खरंच कथा खूपच छान होती अस जर प्रत्येक नवऱ्याने आपल्या पत्नीला समजून घेतले तर त्यांच्यात कधीच भांडणे होणार नाहीत नवरा जर भक्कमपणे बायकोच्या पाठीशी उभा असेल तर तीला सासू किंवा नणंद हया कितीही बोलल्या तरी मग त्याचे काहीच वाटत नाही ती बाहेरून आलेली असते तेव्हा तीला सगळ्यांनी समजून घेणे खूप गरजेचे आहे
Khupch chhan doghani eakamekancha aadar karan aavshyk aahe tr sansar sukhacha hoil
खूप छान कथा आहे.प्रत्येक पतीने पत्नीच्या बरोबर ठामपणे उभे राहिले पाहिजे.
छान कथा
खरंच कथा खूपच छान होती अस जर प्रत्येक नवऱ्याने आपल्या पत्नीला समजून घेतले तर त्यांच्यात कधीच भांडणे होणार नाहीत नवरा जर भक्कमपणे बायकोच्या पाठीशी उभा असेल तर तीला सासू किंवा नणंद हया कितीही बोलल्या तरी मग त्याचे काहीच वाटत नाही ती बाहेरून आलेली असते तेव्हा तीला सगळ्यांनी समजून घेणे खूप गरजेचे आहे