हेच खरे वारसदार म्हणून योग्य वाटतात बाळासाहेबांचे हा माणूस पहिल्यांदाच बघीतला राज साहेब आणि यांच्यांत नक्कीच साम्य आहे 🚩सच्चा माणूस आहे हा 🙏🙏 जयदेव ठाकरे यांना परमेश्वर उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना 🙏
जयदेव साहेब प्रथमच मी तुम्हाला पाहिले व तुमचे विचार ऐकले , खरच तूमच्या सारख्या लोकांमुळेच मराठी माणूस मागे आहे याची जाणीव झाली ... तुम्ही शिवसेनेशी निगडीत राहिला असता तर आज खूप वेगळी परिस्थिती असती शिवसेना व मराठी माणसाची तरी ... तूमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव इतक्या कमी वेळेत जर होऊ शकतो तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे तुम्ही जनमानसात राहिला असतात तर आज ......काय बोलू हेच शब्द सुचत नाहीएत .....जय महाराष्ट्र .....साहेब
मी यांना जवळून पाहिले आहे खुप वेळा, आदित्य ठाकरे यांचा लहान भाऊ आणि हे जयदेव सारखे च जंगलप्रेम ,दर्या खोर्यातून फिरणे याची आवड , कोणत्याही शिवसैनिक म्हणा किंवा मराठी माणसाच्या घरी जाऊन असेल ते जेवणारा हा माणूस आहे
जयदेव साहेब तुम्ही बाळासाहेबांसारखे दिसतात, बोलतात पण खरचं तुम्ही राजकारणात असायला हवे होते, 7 वर्षा आधी तुम्ही सांगितलं आपण कोणाला देतो तो कोणा बरोबर यूती करणार सलाम तुमच्या दूरदर्शी नजरेला
खरंच हा माणूस जर आता महाराष्ट्र च्या राजकारण मधे असता तर महाराष्ट्राच्या राजकारणात अंगार आणला असती. अनेक पक्षांना घाम आणला असता. शिवसेना पहिल्यासारखी उभी असती.
13:27 एकदम बरोबर बोललात जयदेव दादा तुम्ही, फारच कमी मराठी माणसं आहेत जे चिकाटीचे असतील. परंतू एक आहे की जयदेव दादा आणि राज ठाकरे या दोघांचे विचार एक सारखे आहेत. याचं निरिक्षण या मुलखतीतून करुन भरपुर समाधान वाटतं...❤❤ लव यू जयदेव दादा ❤
अप्रतिम..खरा प्रामाणिक माणूस..कोर्टात सुद्धा जास्त वाद होऊ नये,ठाकरे कुटुंबियांची इज्जत चव्हाट्यावर येऊ नये म्हणून केस स्वतःहून मागे घेतली..अंतर्गत पारिवारिक कलह असतील ते असतील पण या प्रकारचा प्रामाणिकपणा फार विरळा
राज ठाकरे साहेब आणि जयदेव ठाकरे साहेब अगदी ह्रदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे समानार्थी स्वरूप खरे उत्तराधिकारी वाटतात. जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ 🚩🇮🇳
I respect him.Not because he is son of balasaheb thackeray.....but he choose what he want to do in life and not the politics...if every political family thinks like him then politics will get true leaders.... nowadays every politician want to continue family's dynasty and true leaders are not emerging which is not good for the society.
जयदेव साहेबांच्या एका निर्णयाने राज्याचे आणि मुंबईकर मराठी माणसाचे, शिवसेनेचे खूप मोठे नुकसान झाले आपण शिवसेना अध्यक्ष व्हायला पाहिजे होते परखड मत आणि ठाकरी बाणा
प्रामाणिक आणि खरी माणसे हे राजकारणात येऊ शकत नाही bcz त्यांना जे काही राजकारणात बेईमाणी गद्दारी चालते ते सहन होत नाही म्हणूनच ते आपला स्वतःचा वेगळा रस्ता निवडतात....हे उदाहरण म्हणजे जयदेव ठाकरे
हेच तर राज ठाकरे वेळोवेळी स्पष्ट सांगत आहेत. एकतर शिवसेना अध्यक्ष राज ठाकरे यांना करा ,नाहितर मराठी अस्मिता जागृत असणारे शीव सैनिक मनसे मध्ये सामिल व्हा. उद्धव हे शिवसेना सारखा पक्ष चालवन्यात सक्षम नाहीत,अणि मराठी माणसाला मुंबई मधे शिल्लक रहायचे असेल तर बाळासाहेबांची शिवसेना पाहिजे.
