भारतात विदर्भासह 75 वेगळी राज्य करण्याची मागणी होतेय, याची कारणे म्हणजे । Bol Bhidu

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 июл 2022
  • #BolBhidu #RSS #marathwada #75differentstates
    भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झालीत...देश आझादी का अमृत महोत्सव साजरा करतोय. लोकसंख्या वाढतेय. १३० कोटी जनतेचा देश झालाय. देशात २९ राज्य आहेत. पण या २९ राज्यांचे ७५ नवीन लहान राज्य तयार करावेत आणि त्याची सुरुवात विदर्भापासून करावी अशी मागणी काँग्रेस नेते आशिष देशमुखांनी केलीय.
    लहान राज्यांची मागणी असो की, वेगळ्या विदर्भाची मागणी हे पहिल्यांदा झालीय का ? तर नाही. या मागणीला मोठा इतिहास आहे. पण प्रश्न निर्माण होतात कि छोट्या राज्यांची मागणी का होतेय? त्यामागचं काय कारण आहे ? नव्या राज्यांची निर्मीती करण्यासाठी केंद्राकडे कोणते अधिकार असतात? आणि महाराष्ट्राच्या विभाजनाची मागणी का होते? भाजपची लहान राज्यांबाबतची भूमिका काय आहे?
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Комментарии • 991

  • @kunalpathade539
    @kunalpathade539 2 года назад +159

    मी स्वतः मराठवाड्यातून आहे, विदर्भावर जर अन्याय होत असेल तर नक्कीच आवाज उठवला पाहिजे, पण शिवरायांचा महाराष्ट्र हा कायम अखंड राहिला पाहिजे, हीच इच्छा..❣️
    जय महाराष्ट्र 🚩

    • @bhartiya777
      @bhartiya777 2 года назад +2

      महाराष्ट्र अखंड राहो वेगळे होणे विचारही करू शकत नाही जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🙏

    • @user-ns3jw7yj6v
      @user-ns3jw7yj6v 2 года назад +1

      @@bhartiya777 जय शिवराय 🚩

    • @full7526
      @full7526 2 года назад +2

      Hich amuchi eccha ahe... Jay Maharashtra 🚩

    • @comedybablu6972
      @comedybablu6972 2 года назад +10

      महाराष्ट्र अखंड ठेवायचा तर मग तसा भेदभाव पण नको ना. फक्त पुणे आणि मुंबई आणि जास्तच झाल तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र एवढ्याचा विकास करायचा म्हणजे झाल का. विदर्भ अलग राज्य मागतोय कारण तसा तिथल्या लोकांवर अन्याय होतो म्हणुन.

    • @sumedhbhau6845
      @sumedhbhau6845 2 года назад +9

      @@bhartiya777 वेगळ विदर्भ नक्की होणार

  • @That_Introvert_Guy22
    @That_Introvert_Guy22 2 года назад +95

    मी सुद्धा विदर्भात राहतो, राजकारण्यांना सोडून कुणालाच विदर्भ वेगळा नको आहे.
    विदर्भातील जनतेला महाराष्ट्राचा अभिमान आहे. आम्ही महाराष्ट्रात जन्मलो आणि आमच्या पुढील पिढ्या सुद्धा महाराष्ट्रातच जन्माला याव्या हीच आमची इच्छा.
    विदर्भाच्या विकासाकडे सरकारने लक्ष द्यावे एवढीच आमची मागणी आहे.🙏

    • @anupbhau91
      @anupbhau91 2 года назад +11

      फड़नवीस मुख्यमंत्री असताना विदर्भ चा विकास का नाही झाला?

    • @That_Introvert_Guy22
      @That_Introvert_Guy22 2 года назад +6

      ते मला विचारल्या पेक्षा फडणावीसांनाच विचारावे.

    • @sumedhbhau6845
      @sumedhbhau6845 2 года назад +12

      मि पण विदर्भात राहतो आणि विदर्भ वेगळ झाल पाहिजे

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 2 года назад +2

      @@sumedhbhau6845 tu tarabuj cha bhakt aahes

    • @anupbhau91
      @anupbhau91 2 года назад +4

      @@That_Introvert_Guy22 जय अखंड महाराष्ट्र

  • @pranilbojja2082
    @pranilbojja2082 2 года назад +38

    शेवटचे 7:10 चे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वाक्य सगळ्यात सुंदर आहे …आम्हाला जसे आहे तसे राहुद्या....कशाला वेगळे राज्य....सगळ्यां मध्ये दुष्मनी वाढेल....आज महाराष्ट्र मध्ये मराठी,गुजराती,तेलगू,पंजाबची अनेक जाती प्रांताचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत.....त्यात हे नवीन राज्य.....का आमच्यात दुष्मनी वाढवताय.....बहू असोत सुंदर संपन्नती महा..प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा.....😊😊😊..महाराष्ट्र चे तुकडे झाले तर .....मराठा तितुका मेळवावा....महाराष्ट्र धर्म वाढवावा...ह्या तुकाराम महाराजांच्या शब्दाचे काय...
    माझे सर्वांना विदर्भ कराना विनंती आहे प्लिज आपला महाराष्ट्र चे तुकडे होऊ देऊ नका.....😢😢😢

    • @sujatasable5700
      @sujatasable5700 2 года назад +1

      Ho n. Vidrbhat,marathvada madhi vikas hava

    • @namdevwaghmare8843
      @namdevwaghmare8843 Год назад

      तू.करणार.आमच्या.विदर्भाचा.विकास

    • @pranilbojja2082
      @pranilbojja2082 Год назад +3

      @@namdevwaghmare8843 विदर्भावर अन्याय होतो यात शंका च नाही....पन याला कारणीभूत महाराष्ट्र चे राजकारण आहे ....महाराष्ट्र पासून विदर्भ वेगळा करणे हा यातला मार्ग नाही..एक महाराष्ट असावा यासाठी सगळ्यांचा प्रयत्न झाला पाहिजे....जय महाराष्ट्र

    • @sumitrandhe5466
      @sumitrandhe5466 Год назад +1

      डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटली होती वेगळा विदर्भ राज्य दे दार कमिशन पुढे आग्रह पण केला अकोला करा र नागपूर करार भरोसा करू नका म्हणून अशा करायला कायद्याचा कोणताही आधार नसतो म्हणून याला केराची टोपली दाखवतात म्हटले होतो बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 मध्ये उत्तर प्रदेशातून तीन वेगळी राज्य करा म्हटले मराठवाडा वेगळा राज्य करा म्हटले पण तू आम्हाला सांगायला आंबेडकर काय म्हणा ले जय विदर्भ

    • @namdevwaghmare8843
      @namdevwaghmare8843 Год назад

      बिळातून.बाहेर.काढा.त्या.हराम.खोरणा.जे.आपल्या.पोटावर. विंगळ. वडतात...आणि.दुसऱ्याच्या. पात्र.वरील. जास्त.दिसत.का.अस.करता.गोर.गरीब.पुणे.मुंबई.कामाला.वन.वन.भटकतात. मूल बाळ.घेऊन.ते.दिसत.नाही.सोलापूर.कोल्हापूर.पेक्स्या.विदर्भात.जमिनी.चांगल्या.आहेत.पण.सर्व.कोरड.वाहू.कोण. युरल.का. लक्षे.द्याय.इकडे.कुटला.मजूर.जातो.का.ऊस. कापाय.माझा.शेतकरी.10.येकर.सेत.असून.ऊस. तोडाय.कोल्हापूर.सांगली.सातारा.सोलापूर.अक्क्या.महाराष्ट्रात.जातो.पण.विदर्भात.कामे.नाही.म्हणून.की.काय.त्याला.गोडी.आहे.का.मूल.बाळ.पाणी.पाऊस.थंडी.झोपडी.टाकून.राहतो

  • @bhaveshhule8705
    @bhaveshhule8705 2 года назад +31

    आत्ता पर्यंत किती राज्यांचा तुकडे करून विकास झालाय. महाराष्ट्र अखंडच राहिला पाहिजे. एकही जील्हा किंवा तालुका वगळून महाराष्ट्राच्या नकाशाची कल्पना देखील करवत नाही. #united_maharashtra🚩

    • @namdevwaghmare8843
      @namdevwaghmare8843 Год назад +1

      करा.न.मग.विकास.

    • @kaustubh_ramteke_07
      @kaustubh_ramteke_07 Год назад +4

      आंध्र मधुन तेलंगाणा बनला; विदर्भ भी बनेल.

    • @user-ml8md9ec6i
      @user-ml8md9ec6i Год назад

      ​@@kaustubh_ramteke_07 tych karan hot ki adrapradesh mdhal sarwat डेव्हलप असलेलं शहर म्हणजे हैदराबाद हे तेलंगणामध्ये गेलं म्हणून जर विदर्भ वेगळा झाला तर त्याची राजधानी नागपूर होईल नागपूर पूर्ण डेव्हलप नाही तिथे हैदराबाद chya level ch asel

    • @rahulkendre7752
      @rahulkendre7752 Год назад

      Jar aandhra pradesh tutun Telangana hou sakto tar vidarbha , marathwada sudha state hou sakte

    • @FSECDEEPPARDESHI
      @FSECDEEPPARDESHI Год назад +1

      Bhavano Maharashtra t kiti hi rajya zalet tri aapn nehmi Maharashtrian c rahu❤

  • @akashm4655
    @akashm4655 2 года назад +142

    विदर्भ, मराठवाडा येथून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पण अकार्यक्षम असल्यामुळे विकास करू नाही शकले. या उलट पश्चिम महाराष्ट्रचे नेतृत्व नेहमी सरस ठरले व विकास झाला.

    • @user-uz3tt4gg9x
      @user-uz3tt4gg9x 2 года назад +4

      अगदी बरोबर...सहमत

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 2 года назад +12

      त्याला जोड पश्चिम महाराष्ट्रातील जनतेची पण आहे.मेहनती,दूरदृष्टी सतत शेतीमध्ये नवीन प्रयोग करण्याची वृत्ती हे सगळे गुण आहेत.

