उद्धव ठाकरे म्हणाले आधी लग्न तोडतो, मग साखरपुडा करू… | Dinesh Kanji | Sandeep Deshpande | Interview
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- #dineshkanji #sandeepdeshpande #rajthackeray
#uddhavthackeray #adityathackeray #worli #devendrafadnavis #ajitpawar #eaknathshinde #maharashtra #sharadpawar #shortsvideo #supriysule #marathaaarkshan
Follow us on X (Twitter ) at:
X.com/NewsDanka
Follow us on Facebook at:
/ newsdanka
Follow us on Instagram at:
...
Visit our Website for more content at:
www.newsdanka....
मी ब्राह्मण आहे संदीप दादा म्हणतात ते खरं आहे.मी अनेक ब्राम्हण कुटुंबात जातपात न बघता मदत करण्याची भूमिका आहे.
उत्तम विवेचन संदीप जी
मुलाखत आवडली. खूप खरी जाणवली. हे अगदी खरं आहे की
महाराष्ट्रात नीच पातळीवर गेलेल्या राजकारणाला नागरिक कंटाळले आहेत.
सुंदर विश्लेषण संदिप देशपांडे जी जय महाराष्ट्र जय मनसे. 👍👍👌👌
संदिप देशपांडे यांचे बरोबर बोलणे आहे या वेळेस फक्त म न से च निवडुन येणार
छान मुलाखत, intelectual.
अभिनंदन संदिपजी,
खरंच महाराष्ट्रातील मतदारांनी एकदा राज साहेबांच्या हातात देवून अनुभव जरूर घ्यावा.नक्कीच जनतेला वाटेल की यापूर्वीच म न से ला सत्ता द्यायला हवी होती.
मी आत्ता अमेरिकेत आहे गेली 4 महिने. पण मला आत्ता पर्यंत एकही खड्डा दिसला नाही. अमेरिका समृद्ध आहे म्हणून रस्ते चांगले आहेत असं नाही. रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका समृद्ध आहे.
या बघायला कल्याणला किती खड्डे आहेत ते बोट चालते समुद्रात
देशपांडे यांच्या सारखे लोक राजकारणात असतील तर देशाची सर्व क्षेत्रात झपाट्याने प्रगती होईल.
मुघल सेनेचा प्रमुख बाळा साहेबांच्या विचारांना संपाऊन टाकणारा उद्ध्वस्त वाकरे वाट लावलीस सच्चा शिवसैनिकांची
स्वच्छ आणि सरळ मुद्दे आहेत मुंबईतील जास्तीत जास्त जागा मनसे ला मिळाल्या पाहिजे
खुपच छान विषयावर चर्चा झाली... दोघांचंही अभिनंदन... आता एकच पक्ष फक्त आणि फक्त म... न... से... राज साहेब जिंदाबाद...
आणि मनसे या पक्षाचे उमेदवार प्रचंड मताने निवडून आले आणि सत्ता स्थापन केली तर आपल्या आई, बहिण नक्कीच सुरक्षित राहतील, कोणाचीही हिंमत होणार नाही वाकड्या नजरेने बघण्याची.
उद्धव ने 2019 मधे जनतेशी गद्दारी करुन महाराष्ट्र चे राजकारण नासवून टाकले.
@@suhaspatil6384 आमदार व्हायची लायकी नसलेला माणूस. जनतेने त्याला घरी बसवल पाहिजे.
@@suhaspatil6384 आमदार व्हायची लायकी नसलेला माणूस. जनतेने त्याला घरी बसवल पाहिजे.
Perfectly said.
दिनेशजी, आपण जी मुलाखत श्री देशपांडे यांची घेतली, ती मला खूप भावली, मनसे ची जी विचार सरणी ती शुद्ध आहे खरोखरीच श्री राज ठाकरे यांना एकदा सत्ता द्यावी, आणि हा बद्दल आवश्यक आहे, माझा संपूर्ण पाठिंबा आहे, काम करण्याची इच्छा आहे पण वयाचे बंधन आहे, पुन्हा एकदा धन्यवाद
एकदम सत्य बोलले
राजसाहेबांनी एकटच चालावं.... ऊबाठा हा कवट्या महाकाल आहे कधिबी गुलीगत धोका देऊ शकतो 😂😂😅😅
अतिशय परखड मत मांडले आहे संदीप देशपांडे सर आपण. धन्यवाद मी देतोदिनेश कांजी सरांंना कारण जणते मधील तळागाळातील चे नेते हे आपले जनतेचे विचार मांडतात
मनसेचा फायरब्रँड संदिप 👌👍👍
फायर देशपांड 🎉❤🙏🇮🇳🚩🎉🎊
खरच मनसे हा राजसाहेब ठाकरे यांचा पक्ष सत्तेवर यायलाच पाहिजे, भ्रष्टाचार करणाऱ्या मंत्र्यांना लोक निवडून देतात.