जयदेव ठाकरे हे खूप छान लेखक आहेत . काही काळा साठी सामना मधे दर रविवारी यांचे लेख छापून येयाचे. लेख लहान असायचे पण वाचल्यावर लगेच वेगळेपण आणि एक वेगळी शैली ची जाणिव होते.
ह्यांनी थोडा मनावर घेतल अस्त तर आज शिवसेना च भविष्य वेगल अस्त. कधी कधी आपल्याला स्वतः पलीकडे सुद्धा पाहिलं पाहिजे पक्षा साठी, देशासाठी...कारण तुमच्यात ती धमक ते व्यक्तिमत्व आहे हे दिसतंय. तरी असो आपल्याला व्यक्तिस्वातंत्र्य मान्य करावं लागेल
पहिल्यांदा हा माणूस बगीतला .. सेम .बाळा साहेब अता शिवसेने पासून दूर होत चालोय साहेब तुम्ही पाहिजे होता अता पण कटर असतो हाच माणूस पाहिजे होता बाळा साहेबा नंतर
ही मुलाखत यापूर्वीही मी ऐकलेली आहे आणि ती मला आवडलेली आहे ! एक कलाकार माणुस फक्त आपल्या कलेच्या मागे चालत असतो ! तो ईतर अपेक्षा धरत नाही ! कलेतुन जे मिळेल ते घेतो , शिकतो आणि आपल्या कलेचे ईतरांसाठी प्रदर्शन भरवतो ! मी माझ्या जीवनात तेच केले आहे आई वडीलांच्या कोणत्याही वस्तुवर किंवा इस्टेटीवर हक्क मागितला नाही मागणार नाही ! माझ्या मुलांना पण मी स्वतःच्या कलेवरच जगण्यास शिकवले आहे ! पण जेव्हा स्वतः मिळवलेले निसर्गाच्या कोपाने जेव्हा कधी कधी संपते ना ? तेव्हा मन थोडे विषण्ण होते पण त्या विषण्णतेतुनही नवा जोम मिळतो आणि कामाला लागण्याची उर्जा मिळते कारण आपल्या कलेवर आपला विस्वास असतो !
@@vinayakvaze1363 Why ? In that case Jaidev is also fool? Shiv Sena was started by Balasaheb Thackeray. Please read his earlier speeches. He always used to say: 1) Focus on business/work rather than dancing/festivals. 2)You must change as per the world.
One non political statement to all marathi youth. - हा माणूस खऱ्या मनाचा आहे परंतु शिवसेनेची बाळासाहेब असताना सुद्धा मराठी माणसाची वाताहत झालेली आहे आम्ही लहानपणापासून धनुष्यबाण हातात घेऊन धावायचो तो मूर्खपणा अभ्यासाची वाताहात झाल्यावर आम्ही सोडून दिला कष्ट केले पुन्हा नव्याने उभारणी केली आणि चांगल्या शिक्षण आणि चांगले जॉब आता आणि परदेशात करत आहोत सर्व मराठी मुलांना मला हेच आव्हान आहे हे धंदे सोडून चांगलं शिक्षण घ्यावे आणि पुढे जावे. 🚩 हा कारण आपल्यापाशी कुठच्याही ठाकरे, पवार किंवा भोसले असे नाव नाही आपण मराठी आहोत कष्ट करा अभ्यास करा आणि चांगल्या पदांवर आपलं व्यवसाय / जॉब करावाआणि आपलं घर सांभाळून aanandi rahave
डोळे बंद करून जर हे संभाषण ऐकलं तर असे वाटते की यंग मा. बाळासाहेबच बोलत आहेत..95%आवाज पुत्राचा,, पित्यासारखाच आहे.. जयदेव ठाकरे यांच्या सारख्या पर्सनॅलिटी नें राजकारणात यायला हवं होत... Nice persanality and nice thoughts.. 👍👍🙏🏼🙏🏼
@Rohan Sharma शुद्ध भाषा असं काही नसतं भावा 50 kms उच्चार बदलतात पूर्वी काळी उगाच कोणी पुणे ची भाषा प्रमाण ठरवली म्हणून आपण ती आज मानली पाहिजे असं नाही भाऊ. काळ बदलला ACCEPTAnce वाढवा
@Rohan Sharma फर्ज farji अर्थ बदलतो, "पाइजे" जरी म्हंटले तरी अर्थ बदलत नाही, पाहिजे पाहीजेल काहीही चालते. हा उच्चरतील फरक लिखित भाषेत उतरायला काहीच हरकत नाही आता, ह्या voice typing च्या जमान्यात. If u got any any valid point pls *enlighten me on utility of bhasha-प्रामाण्य (stadardisation) in today's scenario.* There was a time DTP was with few खिळे मोळे on wooden boards, which had limitation in printing vast differences in same words. There was adopted standard set of rules for convenience n later blown out if proportion as शुद्ध भाषा शुद्ध लेखन. Forced upon ppl unneccesary. This is my understanding if u got any firm answer, it's important in today's date also then m all ears.
