भारतीय लोकशाहीचा आधारस्तंभ न्यायव्यवस्था शेवटची आशा..अडीच दशक झाले. काही दिवसांत आचारसंहिता लागू शकते.तरीही आंधळ्या, किंबहुना निरक्षर जनतेला विचारले तरी एक मिनिटात निर्णय देतील.पण भारतीय संविधान,दंडसंहिता अभ्यासक न्यायदाते न्याय देत नाहीत.लोकशाही बळकट कशी होईल..
जाधव साहेब मी तुमचा खूप मोठा फॅन आहे, पण तुम्ही प्रत्येक व्हिडीओ मध्ये तेच तेच सांगत असता एकदाच नवीन व्हिडिओ येतो, जर दिवसात 2ते 3 व्हिडीओ आले तर एक सारखं असतात
सुप्रीम कोर्टातही न्याय मिळेल की नाही हे आता ठामपणे सांगू शकत नाही. जसं राजकारणी म्हणतात निवडणुका येतात आणि जातात तसेच न्यायमूर्तींचेही होईल. न्यायमूर्ती येतील, बदलतील किंवा सेवानिवृत्त होतील. कोणता न्यायनिवाडा प्राधान्याने करावा याचेही भान विसरून चालले आहेत.
हा व्हिडिओ पहाताना मनात एकच विचार येतो की जे धन दांडगे आहेत , ज्याच्या हाती सत्त्ता आहे त्या नाच सर्व काही मिळेल , इतरांना न्याय मिळणार नाही, जरी त्यांचि बाजू न्यायाची असेल तरी
रामशास्त्री प्रभुने हे आता फक्त नावाला उरले आहेत म्हणून या कली युगात आसेच चालनार पण अंतिम या सर्व बाबी गद्दार आणि लबड़ यांचा जमाना आहे परंतु अंतिम भोग भोगल्या शिवाय सद्गति नाही या सर्व लोकाची आधोगति होनार हे त्रिवार सत्य आहे जय हिन्द जय महाराष्ट्र जय उद्धव ठाकरे यांचा विजय नक्की होनार 100 टके सत्य आहे
सर न्यायधिस चन्द्रचुड लोकाच्या मनात चांगला न्यायाधीश आहे. काय तो लवकरच निघाल देईल. परंतु आता तशी शक्यता दिसत नाही. निकालाच्या तारखा पूढे होत गेल्या तर मात्र न्यायालयावर असलेल्या विश्वासाला तडा जाईल. कारण यामुळे मतदार नाराज होणार. पक्षांतर करताना मुळ पक्षाचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढविली पाहिजे.मात्र तसं होत नाही. ते आमदार खासदार पक्षांतर करताना विचारात घेत नाहीत. म्हणूनच या निकालावर संपूर्ण भारताचे लक्ष आहे. शेवटी मतदार राजा आहे.शेवटी न्या. चंद्रचूडा कडुन लोकांच्या अपेक्षा आहेत . धन्यवाद आशिष जाधव लोकमत.
आशिष जाधव, कोणताही व्हिडिओ करताना तुमची सुरुवात😅, जून 😅 2022 पासून न सुरुवात होते. तेच तेच दळण किती दिवस दळणार?😂😅 पाच मिनिट यातच जातात. पाणी टाकून डाळ पातळ करु नका.😂😅😂😅
एकदाची २६सप्टेंबर ही डेड लाईन उलटली कि मग काही निकाल लागो काहीच अर्थ नाही संविधानाचा बचाव करण्याची सगळ्यात शेवटची जवाबदारी सर्वोच्च न्यायालयाचीच आहे हे माननिय संबंधित न्यायमूर्तींनीच लक्षात ठेवावे ❤❤❤
इस बार यह एक ऐसा लग रहा है कि अपने देश में जो दो राज्य का चुनाव सरकार याने चुनाव आयोग ने अपने महाराष्ट्र का भी चुनाव होता तो शायद बहुत अच्छा होता था मगर इससे मालूम याने जानकारी है कि अगर लोकसभा चुनाव जैसा हो गया तो महाविकास आघाड़ी की बल्ले बल्ले हो जाएंगी पण मराठी मधे कहावत आहे की केल्याने होत आहे आधी केलेच पहिजे आशीष साहेब। आप न चाणक्य नीति प्रमाने विश्लेषण केले जय महविकास आघाड़ी जय हिन्द जय महाराष्ट्र
Shinde and ajit pawar election symbols must be terminated by sc of india and they should not be allowed to use photos of Hon BALASAHEB THACKERAY ji, Sharadchandra ji Pawar saheb, Dighe saheb ( as his relatives are in UBT Original shivsena). Have some common senseand justification without wasting any time bcoz time is precious for all except courts bcoz of their tariq pe tariq attitude. If a judge comes to bank then the bank and their staff, officer don't give next date to those judges even if staff, officer concerned are on leave bcoz they do relieving arrangements but satisfy their customers 100% and i am talking about bank staff, officers at branch level and not top management of all banks.
