ट आहे राव...
१८७५ साली बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेलं हे गीत त्याकाळात स्वातंत्रासाठी लढणाऱ्यांना उर्जा देण्याचं काम करत होतं. त्यावेळी हे गीत इस्लाम विरोधी नव्हतं किंवा हिंदुत्ववादाचं प्रतिकही.. सर्वजण् वंदे मातरम त्याच जोशात म्हणायचे. मूळ गीतात एकूण पाच कडवी आहेत, त्यातील पाहिलं कडवं १९५० साली आपण राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारलं.
मुळात वंदे मातरम् बंगाली-संस्कृत मिश्रित असल्याने काहींना याचा अर्थ समजून घेणं कठीण जातं. म्हणून आज आम्ही घेऊन आलो आहोत वंदे मातरमचा संपूर्ण अर्थ आपल्या मायमराठीत...
चला तर जाणून घेऊ काय आहे आपल्या राष्ट्रीय गीताचा नेमका अर्थ :
मूळ वंदे मातरम् !
वन्दे मातरम्
सुजलाम् सुफलाम् मलयजशीतलाम्
सस्यश्यामलाम् मातरम्।
शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनीम्
फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीम्
सुहासिनीम् सुमधुर भाषिणीम्
सुखदाम् वरदाम् मातरम् ॥ १ ॥
वन्दे मातरम् ।
मराठी स्वैर अर्थ :
हे माते मी तुला प्रणाम करतो. पाण्याने परिपूर्ण, फळांनी बहरलेली, दक्षिणेच्या वायू लहरींनी शामल (शांत) भासणारी, बहरलेल्या पिकांनी समृद्ध अश्या माझ्या मातेला मी प्रणाम करतो.
शुभ्र चांदण्यांमुळे बहरलेल्या इथल्या रात्री आल्हाददायक असतात. फुलांच्या राजींनी, वृक्षांनी मढवलेली इथली जमीन शोभून दिसते. पाण्याची अवीट गोडी, मधुर बोली, सुख समृद्धी देणारी हे माता, माझा तुला प्रणाम !
१९२१ मध्ये काँग्रेसने खिलाफत आंदोलनाला पाठिबा दिल्यानंतर मुस्लिम समाजातील धर्मांध व कट्टरतावादी लोकांचे महत्त्व वाढले. याबरोबरच वंदे मातरम्ला इस्लामविरोधी आणि जातीय ठरवून त्याचा विरोध सुरू झाला. १९२३ मध्ये काकीनाडा येथे झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात तत्कालीन अध्यक्ष महंमद अली यांनी वंदे मातरम् या गीतात मूर्तिपूजा असल्यामुळे याला इस्लामविरोधी घोषित केले. [६]मुस्लिमांच्या कट्टर व जातीय नेतृत्वापुढे झुकत काँग्रेसने आपल्या अधिवेशनात वंदे मातरम् गायन करण्याचा आग्रह सोडून दिला वंदे मातरम् हा भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा बीजमंत्र होता. लाला लजपतराय यांनी त्या काळात लाहोरहून एक पाक्षिक काढले, त्याचे नाव होते ‘वंदे मातरम्.' हिरालाल जैन यांनी १९०५ मध्ये भारतातील पहिला राजकीय चित्रपट बनवला व त्याचा शेवट वंदे मातरम् या गीताने केला.
१९१५ पासून काँग्रेसच्या प्रत्येक राष्ट्रीय अधिवेशनात नियमितपणे आग्रहपूर्वक वंदे मातरम् गायन होऊ लागले. त्यावेळी वंदे मातरम् इस्लामविरोधी नव्हते की जातीयही नव्हते. हिदू-मुस्लिम सर्वजण सारखेच वंदे मातरम्चा जयघोष करीत होते. अनेक क्रांतिकारक इंग्रजांचे अत्याचार सहन करत व वंदे मातरमचा जयघोष करत फासावर गेले. स्वातंत्र्य आंदोलनात वंदे मातरम् हा अतिशय लोकप्रिय असा जयघोष होता. कोणत्याही मोर्चामध्ये ‘भारत माता की जय' आणि ‘वंदेमातरम्' हे जयघोष असायचे.
वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम!
v w barobar ahe saheb
@@ap2149 all preveledged caste people occuripied all posts of judiciary. Who oppose Shivaji for his ceremony I think this peshwai mavla has forgotten. Who killed Shivaji as well sambhahi according to manusmruti raje
Vande matram 🚩🚩
जय भिम
मंडळी आमच्या मनात आले होते
वंदे मातरम् कशाला
जो आपल्या देशावर अतोनात प्रेम करतो त्याला असले वाद बघून त्याचे रक्त उसळून येईल आणि हे जर रक्त बाहेर आलं तर मग सगळीकडे रक्तपात होईल हे नक्की.तेव्हा कोणत्या प्रकारचे मुदे वादात जातायत ह्याच ज्यांनी त्यांनी विचार करावा.जय हिंद वंदे मातरम्.
जण गण मन राष्ट्रगीत असताना वंदे मातरमची सक्ती करणाऱ्यांनो, जेव्हा संविधान जाळले तेव्हा तुमची तोंड कुठे काळी केली होती....?
वंदेमातरमच खरे राष्ट्र गीत आहे.
राष्ट्रगीताला विरोध हे देशाचे दुर्दैव आहे...😢
परीक्षित शेवडे यांनि दिलेला संदर्भ महत्वाचा...
प्रसन्ना जोशी ग्रेट मैन..खरे पत्रकार..आतंकवादी धर्माचा नायनाट करुन एक दिवस पुर्ण जगावर राज्य करतील जय भीम वाले...आणी सर्व जगातील जनता बौद्ध धम्मा ची दीक्षा घेतिल..जय भीम...जय भीम...जय भीम....
आरे येडभोकाच्या काय पण बोलु नको ना बे।
वंदे मातरम वर आपल्या बुडाची आग शेकून घेणारे, "भारतीय संविधान" जाळले होते तेव्हा स्वतःच्या बापाचे श्राद्ध करायला गेली होती का ?
मी एक भारतीय सेना रक्षक
भारत माता की जय, 'वंदे मातरम',
वीर सावरकर, शहीदे आजम भगत सिंह, सुखदेव ,राजगुरू, अशफाक ऊल्ला खान,
चंद्रशेखर आजाद ,सुभाष चंद्रबोस
आसे अनेक वीर क्रांतिकारी वंदे मातरम च्या घोषणा देत शहीद झाले .आणी आजही होतात.
रोज न्यूज ऐकायला येते आज बॉर्डर वर अतंगवादी हल्ला झाला ईतके जवान शहीद झाले, ईतके जखमी झाले....... पन त्यांच मोल कधी कळनार आमच्या राज्य करत्यानां भारत माता की जय, 'वंदे मातरम' आशी घोषणा ऐकल्या ऐकल्या ब्रिटीशांना घाम फुटत होता.तसा आज अतंगवाद्याना फुटतो . कारण भारतीय सेनेची खरी ताकदच वंदे मातरम आहे. प्रकाश आंबेडकर साहेब या ओवैसी सारख्या भडव्याच्या नादाला लागून तुम्ही भारतीय सेनेचा आपमान करताय ,
देश नुसता सवीधानावर चालत नाही, याला
चालवायला जिगर लागतो आणी हा जिगर फक्त आणी फक्त भारतीय सेनेत आहे.कुटल्या भडव्यात नाही. देशावर जवा संकट येत तेंव्हा कुठ जातात हे राज्य करते
आवो येऊन बघा कधीतरी सियाचिन मधे
जिथ वेवस्तित श्वास घेता येत नाही, दुश्मनांच्या गोळी पेक्षा जास्त तिथल्या वातवरनाची भिती वाटते आश्या ठिकानी राहुन देशाची रक्षा करने याला जिगरबाज म्हनतात.