@Rohan Sharma स्वतः कडे argument capacity किंवा valid point नाहीत हे मान्य करण्यापासून ची दुसरी पळवाट पुढच्यालाच गावठी म्हणून पळून जाणे 🙈 Feel आला असेल तुला न हरल्याचा , पण स्वतः ला कसे फसवणार लोकांना जाऊदे जय श्री शुद्ध भाषा देवी की 🙏😎
मा.जयदेव साहेब आज तुमची शिवसेनेला व मा. उद्धव ठाकरे साहेबाना मोठा भाऊ म्हणून पक्षाला फार गरज पडली आहे आज उद्घव साहेब एकाकी झुंज देत आहेत अशावेळी तुमची गरज आहे साथीची
सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा माणूस बोलून गेला ...शेवटच्या काळात बाळासाहेब खूपच दुःखात होते. कुठलतरी शल्य त्यांना टोचत होतं. ते त्यांनी मला सांगितले पण मी ते सांगणार नाही......याचा अर्थ स्पष्टच आहे ....शिवसेना सत्तेवर येण्यासाठी आपली विचारधारा सोडणार याची चाहूल साहेबाना लागली होती
राज. जयदेव. आणि बाळासाहेब.. हेच खरे त्यांच्या (बाळासाहेबांच्या) विचाराचे समर्थक आहेत असे वाटते...नुसते टोमणे कुजत विचार मांडतात.. हे आताचे सेना प्रमुख.. विचारांचे देवाण घेवाण असावे.. खुप छान मुलाखत..
बोलताना ते एक वाक्य बोलले त्यांना खंत होती खंत ही होती की मी एवढ्या कष्टाने जो पक्ष घडवला तो एका नालायकाच्या हातात देण्याचं दु:ख आहे आतापर्यंत सगळे शिवसेनेतून बाहेर निघाले ते त्या नालायकला तो नालायक आहे हेच सांगत बाहेर गेले
Every person who has reached the height of popularity and fame had to go through very touching painful experiences in their own home lives be it "Bala Saheb"," Pawar Saheb" or Dhirubhai Ambani every one had to go through family life grievance from their near ones. As said, A well experienced surgeon can perform an operation with any of his patients but he finds it difficult to operate his own kith and kin .🙏
हेच खरे वारसदार म्हणून योग्य वाटतात बाळासाहेबांचे हा माणूस पहिल्यांदाच बघीतला राज साहेब आणि यांच्यांत नक्कीच साम्य आहे 🚩सच्चा माणूस आहे हा 🙏🙏 जयदेव ठाकरे यांना परमेश्वर उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना 🙏
बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखेच दिसतात आणि आवाज पण तसाच आहे. खरंच हा मानूस शिवसेनेला शोभतो🙏🙏🙏🚩🚩
हो ना खरय
आवाज खरच छान आहे. हा आवाज उद्धव आणि त्यांच्या मुलांना लाभला असता तर बरे झाले असते.
पन हा गद्दार आहे
जयदेव साहेब प्रथमच मी तुम्हाला पाहिले व तुमचे विचार ऐकले , खरच तूमच्या सारख्या लोकांमुळेच मराठी माणूस मागे आहे याची जाणीव झाली ...
तुम्ही शिवसेनेशी निगडीत राहिला असता तर आज खूप वेगळी परिस्थिती असती शिवसेना व मराठी माणसाची तरी ...
तूमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव इतक्या कमी वेळेत जर होऊ शकतो तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे तुम्ही जनमानसात राहिला असतात तर आज ......काय बोलू हेच शब्द सुचत नाहीएत .....जय महाराष्ट्र .....साहेब
मी यांना जवळून पाहिले आहे खुप वेळा, आदित्य ठाकरे यांचा लहान भाऊ आणि हे जयदेव सारखे च जंगलप्रेम ,दर्या खोर्यातून फिरणे याची आवड , कोणत्याही शिवसैनिक म्हणा किंवा मराठी माणसाच्या घरी जाऊन असेल ते जेवणारा हा माणूस आहे
जबरदस्त कार्यक्रम रोक ठोक आणि जयदेव ठाकरेचा आवज बाळासाहेबा सारखाच आहे
दिसायला ही तसेच आहे
मुलाखत एकतांना फक्त मनात विचार आला..राजसाहेब आणी जयदेव यांचे विचारात साम्य आढळते..जर हे दोघे बंधु एकत्र आले तर..यांना तोड नाही ❤💯
Q
Pn Yanna rajakaranat ras nahi na
Nahitr Aaj apala Maharashtra balashali zala asata
बोलण्याची कला खुपचं सुंदर आहे 24 मिनिट कसे गेले कळलेही नाही🙏
प्रथमच बघितला आणि ऐकला हा माणूस.खऱ्या स्वभावाचा व साधा माणूस.आज कळलं राजकारणात का नाही हा माणूस.
बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार आणि शिवसेनेचे खरे वारसदार फक्त माननीय. जयदेव ठाकरे साहेब.
जयदेव साहेब
तुम्ही बाळासाहेबांसारखे दिसतात, बोलतात
पण
खरचं तुम्ही राजकारणात असायला हवे होते,
7 वर्षा आधी तुम्ही सांगितलं
आपण कोणाला देतो तो कोणा बरोबर यूती करणार
सलाम तुमच्या दूरदर्शी नजरेला
डोळे मिटुन ऐकले तेव्हा असे वाटत होते कि माननीय बाळासाहेब बोलत आहेत 🌹
एकदम बरोबर अगदी हूबेहुब बाळासाहेब सारखा आवाज आहे
Right❤
Ghanta
खरंच हा माणूस जर आता महाराष्ट्र च्या राजकारण मधे असता तर महाराष्ट्राच्या राजकारणात अंगार आणला असती.
अनेक पक्षांना घाम आणला असता.
शिवसेना पहिल्यासारखी उभी असती.
शिवसेना ह्या माणसाच्या हातात असायला हवी होती, हा योग्य वारस आहे बाळासाहेबांचा
हे म्हणतात ते खर आहे.
Ani raj pn...
जयदेव ठाकरे यांची भुमिका वेगळी आहे आता .
पण जुन्या भुमिका वेगळी वेगळी होती
@@smitalbarage3016 ye fqt gharatle wagh .. udhav udhav hech khar
@@shrikantbirje7030 eeezzzzzzzZzzzzzzzzzzzZzzzzzzzzzzzzzZzzazAwawaAawaAzzzzzzzzzzzzzzzzzJi tu tu
13:27 एकदम बरोबर बोललात जयदेव दादा तुम्ही, फारच कमी मराठी माणसं आहेत जे चिकाटीचे असतील. परंतू एक आहे की जयदेव दादा आणि राज ठाकरे या दोघांचे विचार एक सारखे आहेत. याचं निरिक्षण या मुलखतीतून करुन भरपुर समाधान वाटतं...❤❤ लव यू जयदेव दादा ❤
L hu
जयदेव ठाकरे अतिशय स्पष्ट वक्ते आहेत. निश्चल मनाचा माणुस.
राज ठाकरे शेवट पर्यंत साहेबांच्या मनात होते ....
खरय दादा
बरोबर.
उद्धव ठाकरेंना अहंकार आहे.
@@kirtijoshi3867 khar ahe
जयदेव ठाकरे साहेब खरोखरच खूप छान मुलाखत दिली आवडले एक छोटा सेविका आहे धन्यवाद साहेब जयमहाराष्ट्र
प्रोबोधनकार ठाकरे सारखे विचार आहेत जय दीप सरांचे
बोलण्यात स्पष्टपणा बघा ,किती खारेपणा वाटतो
आवाज तर मी प्रथमच ऐकला . बाळासाहेब ठाकरेंचा
आवाज सेम वाटतो....
अप्रतिम..खरा प्रामाणिक माणूस..कोर्टात सुद्धा जास्त वाद होऊ नये,ठाकरे कुटुंबियांची इज्जत चव्हाट्यावर येऊ नये म्हणून केस स्वतःहून मागे घेतली..अंतर्गत पारिवारिक कलह असतील ते असतील पण या प्रकारचा प्रामाणिकपणा फार विरळा
बाळासाहेबांचे वारस शोभले असते आणि आज शिवसेना 1 नंबर राहिली असती प्रति बाळासाहेब ठाकरे
राज ठाकरे साहेब आणि जयदेव ठाकरे साहेब अगदी ह्रदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे समानार्थी स्वरूप खरे उत्तराधिकारी वाटतात.
जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ 🚩🇮🇳
बाळासाहेबांचा योग्य वारसदार शोभतात जयदेव तुम्ही विचार बोलण्याची शैली आणि खास करून दुसरे बाळासाहेबच दिसायला देखील
I respect him.Not because he is son of balasaheb thackeray.....but he choose what he want to do in life and not the politics...if every political family thinks like him then politics will get true leaders.... nowadays every politician want to continue family's dynasty and true leaders are not emerging which is not good for the society.