पवार आणी ठाकरे नी मराठी मानसा च्या नावा वर राजकरण करुन आपला व आपलया परिवारा चा भरपूर विकास करुन धेतला।। जय महाराष्ट्र।।
उबाठा म्हणजे सर्वात खालच्या पातळीवरच राजकारण. मनसे आणि भाजपाची indirect युती व्हावी ही मनापासून इच्छा. विधानसभा निवडणुकीत उबाठा सेनेचा सुपडा साफ झाला पाहिजे.
अजित पवार अडचण आहे
@@VikashGhagrum-it6tk म्हणूनच indirect म्हंटल.
त्या ऊबाठाल्या तर घरी बसवायला पाहिजे
28:11 जनतेच्या फायद्याच्या बातम्यांचे युट्युब चैनल-
DD sahyadri, Mumbai AIR news, News on AIR pune, DLS news , DD News ,
News on air Android App for live radio, dilkhulas program,
प्रस्थापित दिर्घकाळ राजकारणात आहेत .व प्रचंड प्रमाणात माया जमा केली आहे.त्याना काहीही काम राहिलेले नाही.व वयही राहिले नाही.त्यामुळे हे सर्व पक्ष राज्य व देश पेटवायची कामे करत आहेत.
पेटवण्याच काम करत आहेत.या बद्दल काय म्हणायचं.या साठी सुज्ञ जनतेनी विचार करावा ही नम्र विनंती.
Great Sandeep Deshpande 🔥🔥🔥
Sandip भाऊ 🚩♥️
आता फक्त मनसे ❤🎉
नबर एक मुलाखत केली सदीप याणी
राजसाहेब खूप खरे आहेत
टि व्ही वाल्यांनी खरी अराजकता माजवली आहे आपल्या महाराष्ट्रात
बरोबर
अगदी बरोबर बोललात
हे न्यूज चॅनल वाले पैसै कमवण्या साठी किती हि खाली पडतील काहीं ही करतील
खऱ्या बातम्या कधी च दाखवणार नाही
आणि फालतू लोकांना टीवी वर बोलवून डिबेट चालवतात काहीं ही दाखवतात....
28:11 जनतेच्या फायद्याच्या बातम्यांचे युट्युब चैनल-
DD sahyadri, Mumbai AIR news, News on AIR pune, DLS news , DD News ,
News on air Android App for live radio, dilkhulas program,
Great man,,,hat's off
गुणरत्न सदावर्ते यानी वाजवली.
वरळी मधला पुढचा आमदार संदीप देशपांडे असतील❤
❤
या विधानसभेला मनसेचे जास्तीत जास्त आमदार निवडून द्यावे जय महाराष्ट्र
अतीशय सुंदर मुलाकात .
Welldone Sandip.
यंदा मनसे 💯🚩🚂❤️
एका अतिशय संवेदनशील मुद्द्याला जास्तीत जास्त तापवून त्यावर आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न होता . बंद पुकारून सामान्य जनतेला वेठीला धरू पाहणार्यांना न्यायालयाने चांगलीच चपराक लगावली आहे .
निवडून एका बरोबर सत्ता दुसऱ्या बरोबर हे मतदाराबरोबर गद्दारी नाही का?????
नक्कीच आहे.
वास्तविक आपण सुद्धा इतके निष्क्रिय आहोत की ज्यावेळी उद्धव ठाकरे युती तोडून पवार यांच्या बरोबर जुगाड करत होते त्यावेळी का नाही आपण लाखोंच्या संख्येने मातोश्री वर धडक दिली. कमीत कमी मोठया प्रमाणात निषेध तरी नोंदवायला हवा होता. अर्थात आता काय झालं ते झालं.
ती उद्धव ठाकरेंनी केली
मध्यम वर्गीय पगारदार वर्ग आहे जो रस्त्यावर येवू शकत नाही किंवा एखाद्या नेत्याच्या दारी वारंवार जावू शकत नाही असल्या नागरिकांना एक सामाजिक जबाबदारी म्हणून काही करणे शक्य आहे का?
दिनेश जी शेवटचे आभार मानताना तुम्ही संदीप असं म्हणायच्या ऐवजी सुरेश जी असं म्हणालात !!
बाकी मुलाखत मस्त झाली .
खुप छान संदीप जी.जय मनसे
मतदार बांधवांनो उघडा डोळे बघा नीट ऐका नीट ऐकदा मनशेला निवडणुकीत विजयी करा ऐकदा देउन तर बघा नक्कीच यावर विचार करा
🙏🙏🙏🙏🙏🙏
अबकीबार मनसे 200 पार,
कसं घडणार?