कोर्ट नाव ही नको आदल दळतंय आणि आणि कुत्रा पीठ खातोय क्रमांवारी सुनावणी नाही पहले लास्ट आणि लास्ट पाहिलं धन्यवाद तरीक पे तरीक हेच ब्रीद वाक्य कोर्टा चे आमी दोगं भाऊ मिळून मिळून खाऊ
CJI चंद्रचूड साहेब खूप अपेक्षा होत्या पण रामशास्त्री आणि त्यांच्या त तुलनाच होऊ शकत नाही *Justice delayed is justice denied* तारीख पे तारीख म्हणून सामान्य माणूस कोर्टाची पायरी चढत नाही. धनदांडगे पैसे देऊन स्वताच्या बाजूने निकाल लावून घेतात.
ED ,CBI,IT याबरोबरच जर सुप्रीम कोर्टाचे नाव लागले गेले तर ते भाजपला फारच महागात पडणार आहे.
कोर्ट हि विकले गेले आहे का आसे लोकांना वाटले लागले आहेत
न्यायाची चेष्टा चालवली आहे.
जब तक जब तक कोर्ट का निकल नहीं तब तक इलेक्शन नहीं है हिम्मत तो करके
भारतीय लोकशाहीचा आधारस्तंभ न्यायव्यवस्था शेवटची आशा..अडीच दशक झाले. काही दिवसांत आचारसंहिता लागू शकते.तरीही आंधळ्या, किंबहुना निरक्षर जनतेला विचारले तरी एक मिनिटात निर्णय देतील.पण भारतीय संविधान,दंडसंहिता अभ्यासक न्यायदाते न्याय देत नाहीत.लोकशाही बळकट कशी होईल..
जनतेच्या न्यायालयातच तडकाफडकी निकाल लावणार राज्यातील सुज्ञ जनता . आखिर बकरे की अम्मा कब तक खैर मनाएगी?
न्यायमुर्ती रामशास्री प्रभुणे सारखे बाणेदार होणे नाही.रामशास्री बाणा केंव्हाच लोप पावला आहे.
SC मध्ये तारीख पे तारीख --म्हणजे न्यायाला विलंब सतत होणार असेल तर लोकांचा SC ची विश्वासार्थता संपेल विश्वास उडणार?
उशिरा मिळालेला न्याय हा एक प्रकारे अन्यायच आहे. जनतेच्या न्यायालयात हे गद्दार अपात्र ठरल्यानंतर निकाल आल्यास त्याला काय अर्थ?
In Mumbai and Maharashtra only one uddhav Thackeray Saheb🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जनतेने उलटले पाहिजे सर्व
भारताचा बांगलादेश होऊ नये
न्यायमुर्ती मा सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी या खटल्याचा खेळ खंडोबा केला आहे बाकी काही नाही असो परमेश्वर त्यांना सद्सद्विवेक बुद्धी देवो
केलेल्या सेवेबद्दल सर न्यायाधीशांना निवृत्तीनंतर राज्यपाल बनविले जाईल. लाचारीचा कळस !!
बास करा कोर्ट काही फायदा नाही
पुचाट न्याय व्यवस्था फक्त टिपणी आणो तारीख
निकाल विधासभेपूर्वी सुप्रीम कोर्ट निकाल देणारच नाही (केंद्रीय सत्तेच्या नियोजनानुसार )सुप्रीम कोर्टाला निकाल द्यायचा असता तर लोकसभेपूर्वी दिला असता.