हा माणूस खरच ग्रेट आहे स्पष्ट वक्ता आहे सत्याशीच दोर पकडणारा आहे
सलाम जयदेव ठाकरेंना 🙏🏻 सरळ, रोखठोक, प्रामाणिक व्यक्ती 🙏🏻
पुन्हा एक मुलाखत घ्या त्या काय गोष्टी होत्या त्याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे.
बाळासाहेबांनी जयदेव ठाकरेंना पुढे आणायला हवं होतं
जयदेव ठाकरे साहेब तुम्ही प्लीज राजकारणात यांना🙏🙏🙏
जयदेव साहेबांच्या एका निर्णयाने राज्याचे आणि मुंबईकर मराठी माणसाचे, शिवसेनेचे खूप मोठे नुकसान झाले आपण शिवसेना अध्यक्ष व्हायला पाहिजे होते परखड मत आणि ठाकरी बाणा
Rashmi thakare is only one resone for all shivsena problems
नाव का लपवतो
प्रामाणिक आणि खरी माणसे हे राजकारणात येऊ शकत नाही bcz त्यांना जे काही राजकारणात बेईमाणी गद्दारी चालते ते सहन होत नाही म्हणूनच ते आपला स्वतःचा वेगळा रस्ता निवडतात....हे उदाहरण म्हणजे जयदेव ठाकरे
सर तुम्ही एकदम अगदी सामान्य माणसाचे विचार मांडत आहे. परफेक्ट माणूस
जयदेव ठाकरेंचा आवाज हूबेहूब बाळासाहेबां सारखा आहे
उद्धवा तुझे मुळे किती चांगली माणसे दूर गेली.. जयदेव, राज, बाळासाहेब खरं ठाकरे शोभतात.. हा उद्धव कशाला जन्माला आला ठाकरे घराण्यात.
तो काय मावसभाऊ आहे का तुझा अरे तुरे करतोय हरामखोर
अस्स वाटतय *जयदेव ठाकरें* कडे बघुन
*प्रबोधनकार* असेच असतिल
Nice☝️👌
Dev nhvte manat Prabhodankar Thackeray
जो राजकारणात पाहिजे तो बाहेर थांबला आणी ज्यांना काही येत नाही ते राजकारणात आहे
हेच तर राज ठाकरे वेळोवेळी स्पष्ट सांगत आहेत. एकतर शिवसेना अध्यक्ष राज ठाकरे यांना करा ,नाहितर मराठी अस्मिता जागृत असणारे शीव सैनिक मनसे मध्ये सामिल व्हा. उद्धव हे शिवसेना सारखा पक्ष चालवन्यात सक्षम नाहीत,अणि मराठी माणसाला मुंबई मधे शिल्लक रहायचे असेल तर बाळासाहेबांची शिवसेना पाहिजे.
Saheb nakkich tumhi khar bolat ahat... Hats off
दादा अप्रतिम मुलाकात!!!! शब्दचं नाही...
खूप प्रमाणिक बोलतो हा माणूस. राजकारण हा ह्यांचा पेशा होऊ शकत नाही.
Swati Shilimkar 💯 right
Yes swati ji
Ha manus rajkarant hava hota..
हा माणुस साधा सरळ स्व भावाचा आहे शिवसेनेत शोभतात आणी निष्ठावान आहेत
जयदेव ठाकरे हे खूप छान लेखक आहेत . काही काळा साठी सामना मधे दर रविवारी यांचे लेख छापून येयाचे. लेख लहान असायचे पण वाचल्यावर लगेच वेगळेपण आणि एक वेगळी शैली ची जाणिव होते.
His voice is just like Balasaheb Thackeray and Raj Thackeray
अत्यंत संयमी व्यक्ति खुप सुंदर
This man is down to earth and has perfect voice.
Takes good decision for becoming part of nature rather than politics.
Mmmmdmmmgmfmgmmmmmmgģmmfmmmmmmmmmmmmmmmfmdmmdmmmmgmgmmmmgdgmmmgmdmmfmmdmfmmmgggfmmdģmģfmmmfmģggfmmmmgmmmmmmfģfmfģfdggdmggdmgfģfgmsģgmmgggmgfmfmgffmmmmggmhfmđmģfmmffģgfmmmmfmmdmmgmgfmfmģgmfmdmmmmgmmmfmmd
खंडणी
Khoop interesting personality vaatley maala...will check more interviews of him.Tx
हुशार व्यक्तिमत्त्व..जयदेव साहेब
खरंच मलाही माहिती नव्हतं
"श्री जयदेव ठाकरे साहेबांचे भूमिका अगदी स्पष्ट आहे.....!!
"आदरणीय बाळासाहेबांचे खरे वारसदार
"श्री जयदेव ठाकरे च आहेत....!!
