शिरसाठ जी आरोपी हा पोलिसांच्या ताब्यात आहे .सरकार तुमचेच. मग लोकांना काय भडकावून काय उपयोग. तुमच्यात हिंम्मत आहे ना मग तुम्ही कायदा घ्या हातात व संपवा त्या नराधमास. आहे हिंम्मत. कर खलास. .शिरसाठ राजकीय भाषण ऐकून कंटाळा आला तुम्हीच ठेचा
@ashishkhaअरे गाढवा, जया बच्चन नि सांगितले आरोपीचे मोब लीचींग करा.दुसऱ्या दिवशी आंध्र पोलिसांनी mob lliching केले करून चौघांचा encounter केले.हिस्ट्री बघ जरा.dye4941
संजय राठोड अजून मंत्री आहे त्याच काय?तुमचा त्यांना पाठींबा आहे ना.हे कसले लोकप्रतिनिधी? हे नेते बेजबाबदार आहेत. ही लोकं फक्त लोकांच्या भावनेशी खेळतात. या लोकांची बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं नावं मुखी घेण्याची लायकी नाही.
आरे सरकार तूमच ग्रहमंत्री तूमचा वाट कोनाची पाहता तो नराधम द्यान जनतेच्या हावाली करा,ते सोडल त्या जनतेवरच लाठीचार्ज केला, लाठीचार्जला तूमचा पांठीबा आहे का,जर तूमचा पाठींबा नसेल तर ग्रहमंत्र्यांचा नीसेद करनार का,
आमदार तुम्ही का लोक मध्ये फिरत जा तुम्ही गाडी मध्ये फिरत आहे तुम्ही बोलता ते करून दाखवलं तर चांगले होईल आता बाळासाहेब ठाकरे असते तर मुंबई बंद झाली असती
शिरसाट साहेब आपणच विधानसभेत आवाज उठवून कायदा कठोर करणे गरजेचे आहे जेणेकरून अशी हिम्मत कुणी करणार नाही कोपर्डी चाही निकाल अद्याप बाकी आहे त्याचाही विचार आपण सर्वांनी केला पाहिजे लवकरात लवकर नराधम फासावर जाईल अशी कार्यवाही करण्याची कायद्यामध्ये तरतूद करणे आजची काळाची गरज आहे
साहेब माझऺ असं म्हणणं आहे की अशी घटना घडते त्या वेळी स॑त्तादारी अप॑क्ष यांनी तातडीची सर्व पऺक्षिय बैठक बोलावून त्या आरोपी ला काय शिक्षा द्यायची याचा ठराव करुन ताबडतोब शिक्षा करण्यात यावी कोर्ट कचेरी करु नये असे केल्यास योग्य ठरेल •
अरे तुझी भावना असून काय उपयोग, सरकार तुमचे आहे, मग फक्त बोंबलत बसण्यापेक्षा कृती कर रे माकडा, त्या पोलीस निरीक्षकाची बदली करण्यापेक्षा बडतर्फ का केले नाही,
कायदा उडत गेला अरे कशाला रजयघटनेची शपथ घेतली राज्य चालवायची आणि सगळ्या जनतेला समान न्याय द्यायची.... अरोपी ला न्यायालय नक्कीच शिक्षा करेल पण तुम्ही कायदा पाळा जनतेला उकसवणे सोडून द्या जनता ही तुम्हालाही अशीच वागणूक देतील जेंव्हा तुम्ही मतदारांना डावलले असेच लोकांनी करायला पाहिजे होते का
असं असेल तर पहिला नंबर संजय राठोडचा लागला पाहीजे पुजा चव्हाण ही पण महाराष्ट्रची लेक होती पण तुम्ही त्याला सरकार मध्ये घेऊन मंत्री केलं त्यामुळे समाजात काय मेसेज गेला
कुणी ठेचा, लाज वाटते आम्हाला तुमच्यासारख्या नेत्यांची. अरे पोलीस तुमचे आहेत, त्यांच्या ताब्यात आरोपी आहे तुम्ही सत्तेत आहेत आणि कुणाला सांगता ठेचा म्हणुन.तुम्हाला काय खुर्च्या उबवायला निवडुंग दिले आहे का? तुमचे घरं , मालमत्ता, तुमचे मुलं, नातेवाईक मोठे करण्यासाठी सत्तेत बसवले आहे का?
योगी सरकार ची स्वप्ने पाहण्यासाठी, साधू संतांचे विचार आचरण करणे खूप महत्त्वाचे आहे. तेंव्हाच विकृतीचा राग येइल. बोलू नका डायरेक्ट मग त्याला रस्त्यावर सोडा. मग बघा जनता आपलं कामं करेल.
शिरसाठ जी आरोपी हा पोलिसांच्या ताब्यात आहे .सरकार तुमचेच. मग लोकांना काय भडकावून काय उपयोग.
तुमच्यात हिंम्मत आहे ना मग तुम्ही कायदा
घ्या हातात व संपवा त्या नराधमास.
आहे हिंम्मत.
कर खलास.
.शिरसाठ राजकीय भाषण ऐकून कंटाळा आला
तुम्हीच ठेचा
आरोपी जामिनावर बाहेर आला की ठेचा, तेव्हा तुम्ही सगळे थंड पडलेले असाल
@@ashishkhadye4941तु छक्का आहे का रे
😂😂
येडझव्या सरकार तुमचं आहे,,
नामर्द तुमचे सरकार आहे तूच कायदा हातात घेऊन देचून काढ बघू या नराधमाला आहे हिम्मत बोलाची कढी बोलाचा भात निरलजम सदा सुखी
आरोपीला जेल मधुन जनतेच्या ताब्यात द्या मग बघा कसा ठेचतात ....
आरोपी कायदेशीर जामिनावर बाहेर आला की ठेचा, तेव्हा तुम्ही सगळे थंड पडलेले असाल
Jantekade sopvaa.
ह्या घटनेला धरून दे राजीनामा आमदारकीचा बघू
घरीच बसा तुमी.जनताच बघेल आता.
अरे तुझ्या राज्यात.... त्या मुलींवर अत्याचार तर झालाच... पण अंतरवली सराती ला जसा लाठचार्ज झाला... तसाच प्रदर्शन करणार लोकांवर झाला माकडा....
Are malda.. kolkata la konche government hote...pappu cha gu kahnare lok ata khup udtil
एकदम ओके साहेब पण एक सांगा बारा तास मूलीच्या वडीलाला पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवून रिपोर्ट न घेणारा पोलीसांचे काय करायचे
बरोबर 👌👌
तुम्ही आरोपीला सोडा जनता बघेल काय करायचं ते तुम्ही शाहणपण शिकवु नका
आरोपी जामिनावर बाहेर आला की ठेचा, तेव्हा तुम्ही सगळे थंड पडलेले असाल
@ashishkhaअरे गाढवा, जया बच्चन नि सांगितले आरोपीचे मोब लीचींग करा.दुसऱ्या दिवशी आंध्र पोलिसांनी mob lliching केले करून चौघांचा encounter केले.हिस्ट्री बघ जरा.dye4941
@@ashishkhadye4941तु छक्का आहे का रे
संजय राठोड अजून मंत्री आहे त्याच काय?तुमचा त्यांना पाठींबा आहे ना.हे कसले लोकप्रतिनिधी? हे नेते बेजबाबदार आहेत. ही लोकं फक्त लोकांच्या भावनेशी खेळतात. या लोकांची बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं नावं मुखी घेण्याची लायकी नाही.
आरे सरकार तूमच ग्रहमंत्री तूमचा वाट कोनाची पाहता तो नराधम द्यान जनतेच्या हावाली करा,ते सोडल त्या जनतेवरच लाठीचार्ज केला, लाठीचार्जला तूमचा पांठीबा आहे का,जर तूमचा पाठींबा नसेल तर ग्रहमंत्र्यांचा नीसेद करनार का,
साहेब , मग तुम्हीच कायदा हातात घेऊन त्याला रस्त्यावर काय करायचे ते करून दाखवा ना . लोकांना का सांगता
सर पहिल्यांदा अगदी बरोबर बोलले.🙏🙏🙏
बेकायदेशीर सरकार म्हणून महाराष्ट्रची वाट लागलेय
Ekdm khare aahe saheb mi sahmat aahe
Agadi barobar hi sir
बोलता तसे करून दाकवा. शिरसाट साहेब.
Good shar
खरंच आस झाले पाहिजे
आमदार तुम्ही का लोक मध्ये फिरत जा तुम्ही गाडी मध्ये फिरत आहे तुम्ही बोलता ते करून दाखवलं तर चांगले होईल आता बाळासाहेब ठाकरे असते तर मुंबई बंद झाली असती
Good
राईट
अतिशय योगे बोलले साहेब
आरे सरकार तुमच गृहमंत्री तुमचा तुम्ही काय उ... तात न्याय कुणाकडून मागायचा 🤬🤬
शिरसाठ साहेब आंदोलन करणाऱ्या लोकांनाच तुमच्या पोलिसांनी अटक केली हे कसं काय?तुमचे पोलिस कुणाला वाचवित आहेत?
साहेब शिवसेना सोडताना किती ×××× घेतले
अहो हे जर जनतेनेच करायचंय तर तुम्ही सगळ्यांनी राजीनामा द्या
शिरसाट साहेब आपणच विधानसभेत आवाज उठवून कायदा कठोर करणे गरजेचे आहे जेणेकरून अशी हिम्मत कुणी करणार नाही कोपर्डी चाही निकाल अद्याप बाकी आहे त्याचाही विचार आपण सर्वांनी केला पाहिजे लवकरात लवकर नराधम फासावर जाईल अशी कार्यवाही करण्याची कायद्यामध्ये तरतूद करणे आजची काळाची गरज आहे
सत्तेत बसुन लोकांना हुसकावून द्यायचे आनी नंतर त्याच्यावरच लाठीचार्ज करायचा वारे सरकार
मुकुल वासनिक चा भाऊ दिसतो हा माणुस 😂
बास्स ,आता घरीच बसा.भावना योग्य व्यक्त केल्यात ,धन्यवाद.पण सरकार तुमचा आहे.गृहमंत्र्यांच्या राजीनामा मागा.
अगदी बरोबर आहे पण नेत्यांचे मुले असतील तरीही मान्य आहे का राजकारणान्यआ
अरे तु सत्तेत आहेस ना निर्णय घ्यावा नाही तर बाजूला व्हा सरकार मधून
मग द्या नाही जनतेच्या ताब्यात, तुडवू द्या जनतेला त्या नराधमांना....
खरोखरच अशी घटना घडली की त्वरीत एनकाउंटर केले की पुन्हा अशी घटना कुणी स्वप्नात सुद्धा करणार नाही
शिरसाट साहेब हैदराबाद मध्ये जसं झालं तसं करा ना या महाराष्ट्राला शिवसेनेची ताकद करा एन्काऊंटर
साहेब संजय राठोड तुमच्या बाजूला बसला आहे त्याला पण ठेचा की तुम्ही
देवेंद्र फडणवीस ला सांगा का लाठीचार्ज केला म्हणून विचारा आपल मत योग्य आहे रोखठोक आहे
सिरसाट साहेब लोकांना का सांगता सरकार तुंमचच आहे तुंम्हीच ठेचा बघु तुंमची हिंमत.
पोलीस यंत्रणा लाचखोर आहे त्यामुळे आशा घटना घडतात. याला जबाबदार महाराष्ट्र सरकार
अगदी बरोबर बोलत आहेत हे
Tumhala pan mulagi asel na mag kay nirnay ghetla asta tumhi sarkarmdhe aahe na gruhmantri tumacha mag kay vat pahta dya fashi na 😊😊😊😊❤❤
सिरसाठ मंत्री पद कधी...... बर बर का ...... तू काय केल.....
तुमच्या मताशी आम्ही सहमत आहोत साहेब त्वरित इन काउंटर करा
गोड बोलून जनतेची दिशाभूल करणे, खोटी सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न, तुम्ही गृहमंत्री वर दबाव टाका,घे अँक्शन
नक्की बोलत आहे ते बरोबर आहे
कुठं चाललय महाराष्ट्र काही धक आहे का नाही
शिरसाट तुम्ही सत्तेत आहात तुम्हीच कायदा हातात घ्या व द्या शिक्षा आरोपीला दुसऱ्यांना उपदेश करू नका .तुम्ही त्या परिस्थितीला तोंड देवू शकाल .
कायदा कायदा करू नका परत परत अशा घटना होतात सरळ इन काउंटर करा
फक्त ते बोलबच्चन आहेत.ठेचून काढा असे बोलू नका ठेचून काढा व कृती करून दाखवा
या बाबतीत मी तुमचा सोबत आहे...
साहेब माझऺ असं म्हणणं आहे की अशी घटना घडते त्या वेळी स॑त्तादारी अप॑क्ष यांनी तातडीची सर्व पऺक्षिय बैठक बोलावून त्या आरोपी ला काय शिक्षा द्यायची याचा ठराव करुन ताबडतोब शिक्षा करण्यात यावी कोर्ट कचेरी करु नये असे केल्यास योग्य ठरेल •
संजय शिरसाट साहेब कायदा उडत गेला म्हणण्यापेक्षा ज्याप्रमाणे बेंगलोरला एन्काऊंटर झालं त्याप्रमाणे कायदा उडत गेला ही कसली भाषा वापरत आहे
देशातील सर्व बालवाडी, बेबी सिटिंग चे धंदे बंद करा
Tuzya mukkhyamantri aani gruhmantrila sang
तुम्हीच मारा की त्याला , तुमचच सरकार आहे ना , का फक्त लोकांना प्रवृत्त करता 😢
पवार ठाकरे निच प्रवृतीचे राजकारण करु नका
गृहमंत्री या पदावर फडणवीस यांनच काम म्हणून यशस्वी आहेत त्यांना पक्ष फोडण बरोबर जमत त्यांनी राजीनामा द्यावा
उत्तर प्रदेश सारखं करा ना साहेब योगी मॉडेल वापरा योगी मॉडेल घरावर बुलडोझर आणि एन्काऊंटर
अरे तुझी भावना असून काय उपयोग, सरकार तुमचे आहे, मग फक्त बोंबलत बसण्यापेक्षा कृती कर रे माकडा, त्या पोलीस निरीक्षकाची बदली करण्यापेक्षा बडतर्फ का केले नाही,
तु खरा नेता अससील तर उद्या ठेचायला बदलापूरला या आरोपी पोलिसांकडे आहे.
सत्तेमध्ये तुम्हीच आहात तुम्ही असताना असे का घडू शकते
बरोबर आहे पैश्या मूळ कायदा पाय दुळी तुडवला जातोय
तु स्वत : ठेच ना त्या नराधमांना
Tuzya sarkarcha he apyash aahe .
सरकार तुमचा आहे
लोकांना सांगता तुम्ही का कारत नाही
यांनी कायदा केव्हाच उडवून लावलाय.
याची कसली रोखठोक भूमिका.हा सरकारातील आहे ना.
कायदा करूनही आठ तासांनी गुन्हा दाखल होतो
सिरसट तुमचेच सरकार आहे तुम्हीच त्याला ठेचा भाषण नका देऊ
तुमचा एक कार्यकर्ता पत्रकार महिलेला काय बोलला ? त्याच्यावर काय कारवाई करणार?
गोळीबार आमदाराला तिकीट देत आहेत
आज बाळासाहेब हवे होतें.
एक नंबर मत
नसता फक्त बोलू नको Baker कडा व मारा tayla
पण वारचेच लोक पाठीशी घालतात
हरियाणा सर भिहेर काडा जेलमधून
तुमचा नगराध्यक्ष काय बोलतो महिला पत्रकरास त्याचे कान उपटा पहिले
कायदा उडत गेला अरे कशाला रजयघटनेची शपथ घेतली राज्य चालवायची आणि सगळ्या जनतेला समान न्याय द्यायची.... अरोपी ला न्यायालय नक्कीच शिक्षा करेल पण तुम्ही कायदा पाळा जनतेला उकसवणे सोडून द्या जनता ही तुम्हालाही अशीच वागणूक देतील जेंव्हा तुम्ही मतदारांना डावलले असेच लोकांनी करायला पाहिजे होते का
हा पोळी भाजण्याचा प्रयत्न करतोय
कायद्याची तुम्हीच वाट लावली आहे
अरे तुमच्या मत्स्यवाल पणाचे हे लक्षण आहे सिरसाट 😡😡😡
मग कुणाची वाट बघताय करा सुरवात तुमच्या पक्षातील ऐका नराधमांपासुन जो कॅबिनेट मंत्री आहे रावडी राठोड.
गप बसा शिरसाट सोयीचं राजकारण करण्या पेक्षा तुम्ही जास्त वाचाळ झालेत शिक्षण सम्राट याना पाठिंबा कोण देत आहे 12 तास fir घेतला नाही ते का?
नकी महाजन कोणत्या खात्याचे मंत्री आहे हे कळत नाही प्रत्येक ठिकाणी फडणवीस यांचा आधी तेच पोचून चमचेगिरी करतातं
लोकांना सांगता तुम्ही का करत नाही
तुमच्या सरकारमुळेच अशा घटना घडत आहेत.
असं असेल तर पहिला नंबर संजय राठोडचा लागला पाहीजे
पुजा चव्हाण ही पण महाराष्ट्रची लेक होती
पण तुम्ही त्याला सरकार मध्ये घेऊन मंत्री केलं
त्यामुळे समाजात काय मेसेज गेला
शिरसाठ साहेब मुद्यावर बोललात
तुमच्या सरकारच्या काळात हे सर्व होतंय.. त्याला आमच्या ताब्यात द्या .. खरतर योगी सरकार आम्हलापण हवंय..
Tu pahila Rajinama de. Shirsat
रिसवट चोवीस तासात जमीन दस्त केल मग फाशी चोवीस तासात का देत नाही
निष्ठा गेली उडत.. 50 खोके एकदम ओके 😂
कुणी ठेचा, लाज वाटते आम्हाला तुमच्यासारख्या नेत्यांची. अरे पोलीस तुमचे आहेत, त्यांच्या ताब्यात आरोपी आहे तुम्ही सत्तेत आहेत आणि कुणाला सांगता ठेचा म्हणुन.तुम्हाला काय खुर्च्या उबवायला निवडुंग दिले आहे का? तुमचे घरं , मालमत्ता, तुमचे मुलं, नातेवाईक मोठे करण्यासाठी सत्तेत बसवले आहे का?
जिथं भेटला तिथे कशाला म्हणता ,तुम्ही उचला आणि आमच्या हातात द्या मग बढाया मारा . कुचकामी गृहमंत्री आहेत तुमच्या सरकार मध्ये.
सरकार तुझीच आहे आणि पालकांवर लाठीचार्ज तुम्हीच केला
योगी सरकार ची स्वप्ने पाहण्यासाठी, साधू संतांचे विचार आचरण करणे खूप महत्त्वाचे आहे. तेंव्हाच विकृतीचा राग येइल. बोलू नका डायरेक्ट मग त्याला रस्त्यावर सोडा. मग बघा जनता आपलं कामं करेल.
बरोबर आहे त्या नालाकाला ठेचालाच पाहिजे कायदा गेला उडुण
भेटलाततर बाहेर काढा ना जनतेच्या हातात द्या
अरे मुरखा, सरकार तुमच आहे,मग गोलया घाल न तू, तो तूमचया ताबयात आहे ,फक्त राजकारण करणार तुम्ही, तुमचा वचक राहला नाही,टरबुजान राजीनामा दयावा