धनंजय मुंडे वडेट्टीवार हातवारे करताना.... राऊंडमध्ये शेलार | Dhananjay Munde VS Wadettiwar | RA4
HTML-код
- Опубликовано: 18 июл 2023
- धनंजय मुंडे वडेट्टीवार हातवारे करताना.... राऊंडमध्ये शेलार | Dhananjay Munde VS Wadettiwar | RA4
#maharashtraassembly #vidhansabha #maharashtravidhansabha #maharashtrapolitics #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
ruclips.net/user/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
पोटॅश 950 होता आता 1700 आहे
युरिया मिळतच नाही
सगळे भाव माहिती आहे आमदार विस टक्के कमी झाले यांचे काय
आशिश सेलाराला जरा सतेचा माज आलाय ताचा वागनात दिसतय
बरोबर बोलत आहात. विजय साहेब
धन्या मुंडे एक नंबरचा बोल घेवडा कृषीमंत्री हा शेतीअभ्यासक असला पाहिजे याला काय कळंत शायनिंग वारी महाग झाला
कशावरून रे बाळू
Gap re kelya tula kay kaltay🍌
जरा नीट बोलत जा
एकदम बरोबर बाकीच्या मादरचोदाना मुंडे वर आरोप केला तर त्यांना का राग आला तो मुंडे तुमच्या आईचा ठोक्या आहे काय भडव्यानो शेतकऱ्याचे हाल पहा जरा
तु फक्त मासे धरायचे काम कर रे
धन्या नाही तो
Dm & धनंजय मुंडे @ बाँस
तुझ्यासारेख दावणीला बाधतोत आम्ही
बोलताना जर विचार करून बोलत जा
मी शेतकरी आहे आणि आमच्या शेतीमालाला भाव मिळत नाही आणि खताचे भाव दर वर्षी वाढतात आणि
Bjp वाले म्हणतात सरकार शेतकऱयांचे आहे
म्हनतात वागत नाहीत
अध्यक्षानी न्यायालयाने दिलेल्या सुचनेप्रमाणे निलंबनाची कार्यवाही यापूर्वी केली असती तर महाराष्ट्रावर आज ही वेळ आली नसती, अध्यक्ष वेळ काढुपणा करत आहे. गद्दारी वाढत चालली आहे. भारत देशाची संपूर्ण जगात बदनामी झाली आहे, ही कोणती लोकशाही भारतात आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. कायदा कानूण काय फक्त जनतेसाठीच आहे का? राजकारणी हे कायदे मोडण्यासाठी व जनता कायद्याने मारण्यासाठी नेत्याना निवडून देते असे झाले आहे का? जनतेसाठी/सर्वसामान्य लोकांसाठी कायदा कुठेही दिसून येत नाही. किती बिकट अवस्था झाली आहे सर्वसामान्य लोकांची. अधिवेशन हे जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी व सोडविण्यासाठी नसून फक्त राजकारणासाठी आहे असे दिसते. प्रत्येक अधिवेशनाला फक्त आणि फक्त राजकारणी लोकांसाठी चर्चा असते, जनतेचे विषय महागाई, बेरोजगारी, महिलां वरिल अत्याचार, अतिप्रमाणात कर वसुली, टैक्स, ईत्या.जनतेवरील अधिभार कमी करणारी चर्चा कधी होतच नाही, कोणीच जनतेचा अधिभार कमी होण्यासाठी चर्चा का करत नाही विचार करावा सर्वानी. या उलट जनतेकडून ओरबाडून घेतलेले अतिकर, टैक्स या पैशाची कशी विल्हेवाट लावायची व आत्ता कोणता अधिभाराचा नियम करायचा याची चर्चा न करता जनतेला मूर्ख बनऊन अधिवेशनात गुपचूप कायदे नियम बनवले जातात व ते जनतेवर लादले जातात, अशी ही हुकुमशाही तील लोकशाही सुरु आहे. सामान्य माणसाची काय अवस्था झाली आहे.
मुंडे साहेब उन्हाळी अधिवेशनात तुम्ही भाजप च्या विरोधात काय आणि कसं बोलतं होता आणि आता काय बोलतात हे दुर्लक्षित करून चालणार नाही 100%
मागच कशाला सांगता साहेब खताच्या किमती 20% कमी झाल्या त्याचं काय झाले
शेतकऱ्यांच्या बाबतीत प्रश्नाचे गांभीर्य नाही, असं आशिष शेलार यांच्या वागण्यातून दिसत आहे.