राज साहेबांनी,,,
भाजप बरोबर युती करून,,,,
राज्याच्या भरभराटीचे राजकारण करावे
⛳⛳⛳⛳⛳
Well spoke. Deshpandeji keep it up🌹 wish you best luck in future
मराठी मराठी म्हणत मराठी माणसांच्या भावनांशी त्यांनी खेळ केला , आणि फक्त स्वतःचा फायदा करून घेतला .
सगळ्यानी तेच केलंय कोणी अपवाद नाही....
मनसे 🙏
Jay manse ! Manse zindabad 🙏
संघटना बांधुशकले नाही पण नेतृत्व खरे बोलतात
भवानी सहकारी बँक मध्ये ज्यांनी गुंतवणूक केली तो पैसा दुसरी मातोश्री बंगला बांधला
संदीप दादा देशपांडे यांना शुभेच्छा💐 वरळी मतदारसंघ
संदीप देशपांडे हा माणूस खूप खूप आवडतो .फक्त अडचण अशी आहे की तो जातीनं ब्राह्मण आहे.अन्याय अतिशय हुषार व बुद्धिमान व चारित्र्य संपन्न व्यक्तीमत्व असून देखिल त्याचा देशाला वपक्षाला लाभ होत नाही.
मराठी माध्यमें आगीत तेल होत आहेत. 😡😡
Very Nice Debate 🔥🔥🔥🔥
B j p+manshe =maharastra
आत्ता पर्यंत झालं गेलं सोडून दिलं, पण मनसे ला जर पुढील १० वर्षाच्या वाटचालीचा आराखडा मांडायचा असेल तर, भाषा , राज्य यावरून पुढे जात, राष्ट्रीय राजकारणात भाग घ्यावाच लागेल. त्यांनी ४०% शक्ती, टप्प्या टप्प्याने राष्ट्राबांधणीवर केंद्रित करावी लागेल.
कानजीसर, आपण संदिपजी सारख्या "बाप माणसाची"मुलाखत घेतली आहे.स्तुत्य उपक्रम आहे.धन्यवाद.
वरली के आमदर साहेब ❤
महाराष्ट्राला राज ठाकरेंची गरज 💯🚂
फुकट पोषण बंद करण आवश्यक आहे .
आमच्या सारख्यांच्या हुशार मुले मेडिकलला आरक्षणामुळे ऍडमिशन मिळत नाही म्हणून विदेशी जतात.आणि तिथे खूप कष्ट आहेत.तिथे नोकर माणूस ठेवायला परवडत नाही,सुतारकाम छोटी छोटी इलेक्ट्रिक ची कामे स्वतः करायला लागतात.पण तिथे कामाच्या ठिकाणी तुम्हाला योग्य मान आणि मोबदला मिळतो.
संदिपजी आपण सन्मा.श्री राजसाहेब ठाकरे यांचे एक अभ्यासू शिलेदार म्हणून जनतेला पोचपावती दिली आहे.माय मराठी महाराष्ट्र,मराठी माणूस,भाषा व संस्कृतीच्या भल्यासाठी यावेळी महाराष्ट्र मनसे शिवाय दुसरा कुठलाही विचार करणार नाही याची ग्वाही देतो.❤
मनसे🔥🔥🔥
पूर्वी शेतीप्रधान असलेला देश, आता जातीप्रधान झालाय 😢😢
Great great and only great interview hat's off to Sandip Deshpande ji oak senior citizen from pune
🙏🙏🙏
जय मनसे
फायर ब्रँड संदिप देशपांडे
मनसे पक्षाला या इलेक्शन मध्ये खूप स्कोप आहे... मराठा आरक्षण सारख्या गंभीर विषयावर परखडपणे मत मांडणारा राज ठाकरे हा एकटा नेता होता... फक्त रंगारी जींना थोडंसं घराबाहेर जास्त पडायला सांगा आणि महाराष्ट्र फिरून फिरून पिंजून काढायला सांगा.. तुमचा पक्ष फक्त शहरात मर्यादित ठेवू नका.
बाकी जनता तुम्हाला साथ देईलच.
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
पत्रकार दिनेश कांजी कोणत्या जातीचे आहेत हे माहीत नाही पण
मराठी भाषेत बोलतात म्हणून त्यांनी घेतलेली मुलाखत बघत आहे.