First time I have heard Jaydevji's submission. Really very impressed ditto Balasaheb's voice. Jay Hind Jay Maharashtra
ह्यांनी थोडा मनावर घेतल अस्त तर आज शिवसेना च भविष्य वेगल अस्त. कधी कधी आपल्याला स्वतः पलीकडे सुद्धा पाहिलं पाहिजे पक्षा साठी, देशासाठी...कारण तुमच्यात ती धमक ते व्यक्तिमत्व आहे हे दिसतंय. तरी असो आपल्याला व्यक्तिस्वातंत्र्य मान्य करावं लागेल
पहिल्यांदा हा माणूस बगीतला .. सेम .बाळा साहेब अता शिवसेने पासून दूर होत चालोय साहेब तुम्ही पाहिजे होता अता पण कटर असतो हाच माणूस पाहिजे होता बाळा साहेबा नंतर
खुप चांगले विचार आहेत जयदेव ठाकरे सर तुमचे..
उध्दव ठाकरें च्या जागी तुम्ही असायला हवे होते
ह्या माणसाच्या विचारला जगात तोड नाही हा माणूस पूर्णतः वेगळा आहे
आदरणीय बाळासाहेबांचा स्पष्टवक्तेपणा, लकब, आवाज व देहबोली जयदेव ठाकरे यांच्यात दिसून येते.
हा माणूस भारी वाटतो सच्चा वाटतो
Balasaheb,Jaidev,Raj..तिघे सारखेच
साहेब तुमची प्रतिक्रिया व खंत व भावना समजतात ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
He speaks truth! His look resembles Balasaheb!!
Also voice
बाळासाहेब यांच्याकडे जो आक्रमकपणा होता तो आता फक्त आणि फक्त राज साहेब यांच्या कडेच आहे.
बाकीचे सगळे मवाळ आहेत.
जयदेव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख असते तर राज ठाकरे पण सेनेतून बाहेर पडले नसते
जयदेव ठाकरे यांच्या आवाजात अतिशयोक्ती आणि करारी बाणा आहे... नाहीतर उद्धव ठाकरे... नुसते पुचाट व्यक्तिमत्व...
ही मुलाखत यापूर्वीही मी ऐकलेली आहे आणि ती मला आवडलेली आहे ! एक कलाकार माणुस फक्त आपल्या कलेच्या मागे चालत असतो ! तो ईतर अपेक्षा धरत नाही ! कलेतुन जे मिळेल ते घेतो , शिकतो आणि आपल्या कलेचे ईतरांसाठी प्रदर्शन भरवतो ! मी माझ्या जीवनात तेच केले आहे आई वडीलांच्या कोणत्याही वस्तुवर किंवा इस्टेटीवर हक्क मागितला नाही मागणार नाही ! माझ्या मुलांना पण मी स्वतःच्या कलेवरच जगण्यास शिकवले आहे ! पण जेव्हा स्वतः मिळवलेले निसर्गाच्या कोपाने जेव्हा कधी कधी संपते ना ? तेव्हा मन थोडे विषण्ण होते पण त्या विषण्णतेतुनही नवा जोम मिळतो आणि कामाला लागण्याची उर्जा मिळते कारण आपल्या कलेवर आपला विस्वास असतो !
👌👌👌👌❤️❤️❤️❤️🧡🧡🧡🧡💯🙏
"मराठी माणसाकडे चिकाटी नाही आहे. जिद्द नाही आहे... जयदेव ठाकरे."
You nailed it. We are all busy in celebrations,festivals,movies...
तू मूर्ख आहेस.
@@vinayakvaze1363
Why ? In that case Jaidev is also fool? Shiv Sena was started by Balasaheb Thackeray. Please read his earlier speeches. He always used to say:
1) Focus on business/work rather than dancing/festivals.
2)You must change as per the world.
Right
vinayak vaze वझ्या माकडा, तुझ्यासार्ख्यांना मुंजीचा अर्थ फक्त एक टिवल्या बावल्या, हाहा हिही करण्याचा एक निमित्त, तसं मस्तानी नाचवणार्यांना काय कळणार.
@@vinayakvaze1363 pan tu 1 number cha zannd aahes
आजच्या काळात निष्ठावान वैगेरै सगळ फक्त शब्दापुरत राहिले आहे.... मला काय मिळतय ते सगळेजन पाहतात
Brober aahe bhawa..... Pan rajkarni swatache ghar bhrtat, porana baherun shikvun aata, aanle ki direct jilha parishad, direct aamdarki khasdarki....... Mag karyakartyane kaa aple ayushya kharch karun chataya uchlun bhikari rahave???? Karyakartyane pan swatacha faydach pahava...... Aaj aapan bghto satta palatli ki nete paltat.... Mag karyakarte tar sahebanchya jiwavar astat.....