आनी कुनाला काय कमेंट करायची त्यानी
बिनधास्त करा
वंदे मातरम......
मी दलित सुशिक्षित प्र.आंबेडकर सारख्या जातीय वादी नेत्यांना मानतच नाही !!जय भिम जय शिवराय !!हे बाबासाहेबानाही ही कधीच पटले नसते....... वाचा पुस्तके बाबासाहेबांची कळेल !!आणि बाबासाहेबाचा वंशज आहे म्हणून मागे लागू नका...बाकी समाजाचे वंशज बघा... कुठे होता इतक्या दिवस? अकोल्याला(खासदार होते )आता यांना कुत्रं विचारात नाहीत तिथे का???? काहीच विकास केला नाही !!!आधी मुस्लिम लोकांना शिव्या, मग........,आता ओवेसि सोबत युती, वंदे मातरम विरोध, काय बोलतोय हा माणूस?? या मुळे च जातीय वादी आणि स्वार्थी... !!!त्यापेक्षा आठवले साहेबाना,बाकी सर्व दलित नेते , सोबत घेतले असते तर मानलं असत!!पण तुम्ही ग्रेट राज कारणी.... वेळेवर स्वार्थी राज कारण 😎😎वर काँग्रेस सारख्या भ्रष्टाचारी चा हात मागताय, मला आमचे च लोक शिव्या घालतील,कंमेंट्स बघा,विचार करा आणि........?
Rajesh dongre kay jativad kela sang tu khara bhim sainik nahis
Baba cha raktala boltos he jar tuja
Bajucha la kalale tar mar khasil
Jaati waadi Cha mi pan tiraskaar karto Mitra. Jai bhim Jai sshivray
Rajesh dongare सहमत आहे प्रकाश आबेडकर हे नक्की चुकता यत
Tuzya sarkha kadun certificate chi garaj nahi Mitra ...Ani jyana jatiywadi mahnto tar bakiche Kay Sant aahet Kay ?
Rajesh dongre ram + das che bhakt distat
Prasanna Joshi good anchoring today, balanced
मुळात हे विषय नाही.....वंदे मातरम म्हणणार नाही किंवा म्हणणार..अजून बरेच विषय आहे..बाबासाहेबांचे विचार पुढे घेऊन चला..अचानक विषय काढायची गरज नाही
Prasanna salaam tujhya aajchya dibet la
Nice khup chaan maturity lavel aahe saddhya.
Wish you best luck for future.
काही दिवसापूर्वी मी सुषमा अंधारे यांचे भाषण ऐकले त्यामध्ये त्या म्हणत होत्या की जन गन मन हे राष्ट्रगीत नसुन ते एक स्वागत गीत आहे जेव्हा ब्रिटीशांचा राजा जॉर्ज पाचवा भारतामध्ये आला होता तेव्हा त्याच्या स्वागतासाठी लिहीले होते
आणि तसंही वंदे मातरम हे गीत धार्मिक नसुन भारत मातेच्या निसर्गाचे व समृद्धीचे वर्णन करनारे आहे यांना शंका यामुळे येते की हे गीत संस्कृत मध्ये आहे यांच्या मते संस्कृत ही हिंदूची भाषा आहे
हे लोक राष्ट्राची कधिही स्तुती करू शकनार नाहीत ओवेसी जिंदाबाद म्हणता मग वंदे मातरम सुद्धा म्हणा
- एक भारतीय
बाबा साहेब ने कोई गीत लिखा हो तो बोलो वो गाना चालू करेंगे।। जय भीम जय मीम
😂😭
Jay bhim Jay shivray Jay mim Jay mulnivasi Jay lahuji Jay Anna Jay sewalal Jay malhar Jay Shambhuraje Jay hind vande matram
I am indian firstly and lastly
Pramod ingole Vande matram he mantal manun rastravadi sabit hot nahi, prakash Sir yani mantlela context Madhe kontehi geet he thopavu naka ase hote...
