Ahmednagar चं नामांतर अहिल्यानगर/ अंबिकानगर करण्याची मागणी पुन्हा सुरु झाली,पण नामांतर की विभाजन?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 фев 2025
  • #bolbhidu #Ahmednagar #AhilyaNagar #अहमदनगर
    महाराष्ट्रातला क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा म्हणजे अहमदनगर. पण सध्याच्या काळात नगरच्या नामांतराचा मुद्दा समोर येतो. भाजप आमदार गोपीचंद पडळकर अहमदनगरचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर करण्याची मागणी करत आलेत तर शिवसेना नगरचं नाव अंबिकानगर करण्यात यावं, अशी मागणी करत आहेत. या सोबतच नगर जिल्ह्याच्या विभाजनचा मुद्दा पुन्हा पुढे येतो. मग नगरचं अहिल्यानगर नाव व्हावं कि अंबिकानगर? या प्रश्नाच्या पलीकडे जाऊन अहमदनगरला कशाची जास्त गरज आहे? नामांतरची की जिल्हा विभाजनाची...कि त्रिभाजनाची ?
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Комментарии • 743

  • @happy_16_16
    @happy_16_16 2 года назад +93

    मनगटात ताकत तयांच्या तलवारीत आग होती। इंग्रजांनाही दाद न देण्याची जिद्दच त्यांची न्यारी होती , राणी असूनही वेगळी जिची छाप होती, अशी राणी अहिल्याबाई होती....🚩

  • @S.E.K1194
    @S.E.K1194 2 года назад +168

    तसं ही आम्ही नगरी कधी अहमद नाही म्हणत
    फक्त नगर म्हणतो 🧡

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 2 года назад +18

      हे खरे आहे ,फक्त नगर व्हावे

    • @allinoneyoutubechannel6534
      @allinoneyoutubechannel6534 2 года назад

      @@Ghytreeffv Are 96 kuli nhi tu 12 kuli aahe madarchod lavadya, dam pahaycha ka tujha number de chal 12 kuli 12 chya, jaatiwaad dokyat he tumchya buddha ugach gaand martat ka tumchi

    • @शिवबाआमचामल्हारी
      @शिवबाआमचामल्हारी 2 года назад

      @@allinoneyoutubechannel6534 bar amhi aurangzeb la islmic terrorist bolto

    • @apekshit2612
      @apekshit2612 2 года назад +3

      तरी आम्हाला नामांतर नको आहे

    • @HINDAVI_SWARAJYA.
      @HINDAVI_SWARAJYA. 2 года назад

      @@apekshit2612 ka

  • @Ashudada-u2k
    @Ashudada-u2k 2 года назад +46

    💯अहील्यानगर💯
    🙏जय शिवराय 💐💐

  • @rng2925
    @rng2925 2 года назад +45

    नगर ला सर्वात जास्त औद्योगिक विकासाची गरज आहे- एक नगरकर👍

    • @amolshikare8405
      @amolshikare8405 2 года назад +2

      नगरच्या काही ठराविक गुंडांची गुंडगिरी पाहून औद्योगिक कंपन्या नगरला येण्यास नकार देतात

    • @ZeeshanAli1
      @ZeeshanAli1 2 года назад

      Yes we need development

  • @ganeshpalhal7339
    @ganeshpalhal7339 2 года назад +284

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी संपूर्ण हिंदू धर्मासाठी, भारतासाठी योगदान दिले आहे त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच नाव दिल पाहिजे.

    • @yogeshkadam1110
      @yogeshkadam1110 2 года назад +9

      होय

    • @santoshg2227
      @santoshg2227 2 года назад +5

      बरोबर 👍🏻

    • @asifshaikh2643
      @asifshaikh2643 2 года назад +2

      Only Ahmednagar orignel father

    • @ravigaikwad4389
      @ravigaikwad4389 2 года назад +1

      💯

    • @tskeccentric917
      @tskeccentric917 2 года назад +1

      @Manoj m kahihi bolu nako 1411 madhe Malik Ahmed ne he shahar vasvale hote... He swatatr vasvlel shahar aahe

  • @shubhamchilgar8860
    @shubhamchilgar8860 2 года назад +203

    छत्रपती संभाजी महाराजनगर करण्यासाठी जसा संपूर्ण मराठी माणूस एकवटला होता तसाच पुण्यश्लोक अहिल्यानगर नावासाठी एक होण्याची आवश्यकता आहे.