    • @namdevnirgun4283
      @namdevnirgun4283 2 года назад +1

      विदर्भातील दुष्काळ याचा सांगड कसा घालणार आहात।
      वेगळं राज्य झालं तर बाहेरून निधी
      मिळणार नाही।

    • @sinoper8506
      @sinoper8506 2 года назад

      @akash M louda ghe maza

    • @akashm4655
      @akashm4655 2 года назад +1

      @@sinoper8506 म्हणून पश्चिम महाराष्ट्राचा तोंडात पकडता तुम्ही 🤣😂🤣😂

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 2 года назад +92

    आता प्रत्येक कार्यकर्त्याला मुख्यमंत्री बनायचे स्वप्न आहे,हा मुख्यमुद्दा आहे जनता उपाशी.

  • @rationalist.....5238
    @rationalist.....5238 2 года назад +91

    तो देशमुख बेअक्कल आहे.
    मी स्वतः विदर्भातला आहे.
    आम्हाला तर कधीच महाराष्ट्रापासून वेगळं व्हायच नाही.
    विदर्भात 11 जिल्हे आहेत. यातील फक्त 2-3 जिल्ह्यांचीच ही मागणी आहे.

    • @sumedhbhau6845
      @sumedhbhau6845 2 года назад +33

      98 टक्के लोकांना वेगळ विदर्भ पाहिजे फक्त 2 टक्के बेअक्कल लोक सोडून... जय विदर्भ

    • @roopvatkumar2001
      @roopvatkumar2001 2 года назад +8

      State jevdhe आहेत tevdhech ठीक आहेत ...आणखी states tayar झाल्यास आमच्या tax चा पैसा पुन्हा नव्याने वाढलेल्या आमदार-खासदारांच्या पोटात जाईल....

    • @rationalist.....5238
      @rationalist.....5238 2 года назад +6

      @@sumedhbhau6845 हो बरोबर आहे म्हणून वेगळ्या विदर्भ राज्य आंदोलन पार्टीचे 20-25 आमदार निवडून आले🤣🤣🤣🤣🤣

    • @prasadprakashpatil1317
      @prasadprakashpatil1317 2 года назад +12

      उलट बेळगाव, कारवार, धारवाड, हुबळी, निपाणी सकट सयुक्त महाराष्ट्र होणारच....
      लावा तुम्ही ताकद...
      कडकडीत जय महाराष्ट्र भावा !

    • @rationalist.....5238
      @rationalist.....5238 2 года назад +6

      @@prasadprakashpatil1317 बरोबर पाटील साहेब👍👍👍👍
      ।।जय महाराष्ट्र।।

  • @buddhabhushanwaghmare4670
    @buddhabhushanwaghmare4670 2 года назад +50

    आवाजावरून मॅडम तुम्हाला सर्दी झालेली आहे असं वाटत आहे त्यामुळे प्लीज काळजी घ्या

    • @GOD-ic9hk
      @GOD-ic9hk 2 года назад +1

      @@sonu1625 tula bare mahit 😂😂

    • @prathameshshant2409
      @prathameshshant2409 2 года назад

      लय काळजी र पिंट्या मॅडमांची तुला ...😂

    • @sujatasable5700
      @sujatasable5700 2 года назад

      Ashich kalaji deshashi asavi

  • @harshadworld
    @harshadworld 2 года назад +174

    विदर्भावर अन्याय होतो म्हणजे नक्की काय काय अन्याय होतो यावर एक वीडियो बनवा.

    • @shubhamjanolkar6268
      @shubhamjanolkar6268 2 года назад +31

      आमच्याकडे पाण्याचा खुप प्रॉब्लेम आहे.... 8 दिवसाला नळ येतात... तसेच शेतकरी आत्महत्या प्रमाण खूप आहे, कारण पिकाला भाव नाही मिळत.. तसेच रोजगारासाठी मुंबई आणि पुणे कडे जातात..
      देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर काहीच केलं नाही विदर्भासाठी..

    • @saurabhgadkar1635
      @saurabhgadkar1635 2 года назад +3

      आमच्याकडं तर 15-20 दिवसाला यायचं पाणी. तुम्ही आगितलेले problem सगळीकडेच आहेत.

    • @shubhamjanolkar6268
      @shubhamjanolkar6268 2 года назад +16

      @@saurabhgadkar1635 भाऊ, मी शहरात राहतो त्यामुळे मला एवढा त्रास नाही आहे.. पण विदर्भातील ग्रामीण भागात खुप वाईट अवस्था आहे..
      उन्हाळ्यात चार दिवसाला टँकर बोलवावे लागतात...
      अंघोळ केलेलं पाणी जमा करून तेच संडासात वापरतात लोकं..

    • @NavnathWagh21
      @NavnathWagh21 2 года назад +13

      पाणी हा मुख्य मुद्दा आहे. जिथे पाणी तिथे विकास. वेगळं राज्य केल्याने हे प्रश्न सुटणार नाही. विदर्भाला आतापर्यंत पुरेस प्रतिनिधित्व मिळाले आहे. त्यामुळे विदर्भ मराठवाड्या च्या विकासाला राजकारणी कारणीभूत आहे.

    • @krishnabhoyar9703
      @krishnabhoyar9703 2 года назад

      रात्रंदिवस टि.व्ही वाले मुंबई,नाशिक,औरंगाबाद कोल्हापूर ,सातारा सांगली,पुणे बोंबलत राहतात, तिकडे एखाद्याचा कुत्रा मेला तरी ब्रेकिंग न्युज अन इकडे गोंदिया,भंडारा मधे माणसे मेली तरी फक्त हेडलाईन , अजुन बरच काही आहे पण सांगता येणार नाही

  • @NavnathWagh21
    @NavnathWagh21 2 года назад +33

    देश मोठा आहे म्हणून देशाची पण फाळणी करणार का ?
    जे विकासाचे प्रश्न आहेत ते छोटी राज्य करून कसे सुटतील ?
    जिल्हा, तालुका, पालिका, नगर परिषद, ग्रामपंचायत अशा स्वरूपात विभागणी असताना अजुन छोटी विभागणी केली तर प्रादेशिक वाद वाढत जाईल.

    • @looser4002
      @looser4002 2 года назад +2

      गाव, तालुका, जिल्हा प्रशासनाला त्याचे निर्णय त्याची अंमलबजावणी करायला मदत केली ना की 💯 झाला विकास.....they are well educated, highly qualified class one officer 💯.......

    • @Abhilashsatpute
      @Abhilashsatpute 2 года назад

      मी वेगळ्या विदर्भाचा समर्थक नाही परंतु प्रशासकीय दृष्टीने राज्य वेगळी निर्माण करणे म्हणजे "फाळणी" कशे म्हणता येईल? राज्ये वेगळी झाली तरी देश एकच आहे. एखाद्या गोष्टीचा विरोध करने हा आपला अधिकार नक्कीच आहे परंतु त्याला "फाळणी" सारखी विचित्र संज्ञा देने योग्य नाही... चुकीचं वाटलं असेल तर माफी 🙏

    • @namdevwaghmare8843
      @namdevwaghmare8843 Год назад +1

      आम्हला.जिल्ह्याच.ठिकाण.170.तालुका.70.किलो. मीटर अंतरावर आहे.बोला. आता.कसा.विकास.होतो

    • @dineshgonnade1498
      @dineshgonnade1498 Год назад

      Tu amcha jagi asta tr tu janar ka Gadchiroli Ani Nagpur ya area mdun mumbai, Pune la exam perpuse sathi...amaja nhi jmt.. mumbai Pune यायला .. तुला तुझा मुंबई पुणे मुबारक ....

  • @anupbhau91
    @anupbhau91 2 года назад +50

    देवेंद्र फडणवीस अशोक चव्हाण ,विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना विदर्भ आणि मराठवाड़ा मागसलेले का ?
    महाराष्ट्र मधे मुंबई ,पुणे आणि नाशिक औरंगाबाद midc है औद्योगिक ,श्रीमंत ,आणि विकसित या पर्यंत मर्यादित आहे ,बाकी महाराष्ट्र नाही ।

    • @Berar24365
      @Berar24365 2 года назад

      मुळात मराठवाडा आणि विदर्भ शिक्षणाने मागासलेले आहेत आणि दर्जेदार शिक्षण घेण्याची त्यांची इच्छा लायकी आणि पात्रता नाही.
      दर्जेदार शिक्षण हा सर्व विकासाचा पाया असतो आणि हे मेंदूने पांगळे आहेत हेच त्यांच्या भिकारपणाचे कारण आहे.
      खानदेश कोकण हे प्रदेश दुर्गम असूनही त्यांच्यापुढे आहेत त्याचे कारण शिक्षण आहे

    • @sopanwagh369
      @sopanwagh369 2 года назад +5

      सर्वात जास्त मुख्यमंत्री तर ह्याच भागात झाले. तरी अस ❓ याच कारण एकच या भागाचा विकास केला म्हणजे आपल्या पेक्षा कोणी मोठा निर्माण होईल. आणि आपली घराणेशाही ला नुकसान होईल.