जयदेव ठाकरे उत्कृष्ट समयसूचकता राजकारणात असते तर एक सॉलिड नेता भेटला असता.
खूप प्रामाणिक माणूस
77m&6
काय भारी आहे राव हा माणूस. एकदम सच्चा वाटतो..🙏.त्या लाचार उद्धव पेक्षा शंभर पटीने जास्त भारी आहे हा माणूस🙏
जयदेव साहेब खर तर आज शिवसेनेला तुमचि गरज आहे.बालासाहेबनंतर तुम्हीच शिवसैनका मध्ये चैतन्य निर्माण करु शकता
One non political statement to all marathi youth. - हा माणूस खऱ्या मनाचा आहे परंतु शिवसेनेची बाळासाहेब असताना सुद्धा मराठी माणसाची वाताहत झालेली आहे आम्ही लहानपणापासून धनुष्यबाण हातात घेऊन धावायचो तो मूर्खपणा अभ्यासाची वाताहात झाल्यावर आम्ही सोडून दिला कष्ट केले पुन्हा नव्याने उभारणी केली आणि चांगल्या शिक्षण आणि चांगले जॉब आता आणि परदेशात करत आहोत सर्व मराठी मुलांना मला हेच आव्हान आहे हे धंदे सोडून चांगलं शिक्षण घ्यावे आणि पुढे जावे. 🚩 हा कारण आपल्यापाशी कुठच्याही ठाकरे, पवार किंवा भोसले असे नाव नाही आपण मराठी आहोत कष्ट करा अभ्यास करा आणि चांगल्या पदांवर आपलं व्यवसाय / जॉब करावाआणि आपलं घर सांभाळून aanandi rahave
बाळासाहेब राजसाहेब आणि आता जयदेवसाहेब खरंच विचारांचे वारसदार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
He is simply a peace loving person....
Great person man
You know him personally 🤔
दुःख म्हणजे राज वेगळे झालेत याचीच खंत होती बाळासाहेबांची
ho borobar
I really enjoy this interview. He is a great , good , best , true , honest person. I like. & l like rokhtok program. 🙂
खरे वारस तर हेच आहेत खूपच साम्य आहे आवाज आणि हावभाव मध्ये उद्धव साहेबाना नाही जमणार कधी
उध्दव ठाकरेंना कुरघोड्या व घाणेरडं राजकारण करणे आवडते.
डोळे बंद करून जर हे संभाषण ऐकलं तर असे वाटते की यंग मा. बाळासाहेबच बोलत आहेत..95%आवाज पुत्राचा,, पित्यासारखाच आहे.. जयदेव ठाकरे यांच्या सारख्या पर्सनॅलिटी नें राजकारणात यायला हवं होत... Nice persanality and nice thoughts.. 👍👍🙏🏼🙏🏼
Nice video. Got to know jaydev thackeray in a better way. Nice interview Dr.nirgudkar at his best no doubt.
Best interview
mast
ही व्यक्ती पाहिजेल होती आज शिवसेनेच्या राजकारणामध्ये योग्य माणसाला योग्य फील्ड निवडता येत नाही याचं दुःख वाटतं
@Rohan Sharma गप्प बस तु लय शहाणा दिसतोय
@Rohan Sharma शुद्ध भाषा असं काही नसतं भावा
50 kms उच्चार बदलतात
पूर्वी काळी उगाच कोणी पुणे ची भाषा प्रमाण ठरवली म्हणून आपण ती आज मानली पाहिजे असं नाही भाऊ.
काळ बदलला
ACCEPTAnce वाढवा
पाहिजे , पाहिजेत, पाहीजेल हाय, हवाय , हवे आहे , हवं आहे , मिळाले पाहिजे
असायला पाहिजे
@Rohan Sharma फर्ज farji अर्थ बदलतो,
"पाइजे" जरी म्हंटले तरी अर्थ बदलत नाही, पाहिजे पाहीजेल काहीही चालते.
हा उच्चरतील फरक लिखित भाषेत उतरायला काहीच हरकत नाही आता, ह्या voice typing च्या जमान्यात.
If u got any any valid point pls *enlighten me on utility of bhasha-प्रामाण्य (stadardisation) in today's scenario.*
There was a time DTP was with few खिळे मोळे on wooden boards, which had limitation in printing vast differences in same words.
There was adopted standard set of rules for convenience n later blown out if proportion as शुद्ध भाषा शुद्ध लेखन. Forced upon ppl unneccesary.
This is my understanding if u got any firm answer, it's important in today's date also then m all ears.