    • @VIP......1600
      @VIP......1600 2 года назад +11

      बरोबर

    • @Bholenatn
      @Bholenatn 2 года назад +16

      एकवटलो नाही तरीही कोणाला कितीही आपटून द्या
      शिंदे फडणवीस सरकार नामांतर
      क र णा र च 2024 पर्यंत

    • @मल्हारभक्तकट्टरहिंदू
      @मल्हारभक्तकट्टरहिंदू 2 года назад +9

      बरोबर आहे

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 2 года назад +10

      तुमचं बरोबर आहे पण.. हिंदू मध्ये काही अफजल ची पिलावळ आहे ती विरोध करणारच

    • @apekshit2612
      @apekshit2612 2 года назад +1

      काही गरज नाही

  • @prakashkodalkar2225
    @prakashkodalkar2225 2 года назад +120

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी हिंदू धर्मासाठी आणि समजाकरणासाठी दिलेले योगदान खूप मोठे आहे. त्यामुळे त्यांचे नाव दिले पाहिजे.

    • @apekshit2612
      @apekshit2612 2 года назад

      😁

    • @kunaljadhav16
      @kunaljadhav16 Год назад

      Rajmata Jijau Nagar he Naav dyave, he Yogey Aani Prernadai tharel

    • @sohailbagban7165
      @sohailbagban7165 Год назад

      Tithe jankhed la tujhi aai ghal

    • @dnyaneshwarveer1002
      @dnyaneshwarveer1002 6 месяцев назад

      ​@@kunaljadhav16मग औरंगाबादला संभाजीनगर म्हणायचे की औरंगाबाद

  • @Badboy-sp2xt
    @Badboy-sp2xt 2 года назад +40

    #पुण्यशलोक अहिल्यानगर 💛💛

  • @gajanancherle
    @gajanancherle 2 года назад +54

    अहिल्या नगर 🚩🚩

  • @shubhammali3352
    @shubhammali3352 2 года назад +62

    धन्यवाद 🙏 ❤️ बोल भिडु :- अहमदनगर नामांतरावर विडिओ बनवल्या बद्दल ⛳⛳

    • @मल्हारभक्तकट्टरहिंदू
      @मल्हारभक्तकट्टरहिंदू 2 года назад +3

      माळी समाज हमेशा धनगर सोबत असतो मी हमेशा माझ्या हिंदू माळी बांधव सोबत प्रमाणिक राहील
      जय सावता जय मल्हार जय हिंदुत्व

  • @Shrikrushna_Pujari
    @Shrikrushna_Pujari 2 года назад +35

    #अहिल्यादेवी_नगर_झालेच_पाहिजे✌

  • @shubhamchilgar8860
    @shubhamchilgar8860 2 года назад +53

    पुण्यश्लोक अहिल्यानगर 💛

  • @ganeshpalhal7339
    @ganeshpalhal7339 2 года назад +69

    फक्त विखे कुटुंब म्हणजे संपूर्ण नगर जिल्हा नाही. अहिल्यादेवी नगर झाले पाहिजे.

    • @Bholenatn
      @Bholenatn 2 года назад +7

      नालायक निघाला हा सुजय

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 2 года назад +5

      विखे पितापुत्रांना परत मतदान नाही

    • @amolshikare8405
      @amolshikare8405 2 года назад +3

      असं वाटतंय सुजयला त्याच्या आज्याचं नाव द्यायचं असेल त्याचा बाप मानतो नामकरण हा मुद्दा विशेष महत्त्वाचा नाही तर मग स्वतःच्या परिसराला कशाला विठ्ठल नगर नाव दिलं

  • @sureshpandhre3925
    @sureshpandhre3925 2 года назад +73

    💛💛💛💛💪फक्त अहिल्या नगर करायचं 💛💛💛💛💛🔥💪💪💪

  • @PriteshBhosale
    @PriteshBhosale 2 года назад +14

    नगर ला समृद्ध इतिहास आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे। नगर ला नामांतरची नही तर चंगल्या शासनकर्त्या ची गरज आहे।

    • @vitthal_varak108K
      @vitthal_varak108K 2 года назад +2

      Itihas ha pratek jilhyala astoch ki muddam jativad karayacha.

    • @vitthal_varak108K
      @vitthal_varak108K 2 года назад +2

      #PunyashlokAhilyadeviNagar honarch

    • @vitthal_varak108K
      @vitthal_varak108K 2 года назад +2

      @Sargar santosh correct bhava hindutv ha bhram aahe khar tar jayivad baga yancha

    • @KrishnaSuryawanshi
      @KrishnaSuryawanshi 2 года назад

      Tujhyasarkhe che daatt ghasto majhya bullu n

    • @SK-xz4qw
      @SK-xz4qw 2 года назад +4

      Sambhajinagar che nav parat Aurangabad karave... Jai malhar

  • @dineshchoure8391
    @dineshchoure8391 2 года назад +17

    अहमदनगर ला विभाजनाची गरज आहे कारण कोणत्या ही प्रकारचा विकास नाही अजून लाईट, रस्ते ,पाणी ,अतिक्रमण याच मूलभूत सुविधा वर विकास चालू आहे
    विभाजन झालं की विकास तरी होईल आणि मेट्रो सिटी होईल आयटी कंपण्या येतील रोजगार उपलब्ध होईल तरुणांना पुणे मुंबई कडे जाण्याची गरज नाही