    • @rj6169
      @rj6169 2 года назад +1

      मुख्यमंत्री हा पूर्ण राज्याच्या असतो कुठल्या विभागाचा किंवा जिल्ह्याचा नसतो, मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीला प्रत्येक जिल्हा, विभाग, तालुक्याला समान न्याय द्यायचा असतो.. मराठवाड्याचे किंवा विदर्भाचे मुख्यमंत्री झाले म्हणजे इथला विकास झाला असा थोडीच अर्थ होते, या पदावर असलेल्या व्यक्तीला राजधर्म पाळावा लागतो

    • @sopanwagh369
      @sopanwagh369 2 года назад +3

      @@rj6169 राजधर्म आणि मुख्यमंत्री 🤣 1960 पासून महाराष्ट्र राज्यात 14 निवडणुका झाल्या वसंतराव नाईक सोडून एकापण मुख्यमंत्री ला पाच वर्षे पूर्ण करता आली नाही ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्राची याला म्हणतात का तुमच्या भाषेत राजधर्म महाराष्ट्र राज्यात फक्त राजकारणी चे खिसे भरलेत राजधर्म 🤣

    • @bhartiya777
      @bhartiya777 2 года назад +3

      विकास म्हणजे काय बिल्डिंग उभ्या राहणे काय घाण गटारे मुंबई ची लोक या सर्व गोष्टी ना कंटाळलेली आहेत गाव वस्ती बरी 🚩🚩🚩🙏

  • @Raja-xm5bc
    @Raja-xm5bc 2 года назад +82

    Maharashtra Ek hota aani ek rahnar ❤️🚩
    Hya ghanrdya Rajkarnan pasun vacha ✨
    Jay Maharashtra 🚩

    • @lofiLovers_21
      @lofiLovers_21 2 года назад

      Lavdya VIDARBHA wegla zala pahije
      Ya thakre pawar na fakt Vidarbha vr ananay kela kahi vikas nahi kela
      Amhale maharashtra cha pahile Vidarbha mahatva che ahe

    • @ShaileshNisarganRailFan
      @ShaileshNisarganRailFan 2 года назад +4

      Jay Maharashtra Bhauu

    • @abhilashsinghchauhan6135
      @abhilashsinghchauhan6135 2 года назад +15

      Paise vidarbhache khata ani Maharashtra ek mhanta

    • @mangesh2296
      @mangesh2296 2 года назад +15

      @@abhilashsinghchauhan6135 ky खाल्ले aakha विदर्भ pune अणि मुंबई la job la ahet

    • @abhilashsinghchauhan6135
      @abhilashsinghchauhan6135 2 года назад +10

      @@mangesh2296 bolla na manatla tumcha mumbai pune vidarbhachya kolshyavar chalta purn abhyas kar jara andharat padal vij dili nai tar

  • @user-ic3dc3mi9b
    @user-ic3dc3mi9b Год назад +9

    विदर्भ वेगळा द्या 🙏🇦🇶🚩🇮🇳

  • @Paras_Deshmukh
    @Paras_Deshmukh 2 года назад +11

    बरोबर स्वतंत्र विदर्भ आवश्यक आहे....
    कारण निधी वाटपात नेहमीच विदर्भला पान पुसतात
    पश्चिम महाराष्ट्रात एका एकराला दोन लाख रुपये कर्ज देतात आणि विदर्भाला एका एकराला फक्त वीस हजार रुपये कर्ज

    • @Berar24365
      @Berar24365 2 года назад +2

      शिक्षण घ्यायला कोणी बंदी केलीय का विदर्भातल्या लोकांना ?
      कितीतरी दुष्काळी भाग शिक्षण घेऊन पुढे गेले आणि हे बसले खर्रा खात पिचकाऱ्या मारीत

    • @Paras_Deshmukh
      @Paras_Deshmukh 2 года назад

      @@Berar24365 तुला कोणी इथे अक्कल पाजळायला सांगितले....
      मी शेतकरी आहे आणि मला शेतीच करायची आहे....
      साले बिनडोक अक्कल नसल्यासारखे तर्क देत राहतात

    • @Dkisap
      @Dkisap 2 года назад

      वेगळा विदर्भ ही हिंदी भाषिकांची मागणी आहे, विदर्भाच्या खेड्यापाड्यात आजही मराठी बोलली जाते. का, त्यांच्यावर अन्याय होवू नये.
      Maharashtrat रहाणारे हिंदी भाषिक अखंड Maharashtrache नंबर एकाचे शत्रू आहेत.

    • @Paras_Deshmukh
      @Paras_Deshmukh 2 года назад +2

      @@Dkisap विदर्भात मराठी नाही वऱ्हाडी बोलली जाते.....
      आणि स्वतंत्र विदर्भ व्हावा ही गडकरी जामुवंतराव धोटे सर्व विदर्भातील युवा वर्गाची मागणी आहे ही लोक सुद्धा हिंदी भाषिक आहेत का????
      काहीही मनाला वाटेल ते तर्क द्यायचे....

  • @bhavsartinukumar
    @bhavsartinukumar 2 года назад +4

    महाराष्ट्रात केवळ मराठवाडा व विदर्भ मागासवर्गीय नसून खानदेश हा विभाग देखील मागासलेला आहे. माझ्या खानदेशात सुद्धा खुप काही शैक्षणिक, औद्योगिक, रस्त्यांच्या बाबतीत, ग्रामीण भागातील जनजीवन यांच्या खूप समस्या आहेत, येथील शहरांचा खेड्यांप्रमाणे विकास आहे. येथून स्थलांतर होण्याचं प्रमाण खूप मोठं आहे. पण राज्य विभाजन हा खूप मोठा गैरसमज आहे. महाराष्ट्रात जिल्हा विभाजन व्हायला हवे. प्रत्येक जिल्ह्याला समान नजरेने पाहता, सर्वांचा सोबत विकास व समान विकास निधी द्यायला हवी. महाराष्ट्र हे आपलं मराठी माणसांचं स्वराज्य आहे, हे शिवराष्ट्र असंच विदर्भापासून कोकणा पर्यंत, उत्तर महाराष्ट्रापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत, मराठवाड्यापासून मुंबई पर्यंत अखंड असायला हवे हीच महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या मराठी माणसाची सदिच्छा...! जय महाराष्ट्र 🚩

  • @vdhande2013
    @vdhande2013 2 года назад +21

    छोट्या राज्यांची मागणी फक्त स्वार्थी राज्य कर्त्यांची आहे

  • @shamshendge8682
    @shamshendge8682 2 года назад +6

    आम्हाला आमचा विदर्भ वेगळाच हवा अख्या महाराष्ट्राला विजनिर्माण करण्यासाठी दगडी कोळसा विदर्भातुन जातो ‌पण विदर्भात मात्र भारनियमन त्या वाकड्या तोंडाचा पवारांनी सगळ पश्चिम महाराष्ट्रात नेल आणि उर्वरित मुंबई ला ११ जिल्हे आहेत ही लोकसंख्या वेगळ्या राज्याची पात्रता केव्हाही पुर्ण करू शकेल

    • @Dkisap
      @Dkisap 2 года назад +1

      वेगळा विदर्भ ही हिंदी भाषिकांची मागणी आहे, विदर्भाच्या खेड्यापाड्यात आजही मराठी बोलली जाते. का, त्यांच्यावर अन्याय होवू नये.
      Maharashtrat रहाणारे हिंदी भाषिक अखंड Maharashtrache नंबर एकाचे शत्रू आहेत.

  • @vedantpatole8161
    @vedantpatole8161 2 года назад +44

    विदर्भ हा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे.संयुक्त महाराष्ट्रासाठी एकशे पाच हुतात्म्यांनी प्राण दिले आहेत.विदर्भाचा विकास होईल पण महाराष्ट्रापासून कधीच वेगळा होणार नाही.

    • @prasadprakashpatil1317
      @prasadprakashpatil1317 2 года назад +6

      उलट बेळगाव, कारवार, धारवाड, हुबळी, निपाणी सकट सयुक्त महाराष्ट्र होणारच....
      लावा तुम्ही ताकद...
      कडकडीत जय महाराष्ट्र !

    • @vedantpatole8161
      @vedantpatole8161 2 года назад +2

      @@prasadprakashpatil1317
      जय हिंद जय महाराष्ट्र

    • @pratikdp1515
      @pratikdp1515 2 года назад

      Kdhi hoil vikas

    • @sumedhbhau6845
      @sumedhbhau6845 2 года назад

      कधी होईल विकास..

    • @kapildhote2793
      @kapildhote2793 2 года назад +1

      संयुक्त महाराष्ट्र साठी नाही तर मुंबई महाराष्ट्रत यावे यासाठी हुतात्मा झाले

  • @yashwalde1511
    @yashwalde1511 2 года назад +165

    Dr.B R Ambedkar is always a legend . He done lot for India 🙏

    • @Berar24365
      @Berar24365 2 года назад +11

      Whether he once participated in Indian freedom movement ?

    • @rangari01
      @rangari01 2 года назад

      Indian politicians destroyed India after Independence, Britishers did lots of development in India, they built schools, established modern education system unlike ancient religious schools, they constructed bridges which still alive and sustaining the the time, they introduced Railways in India and made big web of railway lines, they intorudced post office system in India where laymen can send letters to their relatives, friends, family, they build beautiful buildings which are still stand tall and are centre of attraction unlike todays ugly goverment buildings and most importantly they discovered India's lost Hostory which were forgotton by Indians. let it be Haddppan civilisation, Gupta period, Mauryas period or later period. Indian were ignorant, jungli, messy crowd of backward people. Britishers were like gods for India which rectified our minds.

    • @vishvajeetchavan7329
      @vishvajeetchavan7329 2 года назад

      @@Berar24365 he lead another freedom movement of downtroddens against orthodox regime.

    • @akshaygawali254
      @akshaygawali254 2 года назад +13

      @@Berar24365 They and their caste people were not under the rule of the British, but they were under the rule of untouchability due to Hindu/Brahmin discrimination that had been going on for years. So they wanted to get rid of this freedom first.
      Even though they had a lot of desire and were so educated, they were subjected to inhuman treatment from time to time due to untouchability. What were they going to convince the people of that time and how they would fight against the British.

    • @akshaygawali254
      @akshaygawali254 2 года назад

      ते आणि त्यांच्या जातीतील लोक ते इंग्रजांच्या पारतंत्र्यात नव्हते.तर ते वर्षानुवर्षे चालत आलेल्या हिंदु/ब्राम्हण यांच्या भेदभावातून,अस्पृश्यतेच्या पारतंत्र्यात होते. त्यामुळे त्यांना आधी ह्या पारतंत्र्यातून सुटका करायची होती .
      त्यांची भरपूर इच्छा असताना एवढे शिकलेले असताना देखील अस्पृश्यतेमुळे त्यांना वेळोवेळी अमानुष वागणूक मिळाली . त्यांना काय पटवून घेणार होती त्यावेळची माणसे आणि कसे लढणार इंग्रजांविरुद्ध .