Sadha tark ahe...
Mast re
@@nileshmeshram4904 samvidhan me to Kpde phno topi phno iska bhi ullekh nhi h to kya wo bhi nhi krte tum
Jai mim jai bhim
Pramod ingole jai meem jai bheem
जय भिम जय शिवराय
जय भीम
जय मिम
जय मल्हार
परम पूज्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधाराचा बाजार मांडु नका प्रकाश जी आपणा कडुन ही अपेक्षा नाही
शहानपणा शिकवू नका बहुजन ह्रदयसम्राट बाळासाहेब आंबेडकर यांची भुमिका समजून घ्या.मनुवादी आपल्याला देशप्रेम शिकविणार का?
@@vilassawale3063 ह्रूदय सम्राट 😂😂 गांड सम्राट आट आहे पक्या पक्या च्या बोच्यात बोट घालून वास घे भिखरी तूम्हाला पकीस्तानात हाकलायला पाहीजेल
जबबरदस्त प्रस्सन दा...
भारत मातेचा आदर व्यक्त करणार्या ,स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रेरणा देणार्या गीताला वंदन करायला लाज का वाटावी ? ज्या देशात राहायचे ,आपले पोट भरुन आपला विकास करुन घेऊनआणि आता मतांच्या राजकाणासाठी वाटेल ते बरळायचं .सुज्ञलोक या लोकांना घरी बसवतील यात शंकाच नाही .
बसविलेले आहे आता काहीच काम नाही
Pakuddin Khan Owesi😂😂😂😂
पक्कुदिन एक दिवस तुमच्या आईचा पुच्चा झव्वुद्दिन....😝😝😝😎😎😎
Brahman videshi aahe .brahmanane ha desh sodun jayache aahe .
@@rohanladdha8607 tu bagar zalyacha zala ka ? Hich ka to sanskruti ?
मनुवादी किडे
स्वानंद गांगल अप्रतिम व अर्थपूर्ण बोलतायत
देशाच्या सुरक्षाविषयक गुप्त माहीती विकणारे कधीच देशद्रोही नसतात, कारण ते #वंदे_मातरम म्हणतात.
वाण नाही पण गुण लागला
जय भिम जय लहूजी
जय आण्णा जय लहुजी भावा आपले लहुजी कट्टर हिन्दुं होते
Well done Swanand...👍
प्रसन्ना फार छान मांडणी केली.
पण बाळासाहेबांनी जो प्रेस मध्ये मुद्दा मांडला तो एवढाच होता, की जण गण मन हे आपले राष्ट्रगीत आहे. ते आपण देशाची घटना अमलात आली त्या दिवसापासून अंगीकारले आहे. वंदे मातरम ... हे गाण म्हणण्या साठी सक्ती नको, एवढाच विषय होता. ते विशिष्ठ धर्माचे गौरव गीत आहे वैगेरे असा प्रश्नच नाही , ते आम्ही म्हणणारच नाही अशातला काही विषय देखिल नाही. उगाच ह्या विषयाला धरून काही जण आपणच कसे राष्ट्रवादी असल्याचा बडेजाव मिरवून दुसऱ्यांना प्रमाणपत्र वाटताय..
बाळासाहेब चुकीच्या मार्गावर जात आहेत. अगोदर mim सोबत जाऊन पहिली चूक आणि आता विनाकारण हे असलं विधान करून त्यांना राजकीय नुकसान होणार...
हा तुझा गैरसमज आहे
@@Dkamblee बघूया काय होतं ते.. कारण बाबासाहेबानी कधी विरोध केला नाही वंदे मातरम ला तर यांनी का करावा??? बाळासाहेब बाबासाहेबापेक्षा थोर आहेत का??
त्यांना नुकसान नक्की होणार..