    • @मल्हारभक्तकट्टरहिंदू
      @मल्हारभक्तकट्टरहिंदू 2 года назад +2

      नामांतराची गरज आहे सद्या आता नमंतरण च च काळ आहे 75 वर्ष विकास झाला नाही का आणखी तिकड

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 2 года назад

      तुमचा प्रश्न चांगला आहे आता पर्यंत राज्यकर्त्यांनी काय विकास केला विकास करायला कोणी अडवलय... विकास आणि नामांतर वेगवेगळे मुद्दे आहेत एकत्र करू नका नामांतराला का विरोध करताय

  • @pratikbarkadeofficial2972
    @pratikbarkadeofficial2972 2 года назад +40

    अहिल्यादेवी नगर💛💛💛💛💛💛

  • @mahadevmane8162
    @mahadevmane8162 2 года назад +4

    अहिल्यादेवी नगर झालेच पाहिजे.अन्यथा विरोध करणार्यांच राजकीय अस्तित्व नष्ट करू

  • @akashpansare8292
    @akashpansare8292 2 года назад +32

    विभाजन झालेच पाहिजे आम्हाला नगर लांब आहे त्यापेक्षा नाशिक & मुंबई जवळ पडते खुप गैरसोय होत आहे

    • @dattakhade1928
      @dattakhade1928 2 года назад

      Ho nashik jilha pahije apalyala

    • @sagarghuge322
      @sagarghuge322 2 года назад

      @@dattakhade1928 kashalq

    • @akashpansare8292
      @akashpansare8292 2 года назад +1

      @@dattakhade1928 amhala sangamner district pahije ahe 😂

    • @adirams.s.4355
      @adirams.s.4355 2 года назад +1

      Nashik jilhachach vibhajan houn malegaon jilha honar aahe .

    • @creamyjerry
      @creamyjerry 2 года назад

      Ho zale pahije

  • @Prashantkaygude
    @Prashantkaygude 2 года назад +46

    अहमदनगर जिल्हाचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर झालेच पाहिजे ✌️👑🔥💪

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 2 года назад +6

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच नाव देण्यात याव, कारण होळकर यांचे संबंध देशात एक धुरंधर, न्यायप्रिय, धार्मिक,महान शिवभक्त असा इतिहासात उल्लेख आहे.ततकालिन मुस्लिम राजवटीत धर्माची व मंदिरांची नासधूस व विटंबना झाली त्यानंतर होळकर यांनी देशभर अनेक प्राचीन ऐतिहासिक मंदिरांची निर्मिती व जिर्णोद्धार करून देशात एक इतिहास घडवला, आणि म्हणूनच काशिविशवनाथ मंदिर वाराणसीच्या मंदिर परिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा भव्यदिव्य साजेसा पुतळा उभारून त्यांचा उच्च सन्मान करण्यात आला आहे.

  • @rohanshort7575
    @rohanshort7575 2 года назад +92

    अहिल्याबाईं नाही अहिल्यादेवी बोलावं ही मागणी तुमच्याकडे करतो.🙏🙏🙏

  • @mayur9408
    @mayur9408 2 года назад +18

    सुजय विखे यांना म्हणा की तुम्ही पुन्हा खासदार होणार नाही असे केले तर आणि हो ते विकास हो नाही तर नाही हू पण नवांतर झाले पाहिजे ...💯💯 तुम्ही छत्रपती संभाजी नगर करू शकता मग पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर का नाही करू शकत .... 🙌🙌.
    जगताप साहेब ल म्हणा तुम्ही पण नीट राहा आणि नामांतर गरजेचे आहे 🙌

  • @diaries___007
    @diaries___007 2 года назад +5

    #पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर❤️

  • @pravinmahanawar191
    @pravinmahanawar191 2 года назад +14

    राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी........

  • @Examexpert2
    @Examexpert2 2 года назад +29

    आहिल्या नगर❤️❤️❤️

  • @KTM_09
    @KTM_09 2 года назад +21

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर झालेच पाहिजे 🙏🚩

  • @tukarambhutnar5627
    @tukarambhutnar5627 2 года назад +25

    अखंड हिंदुस्थानातील सर्व मंदिराचा जिर्णोद्धार पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी केला त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यायला पाहिजे....अहील्यानगर.....