  • @pratikkholgade1516
    @pratikkholgade1516 2 года назад +15

    मी विदर्भात राहतो, पण विभाजनापेक्षा विकास करा. 👑जय हिंद - जय महाराष्ट्र🚩🇮🇳

  • @gyaansagarbharat8004
    @gyaansagarbharat8004 2 года назад +96

    Some politicians want smaller states to form regional parties so that they can be the CMs at the earliest, e.g. KCR of Telangana. For equal development of the state, there are districts already. If this goes on, slowly they might ask for every city/district to be a new state. This wont't be good for the country's integrity. Pls do not support any such divisive movement may it be launched by any person/party.

    • @RS-zh1vc
      @RS-zh1vc 2 года назад +6

      @@Voice-pg2kc who said this, If your following south indian pages on facebook, they are openly supporting separate country on public platform.... Even in Maharashtra, people are happy to become independent country....

    • @cptmaverick1793
      @cptmaverick1793 2 года назад +2

      National parties bjp and congress imposed north culture and languages on mid, southern and north east india. When something is imposed people dont feel inclusive.

    • @omkarsuryawanshi2702
      @omkarsuryawanshi2702 2 года назад

      @@RS-zh1vc maa ki chu* aise logo ke...

    • @gyaansagarbharat8004
      @gyaansagarbharat8004 2 года назад

      @@cptmaverick1793 ok that's rue that bjp primarily focuses on north but demanding but not feeling inclusive is neither a reason for demanding separate states nor is separation of states a asolution to it. Secondly, Andhra and Telangana are culturally and linguistically the same and thirdly Telangana formation was approved during UPA rule so u can't give this argument

    • @gyaansagarbharat8004
      @gyaansagarbharat8004 2 года назад +3

      @@Voice-pg2kc yaa i understand. But how many times will u divide a state. If development is not reaching to the last of beneficiaries that means there are some changes reqd in the system or working of govt officials. Division of states cannot be a solution for this. Maybe u can divide UP, Rajasthan or even Mahrashtra but how many times will u divide smaller states. Not all small states are very well developed

  • @sarthakkhandagale8693
    @sarthakkhandagale8693 2 года назад +160

    We don't want separate Vidarbh state, we always wanted United with Maharashtra
    Jai Maharashtra!!!

    • @sumedhbhau6845
      @sumedhbhau6845 2 года назад +47

      आम्हाला आमच विदर्भ वेगळ पाहिजे 🔥

    • @Meindian-24
      @Meindian-24 2 года назад +4

      @@sumedhbhau6845 👍🏻

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 2 года назад +10

      @@sumedhbhau6845 ghanta

    • @sumedhbhau6845
      @sumedhbhau6845 2 года назад +16

      @@siddheshbirje6050 2024 च्या अगोदर तुझ्या हातात घंटा देतो आणि वेगळ विदर्भ करून घेतो

    • @adityajalkote5886
      @adityajalkote5886 2 года назад

      @@sumedhbhau6845 😭🤣

  • @rushikeshgawande7624
    @rushikeshgawande7624 2 года назад +20

    देशाचे ७५ तुकडे करन म्हणजे एकायला बरोबर वाटतं नाही आणि पचत ही नाही .पण विकासाच्या व आर्थिक दृष्टी ने हे छोटे राज्य अधिक मजबूत होऊ शकतात हे मात्र खरय.

    • @Dkisap
      @Dkisap 2 года назад +1

      Jharkhand, छत्तीसगड काय मॅनहॅटन झाले का, fukanya

    • @sujatasable5700
      @sujatasable5700 2 года назад

      @@Dkisap neta lok Bharat desha shi imandar nhi ahet ,, te kharay Manhattan nhi honar pn develop hoil kadhi tri

  • @atulvikasraokawalkar2577
    @atulvikasraokawalkar2577 2 года назад +11

    अकोला नागपूर या करारानुसार हिवाळी अधिवेशन नागपुरात घेणे ,6 हप्ते, हा करार होता. तो पाळला जात नाही, महाराष्ट्र ची हिवाळी राजधानी नागपूर असायला हवी ते होत नाही .
    // मंग ह्या अन्याय न्हाई त काय हाये रे भाऊ //

    • @Berar24365
      @Berar24365 2 года назад

      अरे आंधळ्या आधी साक्षरता वाढवा की स्वतःची
      पश्चिम महाराष्ट्रात असे कितीतरी तालुके आहेत जिथे 200 मिली वार्षिक पाऊस पडत नाही पण मुले परदेशात नोकऱ्या मिळवतात, एमपीएससी पास करतात

  • @harshalarunpathak4305
    @harshalarunpathak4305 2 года назад +6

    वेगळे राज्य निर्माण होणे हे काळानुसार योग्य आहे. तरच विकास शक्य आहे.

    • @akashpawar566
      @akashpawar566 2 года назад +1

      Vidharba vibhagache pan don state zhale pahije karan vidharbha vibhagane fakt nagpur purta vikas kela ahe

    • @Dkisap
      @Dkisap 2 года назад

      वेगळा विदर्भ ही हिंदी भाषिकांची मागणी आहे, विदर्भाच्या खेड्यापाड्यात आजही मराठी बोलली जाते. का, त्यांच्यावर अन्याय होवू नये.
      Maharashtrat रहाणारे हिंदी भाषिक अखंड Maharashtrache नंबर एकाचे शत्रू आहेत.

    • @harshalarunpathak4305
      @harshalarunpathak4305 2 года назад

      @@Dkisapमहाराष्ट्रात राहुन आजपर्यंत विदर्भातील शहरांचा विकास का नाही झाला, आजही अमरावती, बुलढाणा व मेळघाट येथील अनेक लोकांना पोटापाण्यासाठी पुणे, मुंबई ला यावे लागते.

    • @harshalarunpathak4305
      @harshalarunpathak4305 2 года назад

      @@Dkisap बहुतांश वेगळ्या विदर्भाची मागणी करणारे हे मराठीच आहे.

  • @sumedhbhau6845
    @sumedhbhau6845 2 года назад +8

    महाराष्ट्र सरकार सर्वात जास्त लक्ष फक्त पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई कोकणा कडे असते त्यामुळे विदर्भ खूप मागास राहिला यासाठी वेगळ विदर्भ झालाच पाहिजे

    • @sangramyadav6721
      @sangramyadav6721 2 года назад +4

      आजपर्यंत विदर्भातील एवढे cm झाले त्यांनी काय केलं मग

    • @vaibhavmane4445
      @vaibhavmane4445 2 года назад +3

      2 वेळा महापूर येऊनही फक्त 10 ते 15 हजार नुकसान भरपाई मिळालीय पूरग्रस्तांना. म्हणे पश्चिम महाराष्ट्राला जास्त निधी मिळतो.

    • @sumedhbhau6845
      @sumedhbhau6845 2 года назад

      @@vaibhavmane4445 आमच्या इकड पूर येऊन पन 1 रुपयाची मदत नाही भेटली

    • @vaibhavmane4445
      @vaibhavmane4445 2 года назад +1

      @@sumedhbhau6845 भाऊ, तुमच्या आमदार खासदाराला जाब विचारा.

    • @sumedhbhau6845
      @sumedhbhau6845 2 года назад

      @@vaibhavmane4445 मंत्री आणि मुख्यमंत्री आमच्या इकड निधी येऊच देत नाहीत

  • @mayurgawai171
    @mayurgawai171 2 года назад +7

    आमचा विदर्भ वेगळाच पाहिजे
    गेल्या 60 वर्षात महाराष्ट्रात राहून जो सत्यानाश झाला तो झाला पण विदर्भ वेगळाच पाहिजे

    • @sinoper8506
      @sinoper8506 2 года назад

      barobar ahe

    • @Dkisap
      @Dkisap 2 года назад +1

      वेगळा विदर्भ ही हिंदी भाषिकांची मागणी आहे, विदर्भाच्या खेड्यापाड्यात आजही मराठी बोलली जाते. का, त्यांच्यावर अन्याय होवू नये.
      Maharashtrat रहाणारे हिंदी भाषिक अखंड Maharashtrache नंबर एकाचे शत्रू आहेत.

    • @Dkisap
      @Dkisap 2 года назад

      हिंदी भाषिक शत्रू आहेत Maharashtrache

  • @chikanegopichand7547
    @chikanegopichand7547 2 года назад +41

    विकासाच्या नावाखाली स्वतः ची राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार आहे,जवाहरलाल नेहरू व जीनाला देशाच पंतप्रधान होइच होत मग यांच्या राजकीय महत्त्वकांक्षामुळे फाळणी झाली , विदर्भा च म्हणाल तर त्या देशमुखाला त्याची २०२४ला आमदार की वाचवाची आहे

    • @sumedhbhau6845
      @sumedhbhau6845 2 года назад +4

      विदर्भात येऊन बघा काय हाल होत आहेत

    • @Gbrothers4u
      @Gbrothers4u 2 года назад

      Vidharbat jara yeun baga rao paristhiti mahit padel nust havevar bolu naka jai vidharbh

    • @PP-gm6gs
      @PP-gm6gs 2 года назад

      इतिहासाचे ज्ञान नसले मग तुमच्यासारखे लोक असल्या टिप्पण्या करतात .