Jai MiM Jai Bhim
भारताचे अधिकृत राष्ट्रगीत जन गण मन आहे. वंदे मातरम नाही. त्यामुळे जन गण मन हे सर्वांनी म्हणायलाच हवं. वंदे मातरम ज्यांना म्हणायचे आहे त्यांनी म्हणावे आणि ज्यांना नाही म्हणायचे त्यांनी म्हणू नये.
असे असते तर संसदेच्या कामकाज झाले की शेवटी वंदे मातरम सुरू ठेवले नसते.
वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम!
अप्रस्तुत विषय आहे. प्रेस कान्फरन्स मध्ये विचारलेला प्रश्न होता. मुद्दाम हा विषय विपर्यास करून मांडला जातोय. Cbi राफेल आणि घोटाळे असले मुद्दे मांडले जात नाहीत. लोकांचे लक्ष विचसलीतकेले जाते आहे. मतांचे ध्रुवीकरण कसे होईल ह्याचसाठी हा उपद्व्याप आहे.
एक nomber प्रस्सान दा
प्रसन्न जोशी 👌👌👌
संविधान असताना शरिया पण कशाला हवी... यावर पण बोला प्रकाश आंबेडकर
काऱण त्याला संविधानाने परमिशन दिले आहे...
उलट मुसलमानांना शरीया चे कायदे लावले पाहिजेत तिथे त्यांना I P C/ C R P C पाहिजे
Thank you ABP majha tumhi great ahot
बाळासाहेब आंबेडकर यांनी वंदे मातरम् ला विरोध नाही केला, तर
राष्ट्रगीत असताना वंदे मातरम् हे पर्याय गीत कशाला हवंय हा प्रश्न उपस्थित केला.
तुम्ही राष्ट्रगीत का मानत नाही. राज्य घटनेनं 'जन-गण-मन' हे राष्ट्रीय गीत असल्याचं सांगितलं असतानाही राष्ट्रगिताला मानायचं नाही आणि वंदे मातरम् म्हणायचं. मी जर राष्ट्रगीत म्हटलं तर देशविरोधी आणि जर वंदे मातरम् म्हटलं तर भारतीय असं प्रमाणपत्र देणारे तुम्ही कोण आहात?
राष्ट्रगीत मानणारे सर्वच भारतीय आहेत.कोणावर सक्ती करू नये...
प्रकाश आंबेडकर जिंदाबाद
Next CM prakash ambedkar
पसन्नाचा आत्मविश्वास दिसत नाही आजच्या चर्चेत, पहिल्या काही मिनिटांत माघार घ्यावी लागली अन प्रसन्नाकडून पहिल्यांदाच असिद्धांनीत शब्दांचा वापर केला गेला
आर एस एस ही संघटना नोंदणी कृत नाही भारताचा राष्ट्रीय सण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी मानत नाही संविधान व लोकशाही मानत नाही भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा मनात नाही असा ज्वलंत प्रश्नं बाजूला ठेवून वंदेमातरम या शुल्लक विषयावर चर्चा करायला माध्यमांना थोडी तरी लाज शरम वाटायला हवी
आता तर मी भारिप ला मतदान करणार नाही वन्दे मातरम ला विरोध केलाय जय मातंग जय लहुजी
MIM हीच पार्टी भारताला हैदराबाद ला अलग देश बनावन्यसाठी या पार्टी च गठन झाल
बाला साहेब ने अपने लोगो को टीबी डिबेड मे बिडा दिया राजनीती से Good job...
अरे एम आय एम चे ठिक आहे पण प्रकाशला तरी वंदे मातरम चा अर्थ माहिती आहे ना,सत्तेसाठी काही करनार का? हा बाबासाहेबांचा कोण आहे
Jabarjusti nako
Arth sang tuch
Tu sang na arth
Tu sang Kadu
santosh kadu yezavya Tula mahit ahe Ka aarth kiti kadave ayet mahit ahe mi bollo mhanun aata nako Google var search maru
Dr parikshit tumhi nehami khup cangalya aani yogy baju mandata tumch mananpasun dhanyavad aani prasanna joshi Sir please yogy aslelya baju tumhala hi kalhtat tar please ashya vykatina boludya jastta vhel
बरोबर आहे साहेब जय भिम जनगणना मन
जय भिम
वंदे मातरम
जय हिंद
जय भारत
Only jay bhim
Vande mataram 🚩🚩🚩🚩🚩
Oweshi Saab Zindabad..