विधानसभा निवडणूक होई पर्यंत धनुष्यबाण गोठवा
आपली न्याय व्यवस्था म्हणजे , एक परकारची चेष्टा
चंद्रचुड.साहेबांना.आम्ही.रामशाश्त्री.आहेत.म्हणतहोतो.पण.निराशा.झाली
जनतेने उलटले पाहिजे सरकार
जय उद्धव बाळासाहेब ठाकरे❤❤❤❤❤
हि सगळी खेळी भाजप करतय इवीएम च्या जोरावर जयभीम जयशिवराय जयभैरव
निर्णय येणार नाही.... कोर्ट निर्णय घेण्यात अकर्षम आहेत हेच दिसुन येते
मुंबई ,ठाण्याचा मुख्यमंत्री राज्याला नको ... ग्रामीण चेहरा पाहिजे मुख्यमंत्री म्हणून ...
सर शिवसेनेचे स्पेशल विश्लेषण वेगळं करत जा
जाधव साहेब मी तुमचा खूप मोठा फॅन आहे, पण तुम्ही प्रत्येक व्हिडीओ मध्ये तेच तेच सांगत असता एकदाच नवीन व्हिडिओ येतो, जर दिवसात 2ते 3 व्हिडीओ आले तर एक सारखं असतात
सुप्रीम कोर्टातही न्याय मिळेल की नाही हे आता ठामपणे सांगू शकत नाही. जसं राजकारणी म्हणतात निवडणुका येतात आणि जातात तसेच न्यायमूर्तींचेही होईल. न्यायमूर्ती येतील, बदलतील किंवा सेवानिवृत्त होतील. कोणता न्यायनिवाडा प्राधान्याने करावा याचेही भान विसरून चालले आहेत.
जनता यांचा पुरा सुफडा साफ करणार
मुळ पक्षांना न्याय मिळणार का?
नसेल तर जनताच न्याय देईल
पक्ष बदलणाऱ्या ना मतदेवू नयै लोक हजार पाचये घेवून मतदान करणार मग काय होणार
आशिष सर उद्धवजीनी म्हटलेच आहे कोर्ट निर्णय देईल पाच पन्नास वर्षात 😅😅
याला पर्याय एकच सुप्रीम कोर्टातून केस काढून घेणे
वेळ निघून गेल्यावर न्यायाला अर्थच नाही
ही केस कोर्टात आहे,त्यावर निकाल झालं नाही,तेव्हा त्याला जबाबदार कोण.निर्णय होत नसेल तर येथील शासनाचा उपयोग काय,कोणीही यावे काहीही करा,अशी परिस्थिती.j
देशात अराजकता माजू शकते ह्यामुळे. जेथे न्याय मिळण्याची अपेक्षा आहे तेथेच न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्य जनतेसमोर कोणता पर्याय असू शकतो?
जनतेची तळमळ पण न्यायालय वागतय तारीख पे तारीख ही जनतेची दिशाभूल करणारी न्यायव्यवस्था होय
हा व्हिडिओ पहाताना मनात एकच विचार येतो की जे धन दांडगे आहेत , ज्याच्या हाती सत्त्ता आहे त्या नाच सर्व काही मिळेल , इतरांना न्याय मिळणार नाही, जरी त्यांचि बाजू न्यायाची असेल तरी
न्यायालय चेष्टेचा विषय झालेला आहे 😂😂😂
न्यायालय म्हणते आम्हाला पण दबाव आहे म्हणजे 😂😂😂
न्यायव्यवस्थे पेक्षा बुधवार पेठ पतकरली.