    • @chikanegopichand7547
      @chikanegopichand7547 2 года назад +7

      विकास हा सम्पूर्ण (सर्व)राजकीय नेत्याच्या हाती असतो, विदर्भामधुन २ मुख्यमंत्री, अनेक केद्रीय मंत्री आता हि राज्यात केंद्रात मंत्री आहेत त्यांनी राजकीय वैर बाजूला ठेवून विकास केला तर विदर्भ वेगळा करण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही

    • @marathimanus3925
      @marathimanus3925 2 года назад

      @@chikanegopichand7547 barobr, jai vidharb nahi jai maharashtra only

  • @Explore_with_jugal
    @Explore_with_jugal 2 года назад +24

    बातम्या वाल्यांजे सुत्र कोण असतात आणी कुठं राहतात त्यावर एक विडीओ बनवा

    • @dineshacharekar
      @dineshacharekar 2 года назад +1

      नुसता व्हिडिओ नको. तुडवा सल्याना .. काही माहीत नसतं त्यांना

  • @user-rd5vd2ld5l
    @user-rd5vd2ld5l 2 года назад +32

    प्रत्येकाला मुख्यमंत्री पद मिळाव वाटत

  • @moreshnemade509
    @moreshnemade509 2 года назад +5

    महाराष्ट्र देश म्हणून जाहीर करून टाका
    त्यात मराठवाडा कोकण खान्देश विदर्भ हे राज्य करून टाका वाद मिटला

  • @vaibhavshinde7931
    @vaibhavshinde7931 2 года назад +20

    🙏राज्याचा समतोल विकास होने गरजेचे आहे🙏
    झारखंड, छत्तीगढ़ वेगले होउन त्यांचा विकास झाला का

    • @sumedhbhau6845
      @sumedhbhau6845 2 года назад +1

      महाराष्ट्र मधे राहुन अस पण फायदा कुठ होतो विदर्भाचा

    • @p.limbunkar3077
      @p.limbunkar3077 2 года назад

      परंतु उत्तराखंडचा विकास झाला

    • @streamingnow3847
      @streamingnow3847 2 года назад +1

      विदर्भ वेगळा झाला तर फक्त नागपूरचा विकास होईल🙏

  • @MandarThakare07
    @MandarThakare07 2 года назад +4

    संयुक्त महाराष्ट्र किती छान दिसतो जगाच्या नकाशावर

  • @Ak-vw8ib
    @Ak-vw8ib 2 года назад +24

    Mi Latur cha rahiwasi ahe . Development babat Paschim Maharashtra sobat comparatively 15 yr mage aahe . Pan amahala vegala rajya nakoy . Development pahije . Jay Hind , Jay Maharashtra 🚩

    • @aniketshindepatil9868
      @aniketshindepatil9868 2 года назад +7

      बास भावांनो फक्त हीच भूमिका कायम ठेवा

    • @rushikeshnatve6140
      @rushikeshnatve6140 2 года назад +2

      Mh 24 kr nad khula bhawa...lot of respect from midc govt hostel latur..

    • @sujatasable5700
      @sujatasable5700 2 года назад +2

      Hon vikas hava , halu halu hoil saglya gosti

    • @rahulkendre7752
      @rahulkendre7752 Год назад

      Tu punyat javun raha aamhi navin rajya karu

  • @ajaypawar9059
    @ajaypawar9059 2 года назад +26

    अशी छोटी राज्ये निर्माण होणार असतील तर, आम्हाला आमचा महाराष्ट्र वेगळा देश म्हणून हवा आहे. महाराष्ट्र स्वतंत्र देश झाला पाहिजे. जय महाराष्ट्र ♥️🚩

    • @sumedhbhagat161
      @sumedhbhagat161 2 года назад +12

      🤣🤣 असं नाही होऊ शकत...... Because India isn't Union state, it an union of state. कलम १ मध्ये 'संघराज्य' (federation) या शब्दाचा उल्लेख न करता, 'इंडिया म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ असेल' (Union
      of States) असे म्हटले आहे.आणि राज्ज्याला संघातुन बाहेर पडन्याचा अधिकार नहीं.😂

    • @tusharshinde928
      @tusharshinde928 2 года назад +5

      Nai Bharatapasun vegala asa vicharach Nai karu Shakat Maharashtrian manus 🚩🚩🇮🇳🇮🇳

    • @vsstar1544
      @vsstar1544 2 года назад +1

      @@sumedhbhagat161 abhyaspurn uttar 🙌

    • @Cric11Team
      @Cric11Team 2 года назад

      Shikshanacha abhav 😁😁😁😁😁

    • @marathimanus3925
      @marathimanus3925 2 года назад +4

      Abdul apne real ID se aao

  • @guru1795
    @guru1795 2 года назад +5

    ज्या संयुक्त महाराष्ट्रासाठी आहुती दिली हुतात्म्यांनी. त्यातल्या एक अंग वेगळा करायचं म्हणत आहेत

    • @ajinkya6484
      @ajinkya6484 2 года назад

      मुंबई गेली ना ऑलरेडी गुजराती लोकाकडे

  • @user-bh9cn7ri4c
    @user-bh9cn7ri4c 2 года назад +4

    विदर्भ आज नाही उद्या वेगळं होणारच आहे ..... महाराष्ट्र आणि विदर्भ खूप वेगवेगळ्या संस्कुती आहे. आणि विदर्भावर होत असलेला अन्याय खूप मोठा आहे.

    • @ashishrn2
      @ashishrn2 2 года назад +1

      बरोबर, हे जे महाराष्ट्राचे तुकडे नकोत म्हणून ओरडतात. त्यांच्या कडे उत्तर आहे का?
      शेतकरी आत्महत्या करतात दरवर्षी त्यावर काही सबळ योजना नाहीत. खनिजसंपन्न विदर्भाचा निधी विदर्भात येत नाही. आजही रस्ते पक्के नाहीत...यावर आता खर्च केला जातोय तो ही केंद्राकडून

    • @Dkisap
      @Dkisap 2 года назад

      वेगळा विदर्भ ही हिंदी भाषिकांची मागणी आहे, विदर्भाच्या खेड्यापाड्यात आजही मराठी बोलली जाते. का, त्यांच्यावर अन्याय होवू नये.
      Maharashtrat रहाणारे हिंदी भाषिक अखंड Maharashtrache नंबर एकाचे शत्रू आहेत.

  • @dineshmoon2239
    @dineshmoon2239 2 года назад +20

    एवढे मोठी नेते असूनही विदर्भात विकास होत नाही.... हे असं किती दिवस सहन करणार
    Natural resources like कापूस संत्रा कोळसा etc असूनही manufacturing mumbai pune... so vidharbh vegda zalach pahije

    • @akzzz6067
      @akzzz6067 2 года назад +3

      Vegda hoil ...pn vegla nahi honar 😂😂😂

    • @shooter6281
      @shooter6281 2 года назад +5

      @@akzzz6067 hi aamchi bolibasha 👍

    • @That_Introvert_Guy22
      @That_Introvert_Guy22 2 года назад +3

      @@akzzz6067 मराठीच्या अनेक पोटजाती आहेत, आणि प्रत्येक पोटजातीत शब्द थोडेफार वेगळे असतात.
      एवढे जर तुम्हाला कळत नसेल तर तुमच्या बुद्धिमत्तेवर हसायला हवे...

    • @akzzz6067
      @akzzz6067 2 года назад +1

      @@That_Introvert_Guy22 ho tumchya kde nada cha Pani khad khad vahata na 😂😂
      😂

    • @akzzz6067
      @akzzz6067 2 года назад

      @@shooter6281 ok tumcha nagpur

  • @sandeepgade8452
    @sandeepgade8452 2 года назад +16

    विभागणी करून आपण एकमेकांना बद्दल वैरभवांना तर पेरत नाही ना ह्याचा विचार झाला पाहिजे. येकीची भावना लोकंनमध्ये निर्माण झाली पाहिजे नाहीतर राजकारण्यांना साठी ही राज्ये म्हणजे पूर्वीची संस्थाने होतील आणि ते संस्थानिक होतील.

  • @3xmedia150
    @3xmedia150 2 года назад +22

    बरेच विदर्भ वाले वेगळ्या राज्य व्हावे म्हणून सपोर्ट करत आहेत ,मग त्यांच्यावर अन्याय होत असेल तर करा वेगळे दोन मराठी भाषिक राज्य तयार होतील

    • @godman6591
      @godman6591 2 года назад +5

      नाही होणार, उदाहरण झारखंड..... In current situation Maharashtra is not dependent on central government funds, example: Mumbai-Nagpur express way....... but after separation Vidharbha will face lot of difficulties. Better we should use our funds properly..... We should Make Maharashtra as number one land in the world in every sector...

    • @DJ1431
      @DJ1431 2 года назад

      भावा ही तर अडचण आहे.आपण जसा महाराष्ट्रात हिंदिभाशिक लोकांना विरोध करतो तसा जेव्हा विदर्भ तयार होईल तेव्हा असा विरोध करता येणार नाही,कारण जे लोक विदर्भाची मागणी करतात ते आपल्या सोईस्कर भाषेचं राज्य बनवायच्या तयारीत आहे आणि त्या राज्याला ते विदर्भ म्हणून मागतात.तेथे आपली मातृभाषा मराठी सुरक्षित नसणार आहे.
      आणि जर विदर्भ मराठी राज्यभाशिक राज्य झालं तर अभिनंदन पण तेथे मराठी भाषा सोडून दुसऱ्या कोणत्याही भाषेला कसलही समर्थन नसला पाहिजे.जशी आत्ता संयुक्त महाराष्ट्र राज्याची राज्यभाषा,मातृभाषा मराठी आहे तशीच विदर्भाची पण मराठी असायला हवी अन्यथा विदर्भ राज्याची कल्पना पण करू नका.

    • @subhashnikode3192
      @subhashnikode3192 2 года назад +1

      Barobar bhau

    • @3xmedia150
      @3xmedia150 2 года назад +1

      @@DJ1431 ho ,pn विदर्भातील जिल्हे तर pure मराठी वाटतात मला तर ,महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक मराठीत च बोलायला पसंद करतो ,त्यामुळे मला नाय वाटत की विदर्भात मराठी सोडून दुसरी भाषा चालेल

  • @natureholic7777
    @natureholic7777 2 года назад +9

    एकसंघ महाराष्ट्र असावा 🚩 दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा

    • @sumedhbhau6845
      @sumedhbhau6845 2 года назад +2

      कशाचे तख्त विदर्भ वेगळ होणार नक्की होणार

    • @natureholic7777
      @natureholic7777 2 года назад +1

      @@sumedhbhau6845 विकासाच्या मुद्द्यावर बिहारमधून झारखंड वेगळा केला, झाला का विकास तेथे?? राज्य वेगळे करून काय फायदा होणार??

