Jayashree Thorat कोण? थोरातांचा वारसा कोण चालवणार? | Jayashree thorat | Satyajeet Tambe | Congress
HTML-код
- Опубликовано: 2 окт 2024
- #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#satyajeet #jayashreetambe #congress
सत्यजीत तांबेंना काँग्रेसचं तिकीट मिळण्यातला मुख्य अडथळा कुणाचा होता? या प्रश्नासोबतच महाराष्ट्रात सध्या आणखी एका प्रश्नाची चर्चा होतेय. तो प्रश्न म्हणजे बाळासाहेब थोरातांचा वारसदार कोण? जे नगरबाहेरचे लोक आहेत ते सत्यजीत तांबे यांच्याकडे वारसदार म्हणून बघतात. पण या बंडानंतर वारसदार म्हणून नवेच नाव समोर येतंय. ते नाव म्हणजे, जयश्री थोरात. त्यामुळेच आपण जयश्री थोरात कोण आहेत? त्यांचं सत्यजीत तांबेंशी नेमकं नातं काय? त्यांच्या नावाची आताच एवढी चर्चा का होतेय, याबद्दलच जाणून घेऊयात या व्हीडीओमधून.
#MHT021
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
निवडणूकीत यांना मराठा लोकांची मतं लागतात पण लग्न ब्राह्मण, जैन, मारवाडी लागतात, यांना तेंव्हा एखाद्या गरीब मराठा मुलगा किंवा मुलगी दिसत नाही
Khar dada
थोरात घराणे हे विखेंच्यापेक्षा प्रामाणिक आहे सज्जन
😂माहिती आहे आम्हाला काय आहे थोरात
कार्यकर्त्यांनी सतरंज्या उचल्याव्यात हे सगळ्याच पक्षात सुरु आहे
कार्यकर्त्यांनी वेळीच सावध व्हावे कारण हे राजकारणी यांच्या जीवावर मोठे होत आहेत.
🥕🥕🥕🥕 कार्य करते
तिसऱ्या मुलीविषयी सांगितलं नाही तूम्ही तुमाला पण माहिती आहे म्हणा सांगितलं तर आपला चॅनेल संपला म्हणा😂😂😂
खूप काही बोल जात आहे पण खरं काय आहे ते तुम्ही तरी सांगा लोकांना पण समजू द्या ना......
Hich comments baght hoto mi😂😂😂😂😜
नवरा जैन 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
वाद हा बातम्या देणारे टी.व्ही. वाल्यांना दिसतो.पण थोरात यांच कुटुंब मी बरेच दिवसांपासून पहातो आहे. वाद हा विषय त्यांच्या जवळ पास ही फिरकत नाही. अगदी ते कट्टर विरोधकांशी ही वाद घालत नाहीत. महाराष्ट्र राज्यातील हे एकमेव उदाहरण आहे.
थोराताना बदनाम करू नये
अजून पुढच्या पाच पिढ्यांना वारसदार लावून जा! लाजा वाटत नाही का? जनतेचे किती शेण खाणार आणखी! एखाद्या गरिबाला वारसदार करा ना?
नातेशाही आणि घराणेशाही अशीच पिधन पिढ्या चालून द्या बस्स
तीन वेळाच आमदार असावा आणि नंतर त्यांच्या नातेवाईक ससुद्दा १५ वर्षे आमादार नसावा असा कायदा करा तरच घराने शाही थांबेल
सत्यजित तांबे योग्य निर्णय घेतला.
यांच्याच घरात सर्व हुशार बाकी कार्यकर्ते v janta मूर्ख
कार्यकर्ते कोमात
Is really dispute between throat and tambe?
घराणेशाही राजेशाही भारतात जाणारच नाही
गुलामी रक्तातच भिनलेली आहे नागवंशी लोकं मध्ये
No one can replce satyajeet tanmbe bcoz he struggle sustain on the political field.....and satyjeet tamber is an inspirational personality.....
घराणे शाई दुसर काय
निवडणूक ही पैशाच्या जोरावर होतात उमेदवार काय काम जनतेसाठी करेल हा हेतु नसून तो त्याची मालमत्ता वाढेल हा हेतु!ल़ोकाना पैसे वाटून मतांची झोळी भरणे हेच खरे यांतून शिक्षक देखील मत देताना सुटला नाही ""खरा तो एकची धर्म ""
वारसदार कोण हे आताच कशाला ठरवायचे थोडेसे भविष्यावर सोडून दिलेतर नाही का चालणार ? ? धन्यवाद
त्याशिवाय चाय बिस्कीट कसे मिळेल
त्याशिवाय टीआरपी कशी वाढणार?
Satyajit tambe and Dr Thorat should be win in congress
घराने शाही
कार्यकर्त्यांनी विचार करावा......
शेवटी मामा भाच्याला साथ देणार
निवडून नसते येत
Mg रुग्ण कुठे होते jashrii ताई
तुमची first responsibility तुम्हीच सांगा
बाळासाहेब आठ वेळा निवडून आलेले आहेत चुकीची माहिती देऊ नका 1985/90/95/99/2004/09/14/19
पण माजलेले गाव गुंड कंट्रोल करता नाही आले
नवरा जैन केला जयश्री ने
बाकी सगळे वांजुटे आहेत का
जयश्री ताई असो किंवा सत्यजीत दादा, दोघेही त्यांच्या त्यांच्या जागेवर एकदम योग्य आहेत, खरं तर संगमनेर आणि नगरकरांना हेच वाटत की हे दोघेही भाऊ बहिण पुढे महाराष्ट्राचं नेतृत्व करू शकतात.
घराणे कौन ते ही असो...पक्ष कुठलाही असो..... फक्त स्वतःचा स्वार्थ... विकासाच्या नावाने तीन तेरा...
या पलीकडे दुसरे कायच नाही....
देशाचा युवा जागा होवो.... घराणेशाही संपवो.
🙏💯👍👍👍
Mast politics chalale aahe.
Mast
बाकी कोणी लायक नाही वाटत
फक्त सर्व पाहिजे आपल्यालाच..
सर्व फॅमिली साठी
बाकीच्या कार्यकर्त्यांनी फक्त खुर्च्या सतरंज्या उचलणे...
थोरात साहेब झिंदाबाद
" जयश्री ताई कार्यकुशल नेतृत्व "..
" वारसा बाळासाहेबांचा -
नेतृत्व विकासाचं "...👍👌👍👌