५० टनी कांदा चाळ: चारी बाजुंनी हवा खेळती राहनणारी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 6

  • @aruntayade6228
    @aruntayade6228 Год назад +2

    २ ५ टनी कांदाचाळीस २ / ३ लाख खर्च येत असतांना सरकार फक्त ८७ हजार सबसीडी देते . त्यामुळे शेतकरी घेत नाहीत . मी सुद्धा मंजूर झाली तरी केली नाही . आणि सध्याचा चाळीचा प्लॅन कुचकामी आहे . भाव वाढतात तसे अनुदान वाढले पाहिजेत . जबाबदार अधिकार्‍यानी याचा विचार केला पाहिजे .

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  Год назад +1

      आपले म्हणणे बरोबर आहे.हि केन्द्र शासनाची योजना आहे. फार वर्षा पासुन त्यांनी रेट रिवाईज केले नाहीत.

    • @aruntayade6228
      @aruntayade6228 Год назад

      @@dr.tukarammote3231 संबंधीत अधिकारी आताचे भावाने प्रस्ताव सादर करतील . तो मंजूर होईपर्यंत भाव खूपच वाढलेले असतील . पुन्हा तेच .
      मला तर वाटते हे अधिकारी मठ्ठ बुद्धीचे आहेत . किंवा ते कामात कसूर करतात . शासनाला योग्य प्रस्ताव सादर करत नाहीत .त्यांना जबाबदार धरले पाहिजे .

    • @santosh1192
      @santosh1192 10 месяцев назад

      कोणत्याही योजनेत शासन 100 % मदत करू शकत नाही

    • @aruntayade6228
      @aruntayade6228 10 месяцев назад

      @@santosh1192 १००% मदतीची अपेक्षा नाहीच . पण मटेरियल चे भाव सतत वाढत असतात . मग अनुदान कमी पडते . मग कोणीच ते घेत नाहीत .

  • @santoshkumar-rb6ie
    @santoshkumar-rb6ie 25 дней назад

    Apka mobile no.mil sakta hai.