    • @sumedhbhau6845
      @sumedhbhau6845 2 года назад

      @@natureholic7777 महाराष्ट्र मधे राहुन तरी कुठ फायदा होतो.. शेतकरी आत्महत्या सर्वात जास्त विदर्भात होतात.

    • @natureholic7777
      @natureholic7777 2 года назад +1

      @@sumedhbhau6845 मग वेगळ्या विदर्भाने शेतकरी आत्महत्या थांबणार का??

    • @natureholic7777
      @natureholic7777 2 года назад +1

      @@sumedhbhau6845 त्यापेक्षा शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी उपाय योजना करा

  • @rudradeshmukh3651
    @rudradeshmukh3651 2 года назад +22

    Fakt UP che 4 state banave 80 seats eka rajyat barobar nahi ........
    2026 nantar UP madhe 150 seats hoil.....

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 2 года назад +22

    महाराष्ट्राचं विभाजन नाही झाल पाहिजे..
    पण तितकंच गरजेच आहे कि समतोल विकास व्हावा.
    मागचा 2.5 वषॆत MVA सरकारच विदभॆ कडे काही लक्ष नाही हे दिसून आले होते...
    कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र म्हणजे फक्त महाराष्ट्र होत नाही

    • @RS-zh1vc
      @RS-zh1vc 2 года назад

      भाऊ कोंकण चा विकास नाही..... फक्त हे लोक मुंबई आणि ठाण्यात पैसा घालवतात.....

    • @akashm4655
      @akashm4655 2 года назад

      विदर्भचे नेते हुकुमशाही करण्यात व्यस्त आहेत. तसे पश्चिम महाराष्ट्रचे नेतृत्व सर्वांगीण विकास करण्यात....

    • @prashantdeorepatil3829
      @prashantdeorepatil3829 2 года назад +4

      ते फक्त मुंबई, पुणे आणि बारामती पुरते सरकार होते 🤣🤣🤣

    • @ratantajane870
      @ratantajane870 2 года назад

      मी पण हेच मी पण हेच म्हणतो आहे भाऊ

    • @mffgamers7065
      @mffgamers7065 2 года назад

      @@akashm4655 come in akola you will see development because of bjp.

  • @harshalarunpathak4305
    @harshalarunpathak4305 2 года назад +2

    महाराष्ट्रा राज्याने अजून किती जनसंख्येचा भार
    सांभाळायचा. म्हणून वेगळे राज्य निर्माण झाले पाहिजे👈

  • @ajjjjiiiittt
    @ajjjjiiiittt 2 года назад +52

    महाराष्ट्राची एकता कायम राहो

    • @rahulkendre7752
      @rahulkendre7752 Год назад

      Maharashtra tere tukde honge bharat akhand rahega

    • @Timakiwala
      @Timakiwala Год назад

      खड्ड्यात गेला महाराष्ट्र......मध्यप्रदेश, विदर्भ, खानदेश, मराठवाडा या प्रदेशांना फसवुन तयार झाला महाराष्ट्र..
      १९६० च्या आधी महाराष्ट्र हे नाव कोणालाही माहीत नव्हते..
      या महाराष्ट्र राज्य नी विकास व कारखाने नोकऱ्या फक्त मुंबई पुणे नाशिक बारामती ठाणे यांच्याच सोईकरीता केल्या..
      आणि मराठवाडा खानदेश विदर्भ कोकण विभागाला 🥕 गाजर दाखवुन काही च विकास नाही केला.
      स्वतः ची धुता येत नाही आणि बेळगाव पाहीजे या महाराष्ट्राला.
      राज्य अस्थिर आहे,, विदर्भातील प्रकल्प व महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरात ला गेले तरी महाराष्ट्रातील नेते मंत्री पोलिटीशीयन्स कुंभकर्ण झोप घेत आहेत. स्वतः चा फायदा (₹) करण्यात गुंतलेले आहेत.

  • @swapnilpatil8441
    @swapnilpatil8441 2 года назад +11

    Rajkiy netyanchya swarthi ichhchhemule Jar 'Maharashtrachi' falni zali tar parat 'Maharashtrachi' 'Germani' hoil, he matra 100% satya aahe.

  • @tusharbabar7941
    @tusharbabar7941 2 года назад +6

    वेगळी लहान लहान राज्य निर्माण करण्याने
    त्या राज्यांचा विकास तर होईल पण
    प्रत्येक राज्यात सौहार्दाचे वातावरण न राहता
    शत्रूत्वाची भावना निर्माण होऊन त्यामुळे भारतीय सार्वभौमत्वाला व एक्याला धोका निर्माण होऊ शकतो.

  • @SKumar_____
    @SKumar_____ Год назад +2

    वेगळा विदर्भ झालाच पाहिजे

  • @gauravdeshmukh6127
    @gauravdeshmukh6127 2 года назад +10

    सत्तेत बललेल्या दलिदरांने जर जात- धर्म सोडून काही काम केलं तरच महाराष्ट्र एक राहु शकतो .
    जय जय महाराष्ट्र माझा
    गर्जा महाराष्ट्र माझा!!

  • @prasadprakashpatil1317
    @prasadprakashpatil1317 2 года назад +11

    नाही, उलट बेळगाव, कारवार, धारवाड, हुबळी, निपाणी सकट सयुक्त महाराष्ट्र होणारच....
    लावा तुम्ही ताकद...
    कडकडीत जय महाराष्ट्र !

    • @VikasPatil2678
      @VikasPatil2678 2 года назад +1

      Yes jai Maharashtra 🚩🚩🚩🚩☝🐯🐯🐯

    • @ramkharshinge1617
      @ramkharshinge1617 2 года назад +1

      जय अखंड महाराष्ट्र

    • @paragmore7887
      @paragmore7887 9 месяцев назад

      तिथले मराठी लोकांना महाराष्ट्र नाही आयच आहे😂😂

  • @bytsurfercopy
    @bytsurfercopy 2 года назад +72

    As a small state, Vidarbha will be more flexible and better at reacting and adapting to challenges and even utilization of central funds is the major benefit people can enjoy if there is a separate Vidarbha.
    What do you think ??

    • @sangram597
      @sangram597 2 года назад +15

      काही पण करा बहुसंख्य राज्य महाराष्ट्रवर अवलंबून असतील

    • @nil4u432
      @nil4u432 2 года назад +5

      Ghanta

    • @Sourabh_Bhosale
      @Sourabh_Bhosale 2 года назад +13

      Shettt Maharashtra che Tukde karnar nahi

    • @RS-zh1vc
      @RS-zh1vc 2 года назад +16

      नाही होणार, उदाहरण झारखंड..... In current situation Maharashtra is not dependent on central government funds, example: Mumbai-Nagpur express way....... but after separation Vidharbha will face lot of difficulties. Better we should use our funds properly..... We should Make Maharashtra as number one land in the world in every sector.....

    • @wadapalliwarramakanth4621
      @wadapalliwarramakanth4621 2 года назад +4

      It is center of the country but no proper development

  • @geek5075
    @geek5075 Год назад +1

    पश्चिम महाराष्ट्रातील प्रॉब्लेम हा संपूर्ण महाराष्ट्राचा प्रॉब्लेम... परंतु विदर्भाचा प्रॉब्लेम महाराष्ट्राचा प्रॉब्लेम नाही.... ना विकास ना रोजगार... नौकरी कामा साठी पश्चिम महाराष्ट्रा जावं लागतंय... मग विदर्भातील लोकात आणि बिहारी लोकात काय फरक राहिला? पश्चिम महाराष्ट्रातील लोक विदर्भ वाल्यांना तुच्छ समजतात.... असेच चालू राहिल्यास नक्कीच विदर्भ राज्य झाले पाहिजे!

  • @EmailacS
    @EmailacS 2 года назад +4

    If any region ask for different state,plz ensure no financial support given to them from its current state.let these ppl generate revenue from their newly created state. They think they are self sufficient . let them prove thier point on this for revenue generation. From this we will come to know which states stand where.

  • @sumedhbhagat161
    @sumedhbhagat161 2 года назад +17

    आमाले पन आमचा विदर्भ पायजे.
    आमची भाषा आमाले जपायची.❤️❤️

    • @Crystalmethdealer
      @Crystalmethdealer 2 года назад +1

      मग भाषा अभिजात करा, तशी मागणी करा वेगळं राज्य परवडणार नाही , बोलीभाषा आणि मातृभाषा यात अंतर आहे

    • @DJ1431
      @DJ1431 2 года назад +1

      अरे भाऊ तुमाले वेगला विदर्भ द्यायले काय नाय जात.पण काही उत्तर भारतीय हिंदी भाषिक लोक ,विदर्भाला हिंदी भाषिक राज्य म्हणून मराठी भाषा कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे.तुम्ही ते लक्षात घ्या ..तुह्याला माहिती विदर्भातील भाषा ही एक मराठी ची लोकप्रिय भाषा आहे.या भाषेला तमाम महाराष्ट्रच प्रेम आहे.ही तुमच्या विदर्भाची जबाबदारी आहे की आपली विदर्भाची मराठी भाषा चा लोप होयला नको.

    • @sumedhbhagat161
      @sumedhbhagat161 2 года назад

      @@DJ1431 mang thik aahe

    • @sumedhbhagat161
      @sumedhbhagat161 2 года назад +1

      Aamale Nayi pahije Navin rajya 😂

    • @DJ1431
      @DJ1431 2 года назад +1

      @@sumedhbhagat161 धन्यवाद भावा ,तू ऐकलं माझं.

  • @sushantkamble6012
    @sushantkamble6012 2 года назад +4

    खूप चांगली गोष्ट आहे आणि याचा फायदा पण होईल.