  • @vaibhavsable2291
    @vaibhavsable2291 2 года назад +18

    नामांतराच्या आणि विभाजनाचा विषयावर बोलू, पण #रस्ते बद्दल कोण नाही बोलत जे बोलत आहे ना विभाजन आणि नामांतर त्यांना विनंती आहे की आपल्या महागड्या गाडी सोडून साध्या गाडी वरून एक अहमदनगर मधील रोड वर फेरफटका मारावा आणि विचार करावा की गरज कशाची आहे.
    नामंतराची , विभाजनाचा की #विकासाची.
    #आमदार #खासदार #माजी

    • @ganesh7096
      @ganesh7096 2 года назад +1

      बरोबर

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 2 года назад +1

      विकास कामं करायला कोणी अडवलं होतं नालायक निष्क्रिय राज्यकर्त्यांनी नगर ची वाट लावली आता तेच ओरडतायत विभाजन पाहिजे म्हणून..
      विभाजन करायचं तेव्हा करा आधी नामांतर झालं पाहिजे... विकास आणि नामांतर वेगवेगळे मुद्दे आहेत... उगाच वड्याच तेल वांग्यावर घालू नका

    • @vaibhavsable2291
      @vaibhavsable2291 2 года назад

      नामांतर झालं तरी बोलणारे "नगर" च बोलणार आहे. उगाच फालतू गोष्टी मधे डोकं घालू नये. कोणाच्या पण भावना न दुखवता साधं आणि सोप अस "नगर" नावच घोषित करून टाकावं.
      I♥️NGR...

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 2 года назад

      @@vaibhavsable2291 हा निकष औरंगाबादमध्ये पण लागू का नाही केला

    • @vaibhavsable2291
      @vaibhavsable2291 2 года назад

      @@bhaiyya3089 अरे भावा मी नगरचा आहे. मला संभाजीनगर (औरंगाबाद) बद्दल काही कल्पना नाही.
      प्रेमाचं नगर , I ♥️ NGR...

  • @abhisheksukhadevpokaleneet2129
    @abhisheksukhadevpokaleneet2129 2 года назад +24

    अहिल्यानगर 💛💛💛💛💛💛

  • @scienc2825
    @scienc2825 2 года назад +5

    अहिल्यादेवी नगर.
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @komaludeval6053
    @komaludeval6053 2 года назад +19

    मी श्रीरामपूर मधील आहे नामांतरापेक्षा नगरला विभाजनाची गरज आहे आम्हाला जातपडताळणी व इतर कागदपत्रांसाठी 65kmलांब जवेलागते

  • @nitinbhand4420
    @nitinbhand4420 2 года назад +28

    🚩🚩🚩पुण्यश्लोक अहिल्यानगर 💛💛💛

  • @pandhawaleashok
    @pandhawaleashok 2 года назад +3

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म नगर जिल्ह्यात झाला त्यामुळे अहिल्यादेवी नगर ते नाव देणे त्यांच्या कार्याला कार्याला उजाळा देणे ठरेल अहिल्यादेवी संपूर्ण हिंदुस्थानातील देवस्थानांचे जीर्णोद्धार केले तसेच नदीवर घाट बांधले विहिरी बांधल्या धर्मशाळा बांधल्या असे काम केले मुघल शासनाने संपूर्ण हिंदुस्थानातील देवस्थानचे फार नुकसान केले होते त्यांचे पूर्ण जीर्णोद्धाराचे काम अहिल्यादेवी केले व शासन हे अति उत्तम व कुशल केले त्यामुळे महिला शासक म्हणून हिंदुस्थानामध्ये त्यांना मोठे स्थान आहे त्यांचे जन्मस्थान नगर जिल्हा असल्यामुळे त्यांना अहिल्यादेवी नगर नाव द्यावे जय अहिल्यादेवी जय मल्हार🚩🚩🙏🙏

  • @somnathveer7057
    @somnathveer7057 2 года назад +32

    अहिल्यामाई नगर 🚩🚩🚩🚩

  • @tvssajet
    @tvssajet 2 года назад +43

    महाराष्ट्र च्या जडणघडणीत धनगर समाजचे योगदान महत्वपूर्ण आहे म्हणून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरनगर होणे गरजेचे आहे

  • @Ganpatibappamorya484
    @Ganpatibappamorya484 2 года назад +14

    अहिल्यानगर,❤️🙏

  • @pandubavdhane9484
    @pandubavdhane9484 2 года назад +4

    होय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर..