अभिनंदन साहेब
मोदी है तो मुमकिन है 😅
Destiny is almost powerful then human Supreme Court
शिवसेना धनुष्य शिंदे यांच्याकडे आहे आणि यांच्याकडेच राहणार कारण मूळ आणि खोड तेच आहेत
रामशास्त्री प्रभुने हे आता फक्त नावाला उरले आहेत म्हणून या कली युगात आसेच चालनार पण अंतिम या सर्व बाबी गद्दार आणि लबड़ यांचा जमाना आहे परंतु अंतिम भोग भोगल्या शिवाय सद्गति नाही या सर्व लोकाची आधोगति होनार हे त्रिवार सत्य आहे जय हिन्द जय महाराष्ट्र जय उद्धव ठाकरे यांचा विजय नक्की होनार 100 टके सत्य आहे
सर न्यायधिस चन्द्रचुड लोकाच्या मनात चांगला न्यायाधीश आहे. काय तो लवकरच निघाल देईल. परंतु आता तशी शक्यता दिसत नाही. निकालाच्या तारखा पूढे होत गेल्या तर मात्र न्यायालयावर असलेल्या विश्वासाला तडा जाईल. कारण यामुळे मतदार नाराज होणार. पक्षांतर करताना मुळ पक्षाचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढविली पाहिजे.मात्र तसं होत नाही. ते आमदार खासदार पक्षांतर करताना विचारात घेत नाहीत. म्हणूनच या निकालावर संपूर्ण भारताचे लक्ष आहे. शेवटी मतदार राजा आहे.शेवटी न्या. चंद्रचूडा कडुन लोकांच्या अपेक्षा आहेत . धन्यवाद आशिष जाधव लोकमत.
आशिष जाधव, कोणताही व्हिडिओ करताना तुमची सुरुवात😅, जून 😅 2022 पासून न सुरुवात होते.
तेच तेच दळण किती दिवस दळणार?😂😅
पाच मिनिट यातच जातात.
पाणी टाकून डाळ पातळ करु नका.😂😅😂😅
Agree.... प्रत्येक व्हिडिओ मध्ये तीच कॅसेट रिपीट 😅😅😅
हो ना
अगदी बरोबर आहे . नवीन काही नाही
अगदी बरोबर आशिष उठा आणि शरद पवारांचे दळण दळायलाच आहे .
Jadhv patrkar nasun u thakrechawakil watato
कोर्ट विसवा नाही
स
सुप्रीम कोर्ट बाद आहे
मुद्दाम निकाल लाबंवतय
suprime court pan vikale gelele aahe .
चिन्ह पक्ष कोणता महाराष्ट् मानत नाही फक्त MVA
एकदाची २६सप्टेंबर ही डेड लाईन उलटली कि मग काही निकाल लागो
काहीच अर्थ नाही संविधानाचा बचाव
करण्याची सगळ्यात शेवटची जवाबदारी
सर्वोच्च न्यायालयाचीच आहे हे माननिय संबंधित न्यायमूर्तींनीच लक्षात ठेवावे
❤❤❤
आशिष जाधव चा कल bjp बरोबर दिसतोय
Ka re baba tula manase che chinh disat nahi ka.
Suprim court पण माणुसच आहे तो चांगला तसा वाईट पण असु शकतो.
Chandru you too 🤔
🙏🙏
SC is under pressure of Govt It is a case like Navneet Rana case
साहेब किति हे रडगाणं मांडाताय, हे सोडा आत्ता एक च video बनवा कि न्याय व्यवस्था आता पंगू झाली आहे , अपेक्षा सोडा
इस बार यह एक ऐसा लग रहा है कि अपने देश में जो दो राज्य का चुनाव सरकार याने चुनाव आयोग ने अपने महाराष्ट्र का भी चुनाव होता तो शायद बहुत अच्छा होता था मगर इससे मालूम याने जानकारी है कि अगर लोकसभा चुनाव जैसा हो गया तो महाविकास आघाड़ी की बल्ले बल्ले हो जाएंगी
पण मराठी मधे कहावत आहे की केल्याने होत आहे आधी केलेच पहिजे
आशीष साहेब। आप न चाणक्य नीति प्रमाने विश्लेषण केले
जय महविकास आघाड़ी
जय हिन्द जय महाराष्ट्र
Shinde and ajit pawar election symbols must be terminated by sc of india and they should not be allowed to use photos of Hon BALASAHEB THACKERAY ji, Sharadchandra ji Pawar saheb, Dighe saheb ( as his relatives are in UBT Original shivsena). Have some common senseand justification without wasting any time bcoz time is precious for all except courts bcoz of their tariq pe tariq attitude. If a judge comes to bank then the bank and their staff, officer don't give next date to those judges even if staff, officer concerned are on leave bcoz they do relieving arrangements but satisfy their customers 100% and i am talking about bank staff, officers at branch level and not top management of all banks.