  • @Shivakumar-hl3hr
    @Shivakumar-hl3hr 2 года назад +9

    Chinna, 🇺🇸USA, Canada 🇨🇦is, Russian🇷🇺, is controlling big state, with modern technology, IT, and new governance system.... So no need to devide

  • @chaitanyabhosale164
    @chaitanyabhosale164 2 года назад +9

    आमच्या वर देखील अन्याय होतो आम्हाला पण वेगळं करा
    _ एक पश्चिम महाराष्ट्रीयन

    • @sopanwagh369
      @sopanwagh369 2 года назад +1

      खरय भाऊ 🤣🤣 काय मजा घेतो महाराष्ट्र आहे पश्चिम महाराष्ट्र मुळे ताठ उभे आहे छ. शिवरायांसारख 👌💪

  • @krishnajijadhav7601
    @krishnajijadhav7601 2 года назад +22

    परदेशात नोकरी संदर्भात आणि कसे जायचे या विषयाचा व्हिडिओ बनवा.

    • @sujatasable5700
      @sujatasable5700 2 года назад

      Ho ase video yet nhi. Yr. , jeva China superpower banel teva ya sarkar la jag yeil

  • @nightchangers3411
    @nightchangers3411 2 года назад +1

    BMC ne ya varshi puarachya panyache kase niyojan kele tybaddal mahiti dya

  • @maheshkalambe1792
    @maheshkalambe1792 2 года назад +2

    वेगळ्या राज्यांची विकासासाठी मागणी अगदी योग्य आहे.

    • @Dkisap
      @Dkisap 2 года назад

      वेगळा विदर्भ ही हिंदी भाषिकांची मागणी आहे, विदर्भाच्या खेड्यापाड्यात आजही मराठी बोलली जाते. का, त्यांच्यावर अन्याय होवू नये.
      Maharashtrat रहाणारे हिंदी भाषिक अखंड Maharashtrache नंबर एकाचे शत्रू आहेत.

    • @maheshkalambe1792
      @maheshkalambe1792 2 года назад

      @@Dkisap इथे आपण भावनिक दृष्ट्या पाहण्यापेक्षा विकासाच्या दृष्टीतून पाहायला पाहिजे. दोन मराठी राज्ये अस्तित्वात येऊ शकतात त्यात गैर काही नाही. कारण ज्याप्रमाणे लोकसंख्या वाढलीय त्याप्रमाणे प्रशासकीय विभागणी देखील व्हायला हवी.
      तरच विकास होणे शक्य आहे.

  • @harryd984
    @harryd984 2 года назад +17

    6:28 विधर्भाहून अधिक अन्याय मराठवाड्यावर झालेले आहे......💯💯💯💯

    • @nil4u432
      @nil4u432 2 года назад +5

      Khary mi Beed madhil ahe

    • @ajinkya6484
      @ajinkya6484 2 года назад +7

      स्वतंत्र मराठवाडा पाहिजे

    • @Berar24365
      @Berar24365 2 года назад +1

      बीडला निजामाची गुलामगिरी करायला कोणी सांगितली होती ?

  • @sanketdeshmukh7490
    @sanketdeshmukh7490 2 года назад +9

    Adhi UP che 4 te 5 tukde kara, 25 crore population ahe.

  • @vamr30
    @vamr30 2 года назад +1

    खुप छान विषय आहे. धन्यवाद

  • @vikramranveer2962
    @vikramranveer2962 Год назад +1

    आमच्या विदर्भाचे नेते सुदे नाही.कहीचा विदर्भ वेगळा झाला असता,
    ❤महाविदर्भ होणारच 💪

  • @hindu383
    @hindu383 2 года назад +3

    विदर्भ महाराष्ट्रातच राहणार

  • @ramravjadhav
    @ramravjadhav 2 года назад +16

    देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी यांसारखे मोठे लोक विदर्भातून असताना त्यांचा विकास होत नसल्यास हे दुर्दैव

    • @shrinathbharate6231
      @shrinathbharate6231 2 года назад +4

      हेच श्रीहरी अणे यांना कळत नाही . हे एक कोडेच आहे.

    • @ramravjadhav
      @ramravjadhav 2 года назад +1

      @@shrinathbharate6231 महाराष्ट्राच वाटूळ करायला जन्मलेली ही मंडळी...

    • @0911930022
      @0911930022 2 года назад

      नागपूर आणि अकोला करार वाचा पहिले.......जय विदर्भ

    • @rangari01
      @rangari01 2 года назад +2

      @@ramravjadhav
      तुम्हाला महाराष्ट्राचं काय करायचं आहे, वाटोळ करायचं की काय करायचं ते तुम्ही बघा.. आमचा विदर्भ वेगळा स्वतंत्र झालाच पाहिजे

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 2 года назад +1

      Mala sanga '1948' la 'Gandhi' hatyechya veli 'Kokan', 'Paschim Maharashtra', 'Khandesh', aani 'Marathwadyatun' marun - kapun palaun lawlele he 'Palpute Wipra (Bramhan)' aahet, tyana 'Vidarbhane' aasra dila tyat aamchi kay chuk? He jithe jatil tithe bhakasach karnar na vikas thodich karnar aahet! Mhanun yanchya manatil 'Kokan', 'Paschim Maharashtra', 'Khandesh' aani 'Marathwadyavishaicha' rag ughad - ughad swataha vyakt na karta 'Vidarbhacha' vikas na karun, tya 'Vidarbh' vashiyandeare vyakt karat aahet, mhanje he 'Palpute vidarbha sharni Bramhan' 'Vidarbhati' 'Mulnivashyanchya' khandyar banduk theun 'kokan', 'Paschim Maharashtra', 'Khandesh' aani 'Marathwadyavishiyanwar' chalwat aahet, he khare marma 'Vidarbhatil' 'Mulnivashi' 'Vidarbhavashiyana' kalale pahije, hich khari shokantika aahe.

  • @bhushankarnik1030
    @bhushankarnik1030 Год назад

    खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद

  • @bhartiya777
    @bhartiya777 2 года назад +1

    जर विदर्भ वेगळे झाले तर ते महाराष्ट्र म्हनुन ओळखतील की महाराष्ट्र त्यांच्या तून वेगळे मग प्रतेक वेगळे होऊदे पण आम्ही रायगड ची महाराष्ट्रीयन म्हणूनच ओळखले जा ओ हीच इच्छा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र आम्हाला अभिमान आहे राजेंचा जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🙏

  • @mh28newslive
    @mh28newslive 2 года назад +13

    जय विदर्भ...! 👍

  • @sanjeevundalkar646
    @sanjeevundalkar646 2 года назад +9

    Modiji must lead from front . Kutch and Sourashtra are neglected always . Give separate status to them first . Other states will follow the suit .

  • @pranitjanrao8498
    @pranitjanrao8498 Год назад +1

    विदर्भ वेगळा झालंच पाहिजे
    अविकसित मराठवाडा सुद्धा स्वातंत्र्य राज्य पाहिजे
    भारत सुद्धा लयच मोठा आहे यार...

  • @avinashmasurkar3395
    @avinashmasurkar3395 2 года назад +2

    पालघर मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग यांचा एक वेगळं राज्य करण्यात यावा कोकण राज्य होईल

  • @aashishganesh492
    @aashishganesh492 2 года назад +7

    🙏🙏मी स्वतः ह विदर्भात राहतो आणि जेव्हा पण आम्ही मुंबई, पुण्यासारख्या शहरात जातो तेव्हा आम्हाला सुद्धा कुठ तरी हे जाणवते की आमच्या वर सर्व पक्ष असो वा सर्व सरकार यांनी कुठतरी अन्याय केला आहे आज मला नोकरी साठी माझे घर सोडून माझे आई वडील सोडून मुंबई पुण्या सारख्या शहरात जावं लागत कारण काय आम्हाला इकडे रोजगार च नाही कुठ तरी सरकार ला पण हा विचार करावा लागेल कारण कोणता पण मुख्यमंत्री असो तो एका भुभागाचा नाही तर पूर्ण राज्याचा मुखयमंत्री असतो🙏🙏

  • @tomhooker5494
    @tomhooker5494 2 года назад +5

    Only Maharashtra 🚩

  • @sanjeevjadhav4957
    @sanjeevjadhav4957 2 года назад

    खूप छान माहिती दिलीत आपण

  • @mangeshchaudhary7917
    @mangeshchaudhary7917 2 года назад

    Mam, 28 states not 29 & 8 UTs.

  • @tusharkhandekar413
    @tusharkhandekar413 2 года назад +12

    हा छ. शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि तो कायम एकसंघ राहील.

    • @sumedhbhau6845
      @sumedhbhau6845 2 года назад +1

      विदर्भ वेगळ होणार 🔥

    • @godman6591
      @godman6591 2 года назад +1

      @@sumedhbhau6845
      नाही होणार, उदाहरण झारखंड..... In current situation Maharashtra is not dependent on central government funds, example: Mumbai-Nagpur express way....... but after separation Vidharbha will face lot of difficulties. Better we should use our funds properly..... We should Make Maharashtra as number one land in the world in every sector...