  • @narsingmhetre798
    @narsingmhetre798 2 года назад +12

    ओ मॅडम तुम्ही... तुम्ही पाहिलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी मनायच..., ऐकिरी उल्लेख करायचं नाही...,👍🚩🚩

  • @onkar1749
    @onkar1749 2 года назад +22

    आमचा तालुका अकोले.
    आम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी नगरला काही सरकारी काम असल्यास जायला 140-150 किमी प्रवास करावा लागतो. जे प्रचंड गैरसोयीचे आहे. त्यामूळे विभाजन हिच आमची प्राथमिकता आहे.
    नामांतरा बाबत आमचा विरोधही नाही आणि तशी मागणीही नाही. 🙏

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 2 года назад +1

      मागणीही नाही हा मुद्दा महत्वाचा आहे.

    • @i_dear
      @i_dear 2 года назад

      Hmm

    • @Arambhainfra
      @Arambhainfra 2 года назад +1

      जिल्हाच नामांतर राहूदे तुझ नामांतर कर आधी.

    • @onkar1749
      @onkar1749 2 года назад +2

      @@Arambhainfra हगलास!!🤦‍♂️

    • @Arambhainfra
      @Arambhainfra 2 года назад

      @@onkar1749जशी तुझी दृष्टि

  • @manojpandav55
    @manojpandav55 2 года назад +15

    जिल्हा विभाजन अगोदर व्हायला पाहिजे, नंतर नामांतराचा बघा.

  • @Santosh1239
    @Santosh1239 2 года назад +62

    ज्या जिल्ह्यात पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झाला त्या जिल्ह्याच्या नाव अहमद बादशाहाच्या नावावरून नसावे त्या जिल्ह्याच्या नाव अहिल्यानगर झाल पाहिजे 🙏💛💛🙏🚩🚩

  • @rahulkharat6060
    @rahulkharat6060 2 года назад +4

    अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होऊन संगमनेर श्रीरामपुर जिल्हे व्हावे..संगमनेर जिल्ह्यात कोपरगाव , राहाता , संगमनेर ,अकोले , पारनेर तालुके समाविष्ट करावे व श्रीरामपुर जिल्ह्यात श्रीरामपुर ,राहुरी , शेवगाव, नेवासा तालुके समाविष्ट करावे व अहमदनगर जिल्ह्यात अहमदनगर, कर्जत, जामखेड ,श्रीगोंदे तालुके असावेत.( असे झाल्यावर जिल्ह्यातील लोकांना कमी अंतरावर प्रशासकीय कार्यालय , बाजारपेठ ,दवाखाने , आर्थिक सुविधा मिळतील व लोकांचा सर्वांगीण ( सामाजिक, आर्थिक ,राजकीय ) विकास होईल .
    अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलायला नाही पाहिजे..( कारण धार्मिक संघर्ष निर्माण होऊ शकतो )

  • @balup.karade551
    @balup.karade551 2 года назад +6

    अहिल्याबाई नगर करण्यात यावा🙏🙏

    • @ankushjare1465
      @ankushjare1465 2 года назад +1

      अहिल्यादेवी नगर झाले पाहिजे

  • @dipakhatkari7078
    @dipakhatkari7078 2 года назад +4

    #Aahilyadevinagar🚩🚩

  • @harshvardhansalve5388
    @harshvardhansalve5388 4 месяца назад

    अहमदनगर जिल्ह्याला विभाजनाची गरज आहे कारण जर विभाजन झाले तर विकास होईल रस्ते , कंपन्या , रोजगार पाहिजे दक्षिण जिल्हा अजुनही मागासलेला आहे कर्जत , जामखेड , श्रीगोंदा , पारनेर , पाथर्डी , नगर या तालुक्यांचा विकास झाला पाहिजे !! आणि नाव अहमदनगर हेच राहुद्या ❤

  • @madhunavghare3293
    @madhunavghare3293 2 года назад +11

    अहिल्यानगर खुप छान नाव आहे..

  • @rohan6213
    @rohan6213 2 года назад

    मी एक स्वतः नगर तालुक्यातील रहवासी आहे त्यामुळे नागरजिल्याला कशाची जास्त गरज आहे हे याचा चांगलं भान आहे
    पाहिलं गोष्ट जर सांगायची झाली तर नगर ला
    ना नामंतरणाची गरज आहे
    ना विभाजनाची गरज आहे
    नगरला तर मुख्यतहा विकासाची गरज आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा असून इथे कंपन्याची
    गुंतवणूकी साठी कोणती हालचाल इथल्या लोक प्रदिनीधीन कडून करण्यात येते ना ही कोणत्या सरकार कडून त्यामुळे इथल्या तरुण वर्गाला रोजगार मिळत नाहीये त्यामुळंच परत सांगतो ना नगर जिल्ह्याला नामांतरणाची गरज आहे ना विभाजनाची