अहो जाधव साहेब..... तुम्ही आजही ठोस आणि ठामपणे सागू शकता का....? ठाकरे आणि शरद पवार यांना वेळ वर योग्य न्याय मिळेल...?
5..6 मिनिटं पुढं ठकलून बघा विडिओ.
तेच तेच प्रत्येक विडिओ मधे
शरद पवार.हे4वेळा.cm. झाले.तरी. राज्यात.जनता.सखशर.करू.शकले.नाहीत.हे.durdeeev.आहे.
Ashish sir nirnay ata janatach deyil
सगळ्यांचं म्यानेज केले आहे असे वाटते .
चाय बिस्किट चॅनल.
What is this hopeless tarik pe tarik,
Cgi ne saral saral symbol cha nikal devun takava ghadyal Sharad Pawar ani dhanushyaban thakare na mg bakicha nikal kadhi hi dyava
Chi la laz watayla hawa
सतत तेच तेच आपण सांगत आहात नवीन सांगा
जाधव साहेब असं होऊ शकत नाही
10 मिनिट जुनं सांगत बसले
सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय लागणार आहे सत्ताधाऱ्यांच्या हातामध्ये दोन वर्षांपूर्वीच त्यांना पत्रक दिले तुमच्या बाजूने निकाल लागणार आहे
पळाले बोला
भाजप,अजित पवार गट,मि॑दे गट,या॑चे निवडणूकीत पाणीपत होईल,व देशात लोकशाही आहे हेच स॑केत मिळतील
महाभारत काय लावलाय
आशिसजी सगळेच विकलेले आहे
Jadhav Saheb aaj ashi vegli batami ka detay kahi bhetle ka samorun
कोर्ट नाव ही नको आदल दळतंय आणि
आणि कुत्रा पीठ खातोय क्रमांवारी सुनावणी नाही पहले लास्ट आणि लास्ट
पाहिलं धन्यवाद तरीक पे तरीक हेच
ब्रीद वाक्य कोर्टा चे आमी दोगं भाऊ
मिळून मिळून खाऊ
Kahi nahi honar😂😂😅 fakat tarikha
Nikal jantechya nyayalayath
Ha patrkar hi vikla gela ahe
News in News 😅
Sushant Singh Rajput 🙏
Disha Sallian 🙏
Palghar sadhu 🙏
Manshuk Hiren 🙏 (Antelia)
Parmbir Singh 🙏 (IPS)
Sanjay (Nautey) Pandey (IPS)
Kaiser Khalid 🙏 (IPS)(Ghatkhoper Hording Tragedy/collapse)
Sachin Vaze 🙏
Saglya madhe BJP cha hat ahe saglya yantrana tabyat ghetlyat bahutek court pan mhanun tar tarikh pe tarikh pad rahi hai
Nawa.raja.nawa.kayda.
Yantra.rajhukumatawar.chaltat.yala.mhantat.navlokshahi.
High.ya.rajwatichi.khari.olak.ahe.
CJI चंद्रचूड साहेब खूप अपेक्षा होत्या
पण रामशास्त्री आणि त्यांच्या त तुलनाच होऊ शकत नाही
*Justice delayed is justice denied*
तारीख पे तारीख
म्हणून सामान्य माणूस कोर्टाची पायरी चढत नाही. धनदांडगे पैसे देऊन स्वताच्या बाजूने निकाल लावून घेतात.
Script ushira dili watate tarbujane
Navin kahitri sanga aamala ata kantala aalay
Minde choooo
Maharashtra mahiti asalelya babi parat repeat kelyane doka borr hotaya, thodkyat sandarbh det pudhe chalat ja aani navin bhar ghala mhanaje chaan hoel, aani shetakaryansaathi bari chole ksaame keli kaaya ya sarkaarne te jara ujedaat aana tumhi abhinandananas paatra vaahal, shubheccha
Chombada patrakar
Paksh symbol gothwa shinde chi yat lagayl