    • @tusharkhandekar413
      @tusharkhandekar413 2 года назад +1

      @@sumedhbhau6845 अरे बाबा हा महाराष्ट्र आहे आंध्रा MP UP नाही आहे आणि ज्याला पाहिजे त्याने वेगळं करून तर बघा

    • @sumedhbhau6845
      @sumedhbhau6845 2 года назад

      @@tusharkhandekar413 2024 च्या अगोदर विदर्भ वेगळ नक्की होणार

  • @manojrathod8707
    @manojrathod8707 2 года назад +4

    MPSC spardha parikshe valyancha vichar kara thoda 😂😂😂😂, bichare path karta karta hotil dhagat

  • @mayurdev4479
    @mayurdev4479 Год назад +2

    Vidharbh state 🔥💜🇮🇳🔰

  • @tusharsangale2233
    @tusharsangale2233 2 года назад +1

    "खान्देश (उत्तर महाराष्ट्र) नंदुरबार-धुळे-जळगाव".....
    ...... या जिल्ह्यातील तरुणांना नौकऱ्या किंवा शिक्षणासाठी "मुंबई-पुणे-नाशिक" येथे स्थलांतर करावं लागतं सर्व काही अर्थकारण जसे "आयटी-यांत्रिकी-विधुत-औटोमोबाईल" इतर सगळी उद्योग क्षेत्र "मुंबई-पुणे-नाशिक" या जिल्ह्याच्या गाडीत टाकणं योग्य नाही महाराष्ट्र म्हणजे फक्त 3-4 जिल्हे नसून 36 जिल्हे आहेत सर्वांना योग्य न्याय दिला पाहिजे...नाहीतर भविष्यात खान्देश सुध्दा वेगळे राज्य होईल......"जय खान्देश"

    • @sopanwagh369
      @sopanwagh369 2 года назад

      कार भो नको न सर्वात जास्त नालायक राजकारणी आपल्या खानदेश मध्ये आहेत. सुरतची मिल इंडस्ट्रीज सर्व जळगाव,धुळे, नंदुरबार येथे येणार होत्या पण त्यांच्या स्वार्थासाठी त्या कंपोनी येऊ दिल्या नाहीत.नाहीतर आज सुरत, बडोदा, अहमदाबाद जे आहे ते जळगाव, धुळे, नंदुरबार राहीले असते. कळले ❓का

  • @dnyaneshwarchavan6067
    @dnyaneshwarchavan6067 2 года назад +6

    अमेरिकेची लोकसंख्या 32 करोड असून तिथे 50 राज्य आहेत असच दुसऱ्या ही देशाचे उदहन देता येईल
    आणि आपणही अस केलं तर प्रत्येक राज्याचा व्यवस्थित विकास होईल आणि राज्याचा विकास म्हणजेच देशाचा विकास..
    राहिला प्रश्न महाराष्ट्रचा तर सगळ्यांनाच माहित आहे की विदर्भ आणि मराठवाड्यावर कुठे ना कुठे विकास कमी पडतोय. तर ही दोन राज्य वेगळी केली तर यात काही गैर राहणार नाही.

  • @surendrashinde7884
    @surendrashinde7884 2 года назад +3

    Division of states will create huge financial burden on common Indians. Instead small states should be merged to reduce these bogus expenses

  • @shaileshmaske5410
    @shaileshmaske5410 2 года назад +2

    विदर्भ वेगळा झालाच पाहिजे

  • @pranaypawar5380
    @pranaypawar5380 2 года назад +1

    आमचा पक्का विरोध आहे वेगळ्या विदर्भ ला ,मी पण विदर्भातला आहे

  • @sovisam
    @sovisam 2 года назад +14

    विदर्भ वेगळा झाला पाहिजे
    #जयविदर्भ💪🏻🔥🚩

  • @akshayshirke4713
    @akshayshirke4713 2 года назад +10

    Mumbai, Palghar, Thane - 1
    Raigad, Ratnagiri, Sindhudurg - 2
    Khandesh - 3
    Vidarbha - 4
    Marthwada ani paschim Maharashtra - 5
    Tasech migration vadhu naye mhanun Sthanikana private nokrit 75% Reservation.

  • @amolchikane294
    @amolchikane294 2 года назад

    Very informative 👏 👌

  • @pratikkadam567
    @pratikkadam567 2 года назад

    उत्तम माहिती दिली सखोल

  • @thepatrioticindian3878
    @thepatrioticindian3878 2 года назад +9

    लहान राज्य इतकं अवडात असेल तर .
    देशाचे तुकडे करा अशी मागणी होईल .
    कारण ज्या गोष्टी साठी तुम्हाला लहान राज्य लागत .
    त्याच निकषावर लहान देश ही कल्पना लोकांच्या मनात येईल .
    लोक म्हणतील यूरोप खंडातील देश लहान आहेत म्हणून किती विकसित आहे .
    आणि आपल्या इथे महाराष्ट्र नी कमायच अन युपी बिहार यांची पोट भरआयची .
    त्यापेक्षा वेगळं देश का नको .
    यामुळेच साऊथ इंडियन लोक द्राविदनदू ची मागणी करत आहे .
    मंग त्यांची मागणी रास्तच आहे की .

  • @sagargore7882
    @sagargore7882 2 года назад +4

    झालीच पाहिजे.१३० च्या वर लोकसंख्या आहे.राज्य जरी वेगळे झाले तरी सर्व अधिकार केंद्राला आहे.

    • @Dkisap
      @Dkisap 2 года назад

      हिंदी भाषिक राज्य वागली करा देश सुधारेल

    • @sagargore7882
      @sagargore7882 2 года назад

      @@Dkisap असे काही नाहि विदर्भ पण वेगळा होणार आहे.

  • @akasharerao9313
    @akasharerao9313 2 года назад +1

    मराठवाड्यात तितकि परिस्थिती चांगलि नसलि तरि शिवसेना तिथे हि मजबुत बनलि. बाळासाहेबान्मुळे वैदर्भीय जनतेला मुम्बईत आपला हक्काचा माणूस आहे हे नेहमिच वाटत राहिल. भाजप मुंडे महाजन गडकरि याच्या निम्मिताने विदर्भ आनि मराठवाड्याला नेतृत्व देत राहिलि. हेच कारन आहे कि विदर्भातील जनतेचा आकस मुम्बई पेक्षा पुणे आनि पस्चिम महाराष्ट्र वर जास्त राहिला आनि आजहि आहे. जर राष्ट्रवादी ने पस्चिम महाराष्ट्र सारखा आग्रहि विकास विदर्भ मराठवाड्याचा केला असता तर महाराष्ट्रात भाजप वाढलिच नसति.

  • @balkrishnavispute5470
    @balkrishnavispute5470 2 года назад +2

    FazalAli commission was also recommended seperate Vidharbha state.

  • @sandeeprathod2692
    @sandeeprathod2692 2 года назад +4

    अहेरी ते सिरोंचा भागाचा विकास झाला पाहिजे.

  • @prithvirajchougule3711
    @prithvirajchougule3711 2 года назад +1

    राज्य निर्माण करणे म्हणजे खायचे काम नाही सर्व प्रशासकीय कार्यालय निर्माण करावी लागतात याचा खर्च कोण करणार?प्रत्येकाला मुख्यमंत्री व्हायचे आहे म्हणून स्वतंत्र राज्य निर्माण करायचे काय?

  • @chetansontakke2349
    @chetansontakke2349 2 года назад

    छान माहिती मिळाली

  • @A_R_Chavan
    @A_R_Chavan 2 года назад +23

    महाराष्ट्र ⛳💙 असाच राहू द्या रे😅🙏

    • @p.limbunkar3077
      @p.limbunkar3077 2 года назад +6

      हे महाराष्ट्र सरकारला कळायला पाहिजे कि महाराष्ट्र म्हणजे केवळ मुंबई पुणे नव्हे

    • @narendrajadhav7829
      @narendrajadhav7829 2 года назад

      @@p.limbunkar3077 तुमचा विदर्भाचा फडणवीस मुख्यमंत्री होता आता उप मुख्यमंत्री आहे विकास करायला सांगा

  • @Snggaikwd
    @Snggaikwd 2 года назад +52

    जर विदर्भ चा विकास होत असल तर वेगळे करा 💯 देश तर आपला है 🇮🇳🙌

    • @godman6591
      @godman6591 2 года назад +14

      नाही होणार, उदाहरण झारखंड..... In current situation Maharashtra is not dependent on central government funds, example: Mumbai-Nagpur express way....... but after separation Vidharbha will face lot of difficulties. Better we should use our funds properly..... We should Make Maharashtra as number one land in the world in every sector...

    • @Marwadeout
      @Marwadeout 2 года назад

      Love ❤ you brooo

    • @Marwadeout
      @Marwadeout 2 года назад

      @@godman6591 how funnny it is.... Till.. Date no development seen..in vidarbh a... How could... Be optimistic.. For future

    • @natureholic7777
      @natureholic7777 2 года назад +5

      बिहार मधून झारखंड काढल, झाला का विकास??

    • @aniketshindepatil9868
      @aniketshindepatil9868 2 года назад +2

      डोक्यावर पडला आहेस का
      कशाला हिंदी भाषिक प्रदेश व्हायचं आहे का. तुमच्या लक्षात येत नाही पाणि वाटपावरून वगैरे महाराष्ट्र विदर्भामध्ये वाद निर्माण होऊ शकतो. आपणच आपली डोकी फोडायची का मग. डोकं चालवा ना जरा.

  • @p.limbunkar3077
    @p.limbunkar3077 2 года назад +2

    जेव्हा महाराष्ट्राची साक्षरता ८२% होती तेव्हा मराठवाड्यात एकही असा जिल्हा नव्हता ज्याची साक्षरता ८२% होती, प्रत्येक वाईट बाबीत १० जिल्ह्यांपैकी ५ जिल्हे मराठवाड्यातीलच असतात,

    • @Berar24365
      @Berar24365 2 года назад

      मराठवाड्यातील लोकांना दर्जेदार शिक्षण घेण्याची इच्छा नाही.
      कॉपी बंद केली तर मराठवाड्यात दहावी बारावीचा निकाल 10 टक्के सुद्धा लागणार नाही इतकी वाईट अवस्था आहे आणि ही परिस्थिती बदलण्याची मानसिकता पण नाही या निजामाच्या गुलामांची

  • @vikramsinhkatkar498
    @vikramsinhkatkar498 Год назад

    Ekikade raste tayar karun jodayach kam chalu ahe...Ekikade navin rajya tayar karun todaych...kay bolav!

  • @saurebhkadaam20
    @saurebhkadaam20 2 года назад +4

    Vidarbh cha vikaas hot asel tr nakki karavaaya aani bhumiprutrana 80℅ aarakshan dyav.... Mhnje vidarbhatil lokana tithe 80℅ aarakshan ani uravrit Maharashtra til bhumiprutrana veglya Maharashtrat 80℅ aarakshan...
    Kasa vatla nirnay?