  • @sunilkatkar2564
    @sunilkatkar2564 2 года назад +25

    🚩🚩 पुण्य श्लोक अहिल्यादेवी नगर 🚩🚩

  • @indrajeetjadhor7307
    @indrajeetjadhor7307 2 года назад +2

    Mushroom Kolhapur cha kiwa kuthla, tyala Vichara kiti taluke ahet Nagar la

  • @lrbinvestment512
    @lrbinvestment512 2 года назад +11

    Jay Malhar Jay ahilydevi

  • @VB-ss3pm
    @VB-ss3pm 2 года назад +7

    सरकारी नोकरीची तयारी करणारे पोरं तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य विभागाची वाट पाहत आहे...नुसते नवीन नवीन GR कडून त्यांचे मज्जे घेतले जात आहे...यावर कोणी बोलला तयार नाही...आमचे नेते नुसते राजकारण करत आहे.....

  • @ravindrakarade3118
    @ravindrakarade3118 2 года назад +6

    ज्या लोकमातेने कितीतरी हिंदू मंदिरे उभारली, पुल बांधले, विहिरी बारव केलेत त्या लोकमातेने सती न जाता राष्ट्रहितासाठी कामे केलेत मग त्यांचा ज्या जिल्ह्यात जन्म झाला मग त्या जिल्ह्याला अशा पून्यश्लोक अहिल्यादेवी नगर नाव द्यायला यांच्या .... ला मिरची का लागते.

  • @shashikantchavan9035
    @shashikantchavan9035 2 года назад +17

    जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @nitingadade5394
    @nitingadade5394 2 года назад +26

    One n only ahilyanagar

  • @नाद-य3व
    @नाद-य3व 2 года назад +3

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्यायला पाहिजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sand363
    @sand363 2 года назад +28

    पुणे च नाव बदला आधी.. मग कोल्हापूर च पण बदला, सातारा पण बदला.. सर्वांना व्यक्तींची नाव द्या.. मग मी महाराष्ट्र भ्रमंतीला निघालो की शहर नाही तर व्यक्ती फिरून येईल. महाराष्ट्र ला पण एखाद नाव सुचवा म्हणजे झालं..

  • @rohsarak203
    @rohsarak203 2 года назад +22

    राजमाता आहिल्यादेवी नगर 🚩🚩

  • @shubhammaharnor4294
    @shubhammaharnor4294 2 года назад +1

    नामांतराची जास्त गरज आहे , कारण हे विभाजन केल्यानंतरही विकास करणार नाही याची मला पूर्ण शाश्वती आहे...
    एकाच माळेचे मणी dr. सुजय विखे & संग्राम जगताप.

  • @richardluis2452
    @richardluis2452 2 года назад +1

    पुण्यश्लोक आहिल्यादेवी नगर झालेच पाहिजे..✊✌️✌️

  • @ramjibhangare5081
    @ramjibhangare5081 2 года назад +6

    विभाजनाची गरज आहे

  • @ravigaikwad4389
    @ravigaikwad4389 2 года назад +1

    नामांतर झालं पाहिजे अहिल्यादेवी नगर आणि जिल्हा खूप मोठा आहे त्याचा मूळ त्याच विभाजन पण झालं पाहिजे दुसरा जिल्ला श्रीरामपूर झालं पाहिजे तेव्हाच विकास होईल

  • @tusharrupanavar5476
    @tusharrupanavar5476 2 года назад +9

    अहिल्यानगर झालेच पाहिजे

  • @vishalahire2251
    @vishalahire2251 2 года назад +24

    अंबिका देवी म्हणजे लोकांना अंधश्रद्धेत गुरफटुन टाकलं तर महाराणी राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर हे नाव अतिशय कौतुकास्पद आहे असं माझं वैयक्तिक मत आहे

    • @शिवबाआमचामल्हारी
      @शिवबाआमचामल्हारी 2 года назад

      Tu fuktya ahe ka re .
      Ambika devi manje superstitious w8te .
      Rajmata ni ji hindu mandir bandli te pan tumha fuktya na nakali w8til