80टक्के स्थानिक हा नियम आणा
❤❤
देशपांडे साहेब तुम्ही माहिम मधुनच विधानसभा निवडणुक लढवावी वरलीतुन दुसर्या उमेदवारी देणे ही माझी विनंती आहे
.... Hya don bhavanchya vaiyaktik hevedavyat ani bhau bandki madhe Maharashtrala kadichahi interest nahi
Nice Discussion - Mudde pan Mandle, ani tyancha logical explaination dila
उद्योगधंदे येवू नये म्हणून कोण प्रयत्न करतात.
उद्धव ठाकरे
जय मनसे❤❤❤
महान क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू जयंती,भाजपा ज्येष्ठ नेते अरूण जेटली पुण्यतिथी, श्रीमंत् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज (टेंबे)जयंती, आदर्श समाजसुधारक राष्ट्रसंत श्री भगवान बाबा जयंती, लोकप्रिय कवियित्री बहिणाबाई चौधरी जयंती,भाषा शास्त्रज्ञ प्राचीन इतिहास संशोधक समाजसुधारक रामकृष्ण गोपाळ भांडारकर पुण्यतिथी, भारतीय स्वातंत्र्यसैनिक ब्रिटिश कालीन बाॅंबे राज्याचे पंतप्रधान स्वातंत्र्यानंतर बाॅंबे राज्याचे मुख्यमंत्री बाळासाहेब गंगाधर खेर जयंती, मराठी पत्रकार नाटककार राजकारणी नरसिंह चिंतामण केळकर उर्फ तात्यासाहेब केळकर जयंती,
3:50 Every bodies responsibility is nobody s responsibility.
पण लाडकी बहीणीचे फ्लेक्स आयतावेळी कसे तयार झाले.
शंभर टक्के खरं आहे... भाजप + मनसे जवळ येऊ नये म्हणून त्यांनी झुलवत ठेवलं आणि बाहेर परसेप्शन तयार केलं की राज ठाकरे कसे अहंकारी
मी आता निवृत आहे, तरुणपणी, मुंबईत राहत असताना, मि देखील त्या योजनेत घरासाठी पैसे भरले होते, पण निराशाच झाली.
Let us see the stand of MNS with respect to NANAR REFINERY & WADHWAN MEGA HARBOUR.
This will be litmus test.
Khup chan sandeep bhau teri vale malak marathi aahet pan chiri miri sathi konala he rent ne ti jaga apliach marathi manase vichar na karata detat...Aani nantar angalat aale ki mns athavate
जणता बिकाऊ आहे भोगतात आपल्या कर्माची फळं
असे पैसे वाटणे मुळीच बरोबर नाही. हे पैसे नेमकेपणाने वापरले जातील अशी खात्री नाही. गरजू महिलांना काही मदत करायचीच असेल तर सणासुदीच्या कालावधीत एखादा गॅस सिलेंडर मोफत वा सवलतीत द्यावा. सुट्टीच्या दिवसामधे सवलतीत प्रवास सुविधा देण्यात यावी. अशा सारख्या योजना आखणे गरजेचे आहे.
You are great diskas in manshe good
राज ठाकरे यांनी मुंबई गोवा हायवेचा विषय गेल्या गणपतीत हाती घेतला होतात त्याचे राज साहेब या सोडवुन दिला नाहीत
आपल्या लोकांची पण चूक आहे.👍🏿
खरंच एकदा सर्व छोट्या मोठ्या उद्योजकांचे सर्वे करा. कोणा कडे किती परप्रांतीय कर्मचारी आहेत आणि का त्यांनी मराठी लोकांना संधी दिली नाही याचीही कारण मीमांसा करा. उद्योजकांना कोणतीही धमकी न देता खरी कारणे समजून घ्या. त्यानुसार मराठी workforce तयार करा.
बंद खोलीत काहीही केलं तरी जगाला दिसत नाही व कळत नाही.तेव्हा बंद खोली ह्यातून खोटं बोलायला वाव आहे.राजकारण्यांनी बंद खोलीचं माध्यम वापरून स्वत:ची चामडी बचाव राहावे.धन्य ती बंद खोली व धन्य ते राजकरणी .
Deshpande var attack karnyaranche Kay zale?
आपल्या येथील जनतेला विचाराल तर सांगता येईल काय ?
Who ruined new Marathi Generation. ? Why Marathi Boys are nof coming fprward for working Industry for smallbusiness where 12 hrs working is required.
2014 ला बिजेपी सोबत युती केली असती तर आज मनसे 30-40 आमदारा सह सत्तेत असता.
साहेब मला देशपांडे साहेबाना भेटायचे आहे आपण भेट घडवू शकता का मी संगमेश्वरचा आहे मला साहेबाना भेटायचे आहे आपण भेट घडवू शकता का
Hazrat janab ko kuch na kahu waqf boor aur sare musalman bhai hai sir unke piche ab ye sal hajj ko jane wale hai ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