प्रकाशनी ओवेसिला घरी बोलवून वंदे मातरम चा अर्थ समजून सांगावा ,ओवेसिचा लंगोट बांधून पैलवान होवू नये.
Tuza langot dhila zala pun
वंदे मातरम् ला विरोध नको बाकी प्रकाश आंबेडकर साहेबांना माझा पूर्ण पाठिंबा आहे आणि mim बरोबर उती नको
प्रकाश आबेंडकर जिंदाबाद
@BABA M are bhai Nako टेन्सन घेऊन कलेल त्यन्ना २०१९ मधे
Chutmaricha prakash aambedkar
@@bharatsonkamble859 tuzya aaichi chut ani mut ovaisii marli vatt..
@@bharatsonkamble859 Ambedkr ki kitab pdh le thoughts of pakistan usme baba ambedkr,ne likha h Muslim kbhi deshbhkt nhi ho skta...
Kuta Kutra pakky
वंदे मातरम ची सक्ती नको पण विरोध हि नको ..!
भिमा कोरेगाव 2020. विसरु नका
Joshi nice speach
वंदे मातरम !
Saheb amhi tumcha sobt ahot
Jay bhim
देशाचे राष्ट्रगीत असताना 'वंदे मातरम' ची सक्ती कशासाठी-प्रकास आंबेडकर
मी काय म्हनताे सर्व धर्म समभावअसताना
"आरक्षण" कशासाठी .??
Jativar adharit arakshan nako garibi sarv dharmat ahe mhanun hindu muslim shikh Christian jain boudh hyana tyancha population nusar reservation dyave jay bhim jay mim
dokyawar padla hotas ka bhau
It's right bhava
हा हा झिंगे खातो कारे तू ??😊😊
ganesh kadam आम्ही बहुजन शिकून तुमच्या आईला घोडा लावन्यासाठी आरक्षण आहे आम्हाला
हेमलता तुम्ही छान आणि सत्य प्रतिक्रिया दिलीत
संगतीचा परिणाम. दुसर काय!
तरी मी म्हणत हाेताे तुझ्या आईचा समजुन सांग....पण तु काय संगीतीली सांगीतलच नाही...संगीती म्हणजे म्हनजे तुझी आय...
@@bharatsonkamble859 तुला तेवढीच अक्कल आहे.
Vande matarm
Garv se kaho bharat mata ki jay Vande mataram
Only buddham sharanam gachhami..😊
ए प्रसन्न जोश्या....हो वन्देमातरम म्हणायलाच हवे..
प्रसन्न जोशी यांची प्रथमच अडखळले बोलतांना
जे बाबाचा प्रकाश बोलेल तेच..
Constitution is first & right
अरे मग आरक्षणाला का मग विरोध करताय करून टाका आरक्षण समान
वंदे मातरम् ,
वंदे मातरम्
Hemlata Tai tumchya dokya bahercha aahe visay ..Vande Mataram
जय bhim डोळस सर
वंदे मातरम हे स्वातंत्र्य पुर्व सर्व देशभक्तानी सर्व मताने मान्यता दिलेले गीत आहे विशेष करुन कॉंग्रेस,हिंदुत्ववादी किंवा भाजपचा त्याच्याशी काही संबध नव्ह्ता त्यामूळे कोणिही क्रेडिट घेऊ नये
।वंदे मातरम्।
इस राझ से वाकिफ हैं ज़माने वाले मिटते आए हैं, मिटते रहेगें असद तेरे नाम मिटाने वाले आप के साथ अल्लाह हैं ।
हिदुस्तान जिन्दाबाद
हिन्दुस्तानी जिन्दाबाद
vande mataram