    • @sks1464
      @sks1464 2 года назад

      त्यांनी देखील मंदिरे बांधले म्हणजे तेच केले

  • @ar8443
    @ar8443 2 года назад +26

    विभाजन झाले तर नगर चा इतिहास मिटला जाईल😓🙏🏻

  • @kirankkadam
    @kirankkadam 2 года назад +1

    आता मराठी माणसाला कळेल खरी खुरी "तुकडे - तुकडे गॅंग" कोणाची आहे. जय महाराष्ट्र

  • @Samadhan96
    @Samadhan96 2 года назад +3

    #पुण्यश्लोक अहिल्यानगर

  • @DNYANOBAJEDGE
    @DNYANOBAJEDGE 2 года назад +2

    Very nice information madam

  • @shrikantchavan5265
    @shrikantchavan5265 2 года назад +3

    नगरचे विभाजन करून अहिल्यानगर अंबिकानगर असे दोन जिल्हे तयार करावे....👍

  • @BhausahebChitalkar
    @BhausahebChitalkar 2 года назад +8

    Only Ahilyanagar ❤️🥀🙏 💯

  • @tanmay607
    @tanmay607 2 года назад +3

    नामांतराची मुळीच गरज नाही, त्या पेक्षा नगर चा विकास होणे महत्त्वाचे आहे. नगर चा विभाजन झाल्यास जिल्ह्याचे केंद्र हे जवळ येईल आणि ते सर्वांना सोयीचे ठरेल. नामांतराने केवळ राजकीय उद्दिष्ट पूर्ण होतील.

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 2 года назад

      नगरच्या नालायक राज्यकर्त्यांनीआतापर्यंत काय विकास केलाय.. नामांतर आणि विभाजन वेगवेगळे मुद्दे आहेत नामांतर केल्याने विकास होणार नाही का?
      ... अहिल्यादेवी नगर

  • @sandeepjagtap3336
    @sandeepjagtap3336 2 года назад +11

    नामांतर करण्यापेक्षा विकास करा जिल्ह्याचा .

    • @allinoneyoutubechannel6534
      @allinoneyoutubechannel6534 2 года назад +2

      Hao tech mhanato aamhi Aurangabad ch pn nhi karach mg

    • @sidheshwarshendge5846
      @sidheshwarshendge5846 2 года назад +1

      औरंगाबादचे पण नामांतरपेक्षा विकास महत्वाचा आहे

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 2 года назад

      औरंगाबाद चांगलं नाव आहे मग का बदलताय

  • @adinathkadam9372
    @adinathkadam9372 2 года назад +2

    पुणे, नाशिक, नगर, सोलापूर हे चार क्षेत्रफळाच्या आणि लोकसंख्येच्या दृष्टीने खूप मोठे जिल्हे आहेत. याचं विभाजन केले पाहिजे .

  • @vimalbhambal9940
    @vimalbhambal9940 4 месяца назад

    Khup chan nav Aahe Ahamadnagar

  • @lifeislove22
    @lifeislove22 2 года назад +47

    अभिमानाने सांगतो आम्ही नगरचे फक्त नगर म्हनतो आधी 😎😎 🐯🐯

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 2 года назад +8

      आम्ही हिंदू आहोत नगरचे आहोत.. अभिमानाने सांगतो नगरच नामांतर होणार आणि अहिल्यादेवी नगर होणार

    • @lifeislove22
      @lifeislove22 2 года назад +8

      @@bhaiyya3089 ज्या मनगटात बल, बुद्धि आणि चातुर्य आहे, तोच स्वकर्तुत्वावर लोकाभिमुख राजा बनु शकतो " - पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर

    • @bhartarishinde7776
      @bhartarishinde7776 2 года назад +3

      Mg ata Ahilya Devi nagar mana👍

    • @शिवबाआमचामल्हारी
      @शिवबाआमचामल्हारी 2 года назад

      @@lifeislove22 tumhi jihadi naa baap je kele ahe

    • @Swapnilrodge76
      @Swapnilrodge76 2 года назад

      Rahuri kar

  • @dnyandevbarkade4693
    @dnyandevbarkade4693 2 года назад +22

    फक्त अहिल्यानगर

  • @vishalgirme2089
    @vishalgirme2089 2 года назад +15

    विभाजन नकोच पण करायचं तर श्रीरामपुर योग्य ठिकाण आहे. शिर्डी व राहाता शहर मिळून महानगर पालिका करून जिल्हा ठिकाण होऊ शकत पण जागा उपलब्ध नाहीये, तस श्रीरामपुर ला सर्व सरकारी कार्यालय,जागा आहे जे काही जिल्ह्यासाठी पाहिजे ते श्रीरामपुर मध्ये आहे.

  • @shailendralipane3009
    @shailendralipane3009 2 года назад +11

    अहमद काढणे आणि फक्त नगर ठेवा
    तस पण लय लोक नगर च म्हणतेय

  • @sonyabapu1145
    @sonyabapu1145 Год назад +1

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर 🚩

  • @avinashbhawar4399
    @avinashbhawar4399 2 года назад +2

    विभाजन करायची जास्त गरज आहेकारण कारण अकोले तालुका हा सर्वात दृष्टिकोनाने पाठीमागे आहे

  • @narsingmhetre798
    @narsingmhetre798 2 года назад +1

    पुण्यश्लोक अहिल्यानगर झालं पाहिजे.., कारण की आपल्या हिंदुस्थानची प्रेरणास्थान आहे....