@Rohan Sharma स्वतः कडे argument capacity किंवा valid point नाहीत हे मान्य करण्यापासून ची दुसरी पळवाट
पुढच्यालाच गावठी म्हणून पळून जाणे 🙈
Feel आला असेल तुला न हरल्याचा , पण स्वतः ला कसे फसवणार लोकांना जाऊदे
जय श्री शुद्ध भाषा देवी की 🙏😎
मा.जयदेव साहेब आज तुमची शिवसेनेला व मा. उद्धव ठाकरे साहेबाना मोठा भाऊ म्हणून पक्षाला फार गरज पडली आहे आज उद्घव साहेब एकाकी झुंज देत आहेत अशावेळी तुमची गरज आहे साथीची
, जयदेव ठाकरे यांचा आवाज शेम बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा आहे
Such a great personality. ......
बाळासाहेबांच्या शिवसेनेला संपवून सोनिया रांडसेना करुन ठेवलंय उद्धवजी नी राजसाहेब जयदेव साहेब यांना मातोश्रीवरून हाकलून लावले. बाळासाहेबांना एकाच खोलीत डांबून ठेवलं आणि अख्खी सेना हस्तगत केली.
आमच्या गावात आम्हाला दाखले मिळत नाही लवकर आणि परप्रांतियांना मिळतात आश्चर्य आहे..
तुमचा आवाज साहेबांची आठवण करून देणारा आहे. कदाचित राजकारण कराल तर ते सुधा साहेबां सारखंच कराल अस वाटत. एकदा उतरून तरी पहा!!!!
हा माणूस समाज करणात यावा, कारण हा खरा बोलतो.
उद्धव सेना बुडवणार...नकीच.
News bagh
@@shubhamraut5958 CM hay 💯 uddhav
@@saurabhsavkar793 vaklyala
Samajkaran kay fakt shivsenet rahunach karta yet ka? Jyala samajseva karaychi to kashihi karu shakto. Tyasathi prasthapit rajkiy pakshach kashala hawa?
Tumache manane aaj khare tharale...
आवाज सेम टू सेम साहेबांसारखा आहे यांचा
ह्याच्यात उध्दव फक्त पुचाट आहे
सरळ सरळ उद्धव ठाकरेवर निशाणा साधला आहे... बाळासाहेब जाते वेळी दुःखी का असतील??? एकत्र कुटुंब का असू नये???
बोलतांना किती संयम आहे.. बाळासाहेबांचं शेवटचं दुःख ..... रोख कुणाकडे हे नकळत समजंत .
राजसाहेब आणि यांची बोलायची शैली एकच आहे...🚩🚩
Khup impressed jhalo yaar....Jaydev Thackeray politics madhe yayala have hote
राजसाहेब आणि यांचा आवाज एकच
He is practical and genuine man
Gem of a person Jaidev just classapart. Udhav learn from him
सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा माणूस बोलून गेला ...शेवटच्या काळात बाळासाहेब खूपच दुःखात होते. कुठलतरी शल्य त्यांना टोचत होतं. ते त्यांनी मला सांगितले पण मी ते सांगणार नाही......याचा अर्थ स्पष्टच आहे ....शिवसेना सत्तेवर येण्यासाठी आपली विचारधारा सोडणार याची चाहूल साहेबाना लागली होती
राज. जयदेव. आणि बाळासाहेब.. हेच खरे त्यांच्या (बाळासाहेबांच्या) विचाराचे समर्थक आहेत असे वाटते...नुसते टोमणे कुजत विचार मांडतात.. हे आताचे सेना प्रमुख.. विचारांचे देवाण घेवाण असावे.. खुप छान मुलाखत..
बोलताना ते एक वाक्य बोलले त्यांना खंत होती खंत ही होती की मी एवढ्या कष्टाने जो पक्ष घडवला तो एका नालायकाच्या हातात देण्याचं दु:ख आहे आतापर्यंत सगळे शिवसेनेतून बाहेर निघाले ते त्या नालायकला तो नालायक आहे हेच सांगत बाहेर गेले
He was the right political heir ❤️
khup chan ani spasht bolne ,,,,,,,, niswarthi vyaktimatv
Jaydev thakray speaking the truth
He is a true lover of nature .
डोले बन्द करुन एकिले. कि वाटतेय कि श्री बालासाहेब बोल्ताय.
Every person who has reached the height of popularity and fame had to go through very touching painful experiences in their own home lives be it "Bala Saheb"," Pawar Saheb" or Dhirubhai Ambani every one had to go through family life grievance from their near ones.
As said, A well experienced surgeon can perform an operation with any of his patients but he finds it difficult to operate his own kith and kin .🙏
Very true 👌👌👌👍💐