अर्ध सत्य महित्यांचे निदर्शन कृपया करू नका..... एका अधिकारी तुमच्या सोबत or तुमच्या जवळील व्यक्ती सोबत असे कृत्य केलेही असेल परंतु पूर्ण प्रशासनाला कृपया बदनाम करू नका..... संविधानाच्या कलम १९(१)-a नुसार तुम्हाला व्यक्त होण्याचा अधिकार आहे त्याचा दुरुपयोग करू नका..... आणि बाहेरून बोट दाखवण्यापेक्षा..... परीक्षा देऊन प्रशासन मधे येऊन स्वतः या गोष्टी ठीक करा! .....आपला महाराष्ट्र हा राष्ट्रीय प्रगतीचा एक केंद्रबिंदू आहे .... त्याची जाण रखा आणि घटनेतील मूलभूत कर्तव्याचे आधी स्वतः पालन करा!
मराठी माणसासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना . आणि पोलिसांनी एकच करावं जे कोणी केलं आहे त्यांना कडक कारवाई करा . म्हणजे जेणे करून पुन्हा अस पोलीस मित्रावर अस कोणी करणार नाही . जे अविनाश दादा बोलतात ते अगदी बरोबर आहे . ❤
कायदा राहिला नाही पोलीस प्रशासनाला पण वाईट वाटेल आपण जी ॲक्शन घेतली पाहिजे ती कोणी घेत नाही आरोपी पकडायचा pise घेऊन सोडायचा म्हणून आज अशी महाराष्ट्र ची अवस्था आहे .
गरम पाणी पॉलिसीसां वरती टाकल, ते जे कोणी असतिल, त्याच्यावर सुद्धा असेच गरम पाणी टाकायचे व त्याच्या घरावर बुलडोझर चालवावा, त्यांना पोलिसांची भीती ही असलीच पाहिजे, नक्कीच महाराष्ट्रत असे पुढे होऊ नये
मनसे नेते अविनाश जाधव बरोबर बोलले की पोलिसांनी गुन्हेगारांना तिथल्या तिथे अद्दल घडवायला पाहीजे होती पण वाढत्या लोकसंख्ये बरोबर वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांची संख्या ही वाढवणे काळाची गरज आहे. पोलिसांचा धाक उरलेला नाही गुन्हेगारांना आणि शासन ही त्याला तितकेच जवाबदार आहे.
An jevha sandip deshpaneya ne mahila police la dhakka bhuki keli hoti tevha kuthe hote sharmila maydam Je jhala te chukicha jhala aahe sarkar ne kathor karwaae karavi konhi aso mag
कडक कारवाई झाली पाहिजे पोलिसांनी पण पदाचा गैरवापर नाही केला पाहिजे गरीब श्रीमंत भेदभाव नाही झाला पाहिजे राजकारणी लोकांनी पण पोलिसांना मोकळ सोडावं भाजपने तर पोलिसांना आपल्या ताटातले मांजर बनविले आहे
जनतेने आतातरी डोळे उघडावे.... महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम बणवायचे असेल व सुतासारखा सरळ करायचा असेल विधानसभा निवडणुकीत सन्मा.राजसाहेब ठाकरे यांच्याच उमेदवाराला निवडून द्यावे हि कळकळीची विनंती.
पोलिसांची ही अवस्था व्हावी,,अरेरे,,खूप वाईट वाटले,,,जे कोणी आहेत त्याचा मनसे पत्ता लावेलच,,,मग मात्र सोडू नका,,त्यावेळेस हात जोडायचे नाहीत सोडायचे,,,, खळ खट्यक,,,, जय हिंद जय महाराष्ट्र....
पोलिसांना मोकळे सोडा मग बघा कुणाची हिम्मत होते का आता सगळे भेटायला येतील मग शुट्टींग मग फ्लेक्स सोडा त्यना मोकळं आज गरज गोपीनाथ राव मुंढे सारख्या गृहमंत्र्यांची
एखाद्या अडचणीत असणाऱ्या व्यक्तीला जेव्हा आपण भेटतो तेव्हा त्यात राजकारण कसले जेव्हा स्वतःवर येते तेव्हा कळते मनसे अतिशय चांगला पक्ष आहे मात्र काहीना कावीळ झाली असावी असे वाटते
बाळासाहेब ठाकरे यांचे नेतृत्व कोण करत असेल ना तर te माननीय राज साहेब ठाकरे, जी साहेबांची दहशद होती ,जो कोणी अति करत असेल त्याला बरोबर धारेवर कस आणायचं ते साहेबांना बरोबर माहिती होत तेच आता राज साहेब ठाकरे साहेब करत आहेत,
नवीन काही नाही..... महाराष्ट्र पोलीस पैसे खाऊ आहेत RTO आणि गुन्हेगारांना सोडून देणारे हे ...पैसे दाबले की सर्व माफ 😂😂 .... मी फक्त बॉर्डर चे आहेत तेच खरे पोलिस ❤
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांच्या सारखा कडक कारवाई करणारा मुख्यमंत्री आवश्यक आहे तरच कायदा सुव्यवस्था अबाधित राहील नाही तर महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही. फडणवीसने महाराष्ट्राची वाट लावली आहे.
जो पर्यरंत पोलिस राक्षक बनुन तुटुन पडणार नाहीत आणि हप्ते घेण बंद होणार नाही तो पर्यंत हे चालणारच... ईथेच तुमची जर अशी हार असेल तर आम्ही सामान्य लोक खरच देवाच्या भरवशावर आहोत. अवघड आहे....😢😢😢
पोलीस यंत्रणा ही राजकारणाच्या आहारी गेलेली आहे.म्हणून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पोलिसांनाच हे सर्व सहन करावं लागतंय.
बरोबर
बरोबर
अर्ध सत्य महित्यांचे निदर्शन कृपया करू नका..... एका अधिकारी तुमच्या सोबत or तुमच्या जवळील व्यक्ती सोबत असे कृत्य केलेही असेल परंतु पूर्ण प्रशासनाला कृपया बदनाम करू नका..... संविधानाच्