Shahu Maharaj यांना विशाळगडावर जाताना पोलिसांनी अडवलं, प्रचंड तणाव, तुफान राडा, नक्की काय घडलं?
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics ---------
#VishalGad #ShahuMaharaj #SambhajiMaharaj
विशाळगड येथे घडलेल्या हिंसाचारानंतर शाहू महाराज आणि सतेज पाटील यांनी गावकऱ्यांची भेट घेतली. मोठ्याप्रमाणावर यावेळी गावकरी जमले होते. गावकऱ्यांनी महाराजांसमोरच त्या दिवशी घडलेल्या घडनेची आपबीती सांगितली. शाहू महाराजांनी गावकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. मात्र याआधी त्यांना याठिकाणी येण्यासाठी पोलिसांनी अडवलं. यावेळी काही काळ तणावाचं वातावरण झालेलं...
#MHT005
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
गड हा गडच राहीला पाहिजे
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
एवढी वर्ष गेली ,अती क्रम न झालं तेव्हा कुटे होते .
झोपले होते का?
मुळात १४४ लावण्यासाठी जाणून बुजुन केलेली व्यवस्था जेणेकरून अतिक्रमण तसेच राहील. कारण संभाजी राजे येण्यापूर्वी त्या दिवशी आधी काही लोक तिथे गेलेच कसे?
अतिक्रमण झाले कसे त्याला तुम्ही जबाबदार आहात
सतेज पाटील 🏴🏴🏴🏴
अतिक्रमण होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणणारे खासदार साहेब झोपा काढत होते का.
मानले राव कॉंग्रेस हायकंमाड ला।
ज्या राजाच विशाळगड आहे त्यांच राज्याच्या वंशजाना गडावर माफी मागायला पाठवले।
जय कॉंग्रेस जय राहुल गाँधी❤
Tey swataah gele..maafi naahi maangaayla pan tyaannchyaat tey chaangle Gunn aahet ..tyaasaathi lokaanna bhetaayla gele
Hoy kay mag killa radat hota tevha kut gelt chabgal gun he gun nahit vidhansabhech matdanach ganit ahe bhava @@Evony327
@@Evony327atikraman karanaryanchi chuk asun mafi magane😂ha konta gun ahe search kar jara😂
@india3572 tu samajhlaas naahi ..raje chyaat chaangle Gunn aahet bollo me ..aani 6km far ek gaav gajapur . Hyaancha atikrama shi kaay lene dene
@@india3572 baaki me maanto gada var atikraman zaalele aahe ..pan 6km war aslele gaav fakt muslim lokaa aslyaa mule tyaanche masjid aur ghar war hamla karne haa kasla hindutva
विशाळ गड अतिक्रम मुक्त करा....
अतिक्रमण करायला कोण पाणी घालतंय त्याला पहिला हुडकून काढा .....
आई भवानी शक्ती दे विशालगडाला मुक्ती दे
Khud ka ghar mukti kar le jaatu
😂😂
@@HamidSayyed-iv6lf लांडे मुक्त महाराष्ट्र
शाहू महाराज या जिल्ह्याचे सर्वस्व आहेत... त्यांना आढवण्याची हिम्मत होते म्हणजे पोलिसांना व dm ना दाद दिली पाहिजे का??. ज्यावेळी गजापूर ला घटना घडली घोलकेच्या घोलके तिकडे जातं होते तेव्हा पोलीस व dm झोपले होते का....
निषेद्ध निषेद्ध निषेद्ध......
गजपुरात राडा व्होयच्या आधी तिथे 10 शिवभक्त गडावर गेलेले त्यांचं काय झाल. त्याच्यावर कोणी हल्ला केला.... नाण्याची दुसरी बाजू दाखवा.....
मिडिया कशाला हवी सोबत चमकेगीरी करायला का ?
जय श्रीराम म्हटल्यावर शाळकरी मुलांच्या गाडीवरती दगडफेक झाली होती यावेळी कुठे होते हे आता लगेच गडावरती चौकशी करायला निघाला म्हणून काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाला मतदान नाही दिली पाहिजे
बीबीसी मराठी चॅनेलची पत्रकार कांग्रेस ची आहे का ?