अध्यक्षानी न्यायालयाने दिलेल्या सुचनेप्रमाणे निलंबनाची कार्यवाही यापूर्वी केली असती तर महाराष्ट्रावर आज ही वेळ आली नसती, अध्यक्ष वेळ काढुपणा करत आहे. गद्दारी वाढत चालली आहे. भारत देशाची संपूर्ण जगात बदनामी झाली आहे, ही कोणती लोकशाही भारतात आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. कायदा कानूण काय फक्त जनतेसाठीच आहे का? राजकारणी हे कायदे मोडण्यासाठी व जनता कायद्याने मारण्यासाठी नेत्याना निवडून देते असे झाले आहे का? जनतेसाठी/सर्वसामान्य लोकांसाठी कायदा कुठेही दिसून येत नाही. किती बिकट अवस्था झाली आहे सर्वसामान्य लोकांची. अधिवेशन हे जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी व सोडविण्यासाठी नसून फक्त राजकारणासाठी आहे असे दिसते. प्रत्येक अधिवेशनाला फक्त आणि फक्त राजकारणी लोकांसाठी चर्चा असते, जनतेचे विषय महागाई, बेरोजगारी, महिलां वरिल अत्याचार, अतिप्रमाणात कर वसुली, टैक्स, ईत्या.जनतेवरील अधिभार कमी करणारी चर्चा कधी होतच नाही, कोणीच जनतेचा अधिभार कमी होण्यासाठी चर्चा का करत नाही विचार करावा सर्वानी. या उलट जनतेकडून ओरबाडून घेतलेले अतिकर, टैक्स या पैशाची कशी विल्हेवाट लावायची व आत्ता कोणता अधिभाराचा नियम करायचा याची चर्चा न करता जनतेला मूर्ख बनऊन अधिवेशनात गुपचूप कायदे नियम बनवले जातात व ते जनतेवर लादले जातात, अशी ही हुकुमशाही तील लोकशाही सुरु आहे. सामान्य माणसाची काय अवस्था झाली आहे.
विरोधी पक्षाला सुद्धा शेतकऱ्याचे भलं करायचं सत्ताधारी पक्षाला सुद्धा शेतकऱ्याचे भलं करायचं यांना काही विरोध पाकिस्तानचा आहे
अध्यक्षानी न्यायालयाने दिलेल्या सुचनेप्रमाणे निलंबनाची कार्यवाही यापूर्वी केली असती तर महाराष्ट्रावर आज ही वेळ आली नसती, अध्यक्ष वेळ काढुपणा करत आहे. गद्दारी वाढत चालली आहे. भारत देशाची संपूर्ण जगात बदनामी झाली आहे, ही कोणती लोकशाही भारतात आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. कायदा कानूण काय फक्त जनतेसाठीच आहे का? राजकारणी हे कायदे मोडण्यासाठी व जनता कायद्याने मारण्यासाठी नेत्याना निवडून देते असे झाले आहे का? जनतेसाठी/सर्वसामान्य लोकांसाठी कायदा कुठेही दिसून येत नाही. किती बिकट अवस्था झाली आहे सर्वसामान्य लोकांची. अधिवेशन हे जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी व सोडविण्यासाठी नसून फक्त राजकारणासाठी आहे असे दिसते. प्रत्येक अधिवेशनाला फक्त आणि फक्त राजकारणी लोकांसाठी चर्चा असते, जनतेचे विषय महागाई, बेरोजगारी, महिलां वरिल अत्याचार, अतिप्रमाणात कर वसुली, टैक्स, ईत्या.जनतेवरील अधिभार कमी करणारी चर्चा कधी होतच नाही, कोणीच जनतेचा अधिभार कमी होण्यासाठी चर्चा का करत नाही विचार करावा सर्वानी. या उलट जनतेकडून ओरबाडून घेतलेले अतिकर, टैक्स या पैशाची कशी विल्हेवाट लावायची व आत्ता कोणता अधिभाराचा नियम करायचा याची चर्चा न करता जनतेला मूर्ख बनऊन अधिवेशनात गुपचूप कायदे नियम बनवले जातात व ते जनतेवर लादले जातात, अशी ही हुकुमशाही तील लोकशाही सुरु आहे. सामान्य माणसाची काय अवस्था झाली आहे.
धनंजय मुंडे नी करूणा मुंडे बरोबर विवाह बाह्य संबंध ठेवला पहिली पत्नी आसुन करूणाला मुल काढली एवढेच नाही करूणा च्या बहीनी बरोबर सेटिंग लावली अध्यक्ष महोदय याची आमदारकी घालवा अध्यक्ष महोदय
आता देशात फक्त काँग्रेस हाच पर्याय आहे🙏🙏
कपाशीचे भाव वाढले नाही
माघ बसून शेलार कशी चेष्टा करतोय शेतकऱ्यांची
अगदी बरोबर.बोललात.सर.आणि.50.किलोची.गोणी.40.किलोवर.आल्याय.
