काल मी खरी थोरातांची गुंडाराज पहिला, त्यांना आपले लोक सुद्धा कळत नाही. जाळपोळ, दगडफेक केल्यामुळे आपल्याच जनतेला त्रास झाला दोषींवर कार्यवाही झालीच पाहिजे
अश्या वक्तव्यावर शाब्दिक वाद ठीक आहे पण आता संगमनेरच्या राजकारण्यांनी डायरेक्ट सुपारी देऊन आणलेल्या गुंडाना दहशत निर्माण केली. म्हणूनच परिवर्तनाची गरज आहे
वसंत देशमुख ने केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेद.......या घटनेमुळे विनाकारण संधीसाधू लोक सूजयदादांची बदनामी करण्याचे कात्कारास्तान रचले जात आहे. या जाळ पोळ ची जबाबदारी पूर्णपणे अकार्यक्षम आ. बाळासाहेब थोरात यांनी घ्यावी व उत्तर द्यावे..........
Ek sangamner cha sarva samnya yuvak ani nagrik manhun sangtoy aplyala dahashita ch zakan udycha ahe ani thorat saheb he ghabrle ahe sujay dada la nivdun anun sangamner cha vikas sadhuya aplya sangamner madhe magil 40 years madhe 1 hospital nahi aple ithun loka loni la jatat pmt hospital la vikas zal tr fakt tyancha family cha zala ani tya jayashri tai manhtat thorat saheb saglyancha baap ahe he vaktavya chukicha nahi ka apan pan pn awaj uthvyla hava
काल मी खरी थोरातांची गुंडाराज पहिला, त्यांना आपले लोक सुद्धा कळत नाही. जाळपोळ, दगडफेक केल्यामुळे आपल्याच जनतेला त्रास झाला दोषींवर कार्यवाही झालीच पाहिजे
स्थानिक संगमनेरच्या राजकारण्यांनी ही दंगल घडून आणली आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे
महिला वर या पातळीवर कुणी टीका करू नये, पण थोरातांच्या दडपशाही वर जनता उत्तर देईल
अश्या वक्तव्यावर शाब्दिक वाद ठीक आहे पण आता संगमनेरच्या राजकारण्यांनी डायरेक्ट सुपारी देऊन आणलेल्या गुंडाना दहशत निर्माण केली. म्हणूनच परिवर्तनाची गरज आहे
कालची दंगल बघून तरी असे वाटतय कि थोरात्तांचे कार्यकर्ते कुठल्याही नीच थरला जाऊ शकतात.
काल मी खरी थोरातांची गुंडाराज पहिला, त्यांना आपले लोक सुद्धा कळत नाही त्यांच्या ह्या भांडणात 20-25 लोक आणि 5-10 महिला जखमी झाल्या आहेत
दंगल स्थानिक राजकर्णीयांनी घडवली हे चुकीचे कारण निष्पाप संगमनेरच्या जनतेला याचा त्रास सहन करावा लागला. यात या गुंडांवर पण कडक कार्यवाही झालीच पाहिजे
अशी दहशत माजून थोरात साहेब किती खालच्या लेवेल ला जाऊ शकतात हे थोरात साहेबांनी दाखवून दिले आहे.
चांगला माणूस कसा संपवायचा फक्त हे माहितीय थोरात यांन
संधि साधू लोक याचे पूर्णपणे राजकारण करत आहेत
वसंत देशमुख ने केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेद.......या घटनेमुळे विनाकारण संधीसाधू लोक सूजयदादांची बदनामी करण्याचे कात्कारास्तान रचले जात आहे.
या जाळ पोळ ची जबाबदारी पूर्णपणे अकार्यक्षम आ. बाळासाहेब थोरात यांनी घ्यावी व उत्तर द्यावे..........
एक सामान्य माणूस नाही राव आंदोलनस्थळी.... सर्व चाटू राम, नेते, सामान्य जनतेला काही देणे घेणे नाही तुमचे. निवडणुकीला बगल देऊ नका.
Tai sujay vikhe ni tyacha vr action ghela sangitl ahe to pn tumcha manus asan
Ek sangamner cha sarva samnya yuvak ani nagrik manhun sangtoy aplyala dahashita ch zakan udycha ahe ani thorat saheb he ghabrle ahe sujay dada la nivdun anun sangamner cha vikas sadhuya aplya sangamner madhe magil 40 years madhe 1 hospital nahi aple ithun loka loni la jatat pmt hospital la vikas zal tr fakt tyancha family cha zala ani tya jayashri tai manhtat thorat saheb saglyancha baap ahe he vaktavya chukicha nahi ka apan pan pn awaj uthvyla hava