  • @Shivra2Wagh
    @Shivra2Wagh 2 года назад +3

    पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर
    जय श्री राम🚩🚩🚩🚩

  • @omkarpingale09
    @omkarpingale09 2 года назад +4

    💛💛

  • @maheshkudnar3045
    @maheshkudnar3045 2 года назад

    नामांतर करण्यास विरोध नाही. पण नामांतरापेक्षा जिल्ह्यातील सर्व पक्ष आणि समाज घटकांतील नेत्यांनी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये असणारे मागास आर्थिक स्थितींनी मागास असणा-या समाजांचे संपूर्ण विकास करण्यासाठी लक्ष केंद्रित केले पाहिजे त्यासाठी योग्य ती तरतूद केली पाहिजे शासकीय मदतकोषात मागणी केली पाहिजे

  • @imvishalkhule
    @imvishalkhule 2 года назад +1

    नाव कोणताही ठेवा पण नगर जिल्ह्याला विकासाची खूप गरज आहे.. जिल्ह्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचे खूप हाल आहेत..

  • @prasadpandhare8570
    @prasadpandhare8570 2 года назад +4

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर झालंच पाहिजे

  • @nileshvaidya2
    @nileshvaidya2 2 года назад +3

    धार्मिक भावना पाहता जर जिल्ह्याच नाव बदलणे योग्य आहे परंतु जिल्हा विभाजन हे जास्त महत्वाचे आहे.

  • @amolshikare8405
    @amolshikare8405 2 года назад +1

    देवी अहिल्याबाईंनी पुरातन शिव मंदिरांचा विकास केला तसेच जागोजागी बारवा खोदल्या त्यांचे कार्य फक्त महाराष्ट्रातच नसून बहुतांशी भारतात आहे त्यांनी एक प्रकारे हिंदूंचे हिंदू देवतांचे जतन केले विशेषता शिवमंदिरांचे आणि त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यात झाला असल्यामुळे त्यांचे नगर शहराला नाव देणे योग्यच असेल

  • @mayur9191
    @mayur9191 2 года назад +4

    Ahilya nagar ✌️👌👍

  • @sumitwaghaskar4514
    @sumitwaghaskar4514 2 года назад

    विभाजन किंवा नामांतर प्रश्न महत्वाचा नसून नगर (या ठिकाणी फक्त नगर असा उल्लेख केला आहे कारण आम्ही फक्त नगर चे नगरी म्हणून ओळखले जातो हे नमूद करावे) मधील एमआयडीसी मधील औद्योगिक व्यवसाय आहे तेवढे नीट चालून दिले तरी खूप बरे होईल कारण राजकारणी मंडळी मुळे बहुतेक उद्योग धंदे बंद झाली... नगर मधील कुठलाही शिक्षित तरुण सरळ पुणे किंवा मुंबई गाठतो कारण त्याला माहित आहे इथे सोयरे मंडळी राजकारण करून नगरचा नरक करणारी आहेत.. 🙏

  • @purushottamdhamode7568
    @purushottamdhamode7568 2 года назад +21

    एक अहिल्या नगर करा आणि एक अहमद नगर🔥🙏❤️⚔️🚩

  • @ZeeshanAli1
    @ZeeshanAli1 2 года назад +1

    We need development......

  • @aniketsonawane3635
    @aniketsonawane3635 2 года назад +12

    नको नामंतर नको विभाजन आम्हाला आमचा नगर जिल्हा अखंड पाहिजे

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 2 года назад +1

      विभाजन नको आम्हाला नामांतर पाहिजे

  • @rohanhake3443
    @rohanhake3443 2 года назад +10

    अहिल्या नगर naav thewa

  • @BharatPadwal-qm9mq
    @BharatPadwal-qm9mq 2 года назад +3

    दोघांपैकी एक नाव करा पण लवकर करा

  • @amithole2088
    @amithole2088 5 месяцев назад +1

    I ❤Nagar

  • @मल्हारभक्तकट्टरहिंदू

    बोल भिडू चॅनल की अपेक्षा आहे की ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर च समर्थन करतील

  • @santoshpandhare3394
    @santoshpandhare3394 2 года назад +6

    Ahilyanagar🎉🎉

  • @imrightperson
    @imrightperson 2 года назад +2

    सगळ्या मराठी माणसांचा पाठिंबा आहे की नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्य नावाने व्हावे

  • @bharatkamble4204
    @bharatkamble4204 2 года назад +21

    अहिल्यानगर होणे गरजेचे आहे कारण रास्त मागणी आहे