Sagle chutya bnvtata
मंत्री उत्तर देत असताना शेलार च मध्ये काय काम आहे बोलायचं
कृषी मंत्री हा b,a, c, एग्री असला पाहिजे यांना एन पी के, काय, हे कळत नाही
दनुभाऊ मोठा आवाज म्हणजे आपण हुशार मुळीच नाही अभ्यास करून बोलाव नक्की काय ते
धनंजय मुंडे पूर्ण पणे खोटी माहिती देतात, १५ दिवसापूर्वी एक आणि आता एक बोलतात, हे शेतकरी ओळखून आहेत, लक्षात राहू द्या
त्यांच्या माघे बसलेले “बघा”
मुंडे तूम्ही शेतकऱ्यांचे मंत्री आहेत ,तूम्ही घुमजाव करून उत्तर देऊन स्पष्टीकरण सांगू नका, तूमी बोलण्यात फार पारंगत आहात योग्य निर्णय घ्या
आर् देवा... हेला खतांची माहिती नाही.. हो वेगळ्याच विषयात यक्सपर्ट हाय.
कृषीमंत्री धनंजय मुंडे साहेब आता नविन नवरी सारखें वाघु नका महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांना नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचेही कबुली दिली आणि फडणवीस व शिंदें मिळून तुम्हाला खुर्चीवरून खाली खेचले पण आजपर्यंत ६०/ टक्के शेतकऱ्यांना अनुदान दिले जात नाही. आता पुन्हा तुम्हाला फडणवीस राजाने जाल्यात पकडले आहे.आणि तुम्हाला कृषी मंत्री पद दिले आहे.आता तरी मुंढे साहेब नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्याची तसदी घ्यावी.
मुंडे साहेब किती खोटं बोलणार आपण शेतकरी आहेत का?
18.46.00.......1800rs 50kg bag आहे
अरे बाबांनो तुम्हा सर्वांना शेतकऱ्यांच भलं करायच न मग तुम्हाला "पाकिस्तान" नी अडवलं कि "युगंडा" नी 😂😂😂
D A p 2013 मध्ये 450 रुपये मिळत होता आता 1350
कृषी मंत्री पाहिले शेतात जाऊन पहा maje समजेल शेती काय आहे तर
शेलार छीचोर माणूस
या शेलार ला काय रतळ कळतय, मध्ये मध्ये बोलतो.
धन्या काय होतास तू काय झालास तू 😂😂😂
अहो धनु भाऊ वाड्डेटिवारांच म्हणन आहे की २०२२ च्या तुलनेत आता खतांच्या किमती २० टक्यांनी कमी करा एवढी तरी 'करूणा' करा ना तुम्ही शेतकऱ्यांवर
अंगदी बरोबर बोले
खोटी माहिती देत राहते 2013 चे दर कमी होते 3 पट्ट शेत खताचे भाव वाढले
ही सगळी माहीती खोटी सांगत आहे मुढे साहेब
मला वाटलं धनंजय मुंडे साहेब हे शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेतील पण ते मागचं पुढं आत्ताच पुढ पण शेतकऱ्यांसाठी खतांचं कमीत कमी दर करा तुम्ही त्यांनी काय केलं आम्ही काय केलं हे नका सांगू शेतकऱ्यांच्या बाजूने त्रस्त आहे आणि खूप गरीब झालाय समजून घ्या थोडं तरी तुम्ही तरी समजा धनु भाऊ निर्णय घ्या धनु भाऊ कडून ही अपेक्षा महाराष्ट्रातील जनतेला नाही धनु भाऊंनी थोडं सुधारित होऊन शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे सत्यता असल्यासारखं कमी करून द्यावे बाजारभाव शेतकरी खूप त्रस्त आहे
Great vadettiwar Saheb
फवारणीचे औषधी चे रेट दुप्पट पणे वाढले आहे सरकारने याच्यावर काहीतरी कारवाई शेतकरी जगू देता का नाही
14 35 14 एक हात 1550 ला भेटत आहे कृषी मंत्र्यांनी खोटं बोलू नये
शेलार ला काय घंटा कळतंय सिटी मध्ये राहून!! सर्वजण राजकारण करत आहेत फक्त, शेतकऱयांची कोणाला काहीच पडलेली नाही 😮
मुंडे साहेब 2014/चा पहीले सांगा ना तीन दीवसाच कशाला सागंता
शेलारजी,तुम्ही शहरी भागात राहता तुम्हाला या बद्दल काय कळतंय😂😂
It's right question
बरोबर बोलत आहे वडेट्टीवार साहेब
धनुभाऊ तुम्ही भाषा बदली राव
वासे फिरले😂😂
बरोबर सांगताहेत विजय 12 घंटी वारसा
माझ्या मते,
ह्यांना कोणत्या गोणीत खताचे किती वजन आहे हे सुद्धा माहीत नाही.प्रत्येक खात्याचा मंत्री हा त्या विभागाचा post graduate असावा...
खरी कंडीशन आहे हे साहेब पण मंत्र्यांना याच काही घेन देन नाही
पावती 850रु चीच दिली
कांग्रेस त्याकाळात कापुस भावजासतहोता
2013 la khate evdhi mahag navhto dhnya
धनु भाऊ घरी जा हो😂😂😂
फिल्म संडक महाराणी हात हभाव
बरोबर
धनु भाऊ तुम्ही सरकारच्या बाजूने गेल्यानंतर बदलून गेला शासन किमतीमध्ये दर वाढ करत आहे परंतु तुम्ही शासनाच्या बाजूने बोलायला लागला म्हणजे शेतकरी ला हवा देत सोडून दिले शेतकरी जरी मेला तरी तुम्हाला काही फरक नाही कृषिमंत्र्यांना
Dhanya majlay to
, हॅलो अध्यक्ष साहेब शेलार कुत्रा शेलार कुत्रा आवरा
MOP takawe nahi ka Congress chya kala madhe 500 rupees la hoti ata 1700 RS kute neun thewla India maza
Brober ahe adettivar saheb
हा सर्व पैसा खोक्यांन करिता वापरत असावेत. भाजप सोबत गेल्यावर मुंडे खोटे बोलण्यात माहीर झालेत. मागून वकिली करणे बंद करा. अध्यक्ष महोदय प्रश्न विचला तेवढेच उत्तर देण्यास सांगणे. जुण्या गोष्टी सांगून सामान्य जनतेची दिशाभूल करू नका.
मुंडे साहेब शेतकऱ्यांचे विचार करा थोडा मंत्रालयात मंत्रालयात बसून शेतकऱ्याचे प्रश्न खताचे दर कमी करा
मंत्री महाराज बारीक पोत्यशची 50 किलोची बॅग किती किंमत आहे
भावा.50.किलोची.आता.सपनात.40.किलोवर.आल्याय.तीच.पिसवी.
कापूस बैग,1500लाविकीकेली
खताच्या किंमती अजिबात कमी झाल्या नाहीत.ही वस्तुस्थिती आहे.
शेतकरी हिताय निर्णय घ्या
बोगस बियाणे कोन पुरवणे ते बंघा कारवाई करा
Bgha,,, bgha,, ,,😮😮😮 shelar sahebanna nit bghaaaaaaaa....😮
💯 correct amdar saheb
बरोबर
Dhanuchi bhasha badlli....fardasuddha lajel......😇
Right bhau
बोगस कोण आहे किरीट सोमय्या शेलार यांना विचारा
Verry verry nice lave you
शेलार गुजरात मधून कधी अलात
Mop 60 ky ahe
❤
Dhanu bhau aata bolun gya next time milto ki nahi he 2024la ch kalel😂
Mala la kay bhava ahe he bol na dhanay
Ek number majlel sarkar aahe हे
Kiti chatav tela limit pahije
दुकानदार शेतकऱ्यांना औरीजीनल पावती देत नाहीत .त्याबद्दलही बोलले पाहीजे
बरोबर आहे वडेट्टीवार साहेब
हे आता आले म्हणून बीजेपी
Shelar ka madhe bolto
Shelar kashala boltat madhe madhe.gapp basave evdhe kalat nahi.
सरकार नुसतं बोलताय पण शेत तळी कागद कुणालाच मिळत नाही
साहेब सर्व खतांचे दर ५०० ते १००० रुपये वर यायला पाहिजे तेव्हा शेतकरी समाधानी होतील आणि हे आवश्यक आहे साहेब तरच शेतकरी टिकेल
काय खेळ मांडला आहे अडाणी लोकांनी
अहो वट्ट वीर साहेबांनी खताच्या किमती 20 टक्क्यांनी कमी झाल्या असा प्रश्न विचारला आहे किमती कमी केल्या का असा प्रश्न आहे त्यांचा
😂karuna
Questions ch kalat nasel tr Kay answer denar aahet,,, shiklela neta lagto tya sathi,,, fkt bol bacchan chalu aahe
पाठीमागचा धेल्या बगा
6:44
आता काय उपयोग झाला की पेरणी
मुडे लाज ठेव खताचे दर कमी कर
Vdavntivar साहेब
याच्या संवेदना जिवंत झाल्या.
त्या धनु चा नंबर नंबर पाठवा
Munde sir करुणाला kay thenar
विजय महाराज बरोबर आहे
2014 che Rate 2023 che Rate Difafance Sanga