Britishers zale ahet Maharashtra police wale
छत्रपतींच्या वारसांना काँग्रेस च्या वालचणीला बसल्यावर इतकी लाचारी येते याचा अनुभव आला...
हुकूमशाही 😢
* 'आरक्षण' म्हणजेच 'लोकशाही'आहे.आणि आरक्षणालाच 'लोकशाही' म्हणतात ते पुढील प्रमाणे पूर्वीच्या काळी निजामशाही,मुगलशाही,राजा-महाराजा शाही( छत्रपती शाही),इंग्रजशाही आशा एकाच कॅटेगिरीतील लोकांनी,अशा एकाच प्रवर्गातील लोकांनी OBC(NT,VJNT),SC,STच्या पाठिंबावर एक हाती 'शाही' म्हणजे 'सत्ता' भोगली आहे आणि OBC(NT,VJNT),SC,STची प्रजा,जनता,लोक,मात्र जी हुजूर जी हुजूर करत राहिले.पूर्वीच्या काळी आरक्षण नसल्यामुळे सत्तेमध्ये सामावून न घेतल्यामुळे सत्ता चालवण्याचा अधिकार नव्हता.पण ज्या वेळी OBC(NT,VJNT),SC,STच्या प्रवर्गावर,कॅटेगिरीवर अन्याय,अत्याचार,मुस्कटदाबी झाली त्या त्या वेळी OBC(NT,VJNT),SC,STने पाठिंबा काढला त्या त्या वेळच्या एकाच कॅटेगिरीची,एकाच प्रवर्गाची चालवणाऱ्याची शाही म्हणजे सत्ता संपुष्टात आली.निजामशाही कशी गेली?मुगलशाही कशी गेली?(छत्रपती)मराठेशाही कशी गेली?इंग्रजशाही कशी गेली?आणि लोकशाही कशी आली हे सर्व OBC(NT,VJNT),SC,STवर आधारित आहे. आत्ताच्या लोकशाहीमध्ये OBC(NT,VJNT),SC,STने लोकशाहीमध्ये म्हणजे सत्ता मध्ये बरोबरीचा(आरक्षण)वाटा घेतला आहे म्हणून लोकशाहीला पाठिंबा देण्यात आला आहे! लोकशाहीमध्ये एक किंवा दोन कॅटेगिरीतील लोकांना,एक किंवा दोन प्रवर्गातील लोकांना गावाची,तालुक्याची,जिल्हयाची,राज्याची,भारत देशाची सत्ता चालवण्याचा अधिकार नाही तर OBC(NT,VJNT),SC,ST कॅटेगरीतील,प्रवर्गातील लोकांना सत्तामध्ये संधी देणे,सामावून घेणे म्हणजे 'आरक्षण' होय यालाच तर 'लोकशाही' म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ते आतापर्यंत महाराष्ट्रात मराठा समाजाला ओबीसी( एनटी,वीजेंनटी),एसी,एसटी कॅटेगिरी कडून, प्रवर्गाकडून,समाजाकडून सतत गावापासून गल्ले पासून ते दिल्लीपर्यंत मोठ- मोठ्या पदावर मराठा समाजाला बसवण्याचा मान सन्मान ठेवला जात होता आणि जात आहे परंतु मराठा समाजाकडून ओबीसी एससी एसटी आणि इतर समाजावर सतत अन्याय,अत्याचार,दहशत निर्माण करणे,झुंडशाही पद्धतीने हल्ला करणे अशा पद्धतीने जर मराठा समाज जरंगे पाटीलाच्या नादी लागून असे वागत असेल तर भविष्यात गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या पदावर बसवण्याचा मान सन्मान गमावल्याशिवाय राहणार नाही.उदाहरण औरंगाबाद मध्ये ,छत्रपती संभाजी नगर मध्ये एम आय एम पक्षातून मुसलमानाचा एक खासदार झाला होता तो कसा झाला होता फक्त मुसलमान आणि एसी म्हणजेच वंचित पक्ष हे दोन कॅटेगिरी लोक एकत्र आले आणि मुसलमानाचा खासदार झाला तर OBC(NT,VJNT),SC,STआणि मुसलमान एकत्र झाले तर मराठ्यांच्या,खासदार आमदाराचे काय होईल.OBC(NT,VJNT),SC,STआणि मुसलमान एकत्र येण्याची गरज आहे ही काळाची गरज आहे तसेच ओपन मधले ब्राह्मण;वाणी,जैन,गुजर, मारवाडी हे सुद्धा सामाजिक दृष्टया वंचित आहेत.या ओपन मधील जाती,एससी,एसटी,ओबीसी, मुसलमान सोबत आले तर मराठ्यांच्या आमदार खासदारांचं काय होईल हे जरा शांत डोक्याने विचार करून पहा कारण वरील कॅटेगरीतील आणि ओपन मधील जाती मराठ्यापासून त्रस्त आहेत तसेच मराठ्यांना OBC(NT,VJNT),SC,STचा गावचा सरपंच,मेंबर,पोलीस पाटील झालेला वर्चस्व,लीडर, नेतृत्व पटत नाही.मराठ्यांना OBC(NT,VJNT),SC,ST चा तालुक्याला नगरसेवक,नगराध्यक्ष झालेला वर्चस्व,लीडर,नेतृत्व, पटत नाही.मराठ्यांना OBC(NT,VJNT),SC,ST चा जिल्ह्याला नगरसेवक,महापौर झालेला वर्चस्व लीडर पटत नाही.तर मराठ्यांना मेंबर,सरपंच,नगरसेवक, नगराध्यक्ष,नगरसेवक,महापौर या पदावर कब्जा करायचा आहे म्हणून आरक्षण पाहिजे.मराठ्यांवर ओबीसी समाज आरक्षणामुळे नाराज होत आहे तर SC,ST समाजाकडून ॲट्रॉसिटी कायद्याचा उपयोग का करावा लागत आहे.आज पर्यंत SC,ST समाजाकडून जास्तीत जास्त कोणत्या जातीविरुद्ध ॲट्रॉसिटी केसेस केल्या जात आहे जवळजवळ 90% मराठा समाजाविरुद्ध केसेस आहे म्हणजेच सतत मराठा समाजाकडून एसी,एसटी कॅटेगिरी वर अन्याय,अत्याचार,झुंडशाही पध्दतीने हल्ले होत असल्यामुळे एसी,एसटी कॅटेगिरी मराठ्यांवर नाराज होत आहे म्हणून भुजबळाने ओबीसीचा पक्ष काढला पाहिजे अत्यंत गरजेचा आहे जसं की SC साठी डॉक्टर प्रकाश आंबेडकरांनी वंचित नावाचा पक्ष काढला त्याच पद्धतीने भुजबळ यांनी सुद्धा ओबीसीसाठी पक्ष काढावा तसेच एसटी(आदिवासी) साठी नरहर झिरवळ यांनी पक्ष काढावा.मुसलमानाने तर पक्ष काढला आहे या तिन्ही चारीही पक्षाने एकत्र येऊन विधानसभेचे लढवली पाहिजे आणि हा प्रयोग केला पाहिजे तरच भविष्यात ज्यांना ज्यांना आरक्षण दिले आहे ते वाचेल.राजकारणात प्रमुख पदावर राहण्यासाठी जर मराठा समाजाकडून इतर समाजाला झुंडशाही पध्दतीने टार्गेट करून पाडत असतील तर लोकशाहीच्या राजकारणात 'मराठांचे झुंडशाहीला' टार्गेट करूनच मराठा उमेदवार पाडावे लागेल.☝️☝️
आत्ता अडवून ऊपयोग नाही जे पेरले ते बाहेर येणार राजकारण सोडा
Ha tithe kay zhuck marsyala challa hota ka rajyala farach pulaka alay
पोलीसाना.शिदेचा.घरी.बसवा
बंटी पाटील यांना विनंती आहे अतिक्रमण ला वेगळ वळण देऊ नका🙏🏻
बर...
अतिक्रमण..
Darude bhaktavr karyvai zhalich pahije
गडावर परवानगी कोणी दिली मतदार साठी कायपण बरोबर नाही
Policesana bolun upayog nahi fadanvis asel as watat ase karstan karnare fadnvis cha asnar he matar nakki
हे सर्व जाणून बुजून फडणवीस साहेबांचा काम आहे
Mag bhakshkanchi shikar kadhi karaychi. JAI BHAVANI... JAI SHIVAJI...
आंदोलनापूर्वीच बंदोबस्त ठेवला असता तर ही वेळ आली नसती आणि त्याचबरोबर अगोदरच अतिक्रमणाचा विषय हाताळला असता तरी ही वेळ आली नसती .
Satech patil. Smajche yuva ani tadafdar netrutva....🎉🎉ashich pudhari pahije
Ekveraa forest la pan van vibhag kade takrar ahe ata te pan ek verra mandir atikaram kara
Lok pratinidila kay kimatach nay
मराठा
खतना झाल्यासारखं वागू नका राव
shahu maharaj 😂😂 khup aagau disto 😂
Hyala border var pathva khumkhumi jirwayla 😅
Border var gujrati la pathv
@@javedbhai4986lande jatat ka terrorist 😂
स्वतः मोदी जरी आले तरी छत्रपती ची गाडी कोणी आडवू शकत नाय
Sir ek wanted ranjit Nanaso Lengare Nam ka adami taluka atpadi sangali jila gave Lengare vadi ka carodo rupees lekar frar hai ye aadami kolhapur kolhapur ke kisi ariya me jawellars ka dukan chala raha hai ese Navi Mumbai police officer vashi ke dhudh nahi pa raha hai ye police mujhe dhudhane ko bola hai agar aap dikha to mujhe masses kare please 🙏 midea vale sir koparkhairne police nikamma hai
Police KO dangliyo KO Donna Nahi a at a
Police Nahi gulam jai gjlamo KO Aazad kro
Ha bndobast kashyasati ahe
पोलीस पण एक माणूस आहे हो
एवढ्या दिवस झोपा काढत होता का
Shame on you modi
Patrakar jara halu bola ...☺️
शाहू खासदार कालंग आहे भोसले घरण्याला
Ye. Sab. Ak. Hi. H. Congres. Ya. B. J. P.
Nat novtnki nko
छत्रपति शिवाजी महाराजांच्या गड किल्ले पेक्षा अवैध दर्गा मशिदी बांधकामाला ला जास्त महत्त्व आहे .... पुरोगामी कम्युनिस्ट काँग्रेसी 😂🙏
कित्ती खोटं बोलायचं....अरे मी सुध्दा हिंदू आहे...जिथे घर फोडली जिथं आतंवाद्यांकडून लोकांच्या बाया पोरानवर हल्ले झाले ते गाव अतिक्रमनीत क्षेत्रापासून 3 km दुर आहे.....आता सांगा की महाराज आज जर आपल्यात असते तर या उपद्व्यापी लोकांची शिर धडावेगळे केले नसते ..? जे चूक ते चूकच ....
हे सर्व फालतू राजकरण चालू आहे
Sabhaji raje tumhi maharajah nahi Hindu Muslim dange kara
Itihasik masjid or dargha hai rahegi🇮🇳
Babari ki bu aa rahi
😂😂😂
Eitihasik 3 floor ki masjid thi?
Eithihasik daru, mutton aur gambling ke adde the?
Riyaz bhatkal ko panah Dena bhi eitihasik tha?😂😂
Babri ka naam suna hai kya😂😂😂 1992 ab yahi 2024 hoga😂
ला. डा बंटी..
कितने बच्चों को पत्थर भी फेंका गया है
Nikal jau udhar se kyu ruke ho
Kitne ko mara
Isme mara to koi nahi na
Bjp Hatav
इतके वर्ष दिसलं का नाही आजचं कस का दिसला अतिक्रमण😡😡😡😡
त्या ठिकाणील लोक टैक्स भरतात मग अतिक्रमण कसं😡😡
त्या ठिकाणी मुस्लिम समाज वास्तव्यास आहे म्हणून हे सगळं चालू आहे