कुठलीही संस्था स्वतः घरातून पैसे देत नाही कुठल्याही योजना स्वतः घरातून राबविल्या जात नाहीत अगोदर घरातलीच माणसं बसविल्या जातात नंतर बाहेरचे फसविले जातात पोपटाची हवा माणसाला खूप परेशान करते लालच बुरी बात है इमानदारीने काम करा मेहनत करा नक्की निसर्गाकडे एकच मागणी करा मला दुःख आणि पोलीस स्टेशन च्या पायऱ्या चढायला लागू नये बाकी कोणीच उपाशी फक्त 100 मध्ये 10% लोक चांगले आहेत आणि त्याच्यावर सध्या हे जग चालू आहे निसर्गही कोपला आहे पाणी पडत नाही अशा फसवा गिरी आणि बेईमान
आपल्या कडे या पूर्वी पण KBC ने पण असच फसवल होत ते होऊन सुद्धा आपण सगळे याच्या आहारी जात आहोत विचार करण्याची गोष्ट आहे. अजून किती फसवणार लोक , आपण सुशिक्षित नागरिक असून सुद्धा याच्या आहारी जात आहोत. ✍️
कुठलीही संस्था स्वतः घरातून पैसे देत नाही कुठल्याही योजना स्वतः घरातून राबविल्या जात नाहीत अगोदर घरातलीच माणसं बसविल्या जातात नंतर बाहेरचे फसविले जातात पोपटाची हवा माणसाला खूप परेशान करते लालच बुरी बात है इमानदारीने काम करा मेहनत करा नक्की निसर्गाकडे एकच मागणी करा मला दुःख आणि पोलीस स्टेशन च्या पायऱ्या चढायला लागू नये बाकी कोणीच उपाशी फक्त 100 मध्ये 10% लोक चांगले आहेत आणि त्याच्यावर सध्या हे जग चालू आहे निसर्गही कोपला आहे पाणी पडत नाही अशा फसवा गिरी आणि बेईमान
आपल्या कडे या पूर्वी पण KBC ने पण असच फसवल होत ते होऊन सुद्धा आपण सगळे याच्या आहारी जात आहोत विचार करण्याची गोष्ट आहे.
अजून किती फसवणार लोक ,
आपण सुशिक्षित नागरिक असून सुद्धा याच्या आहारी जात आहोत.
✍️
आम्ही पण भरले पैसे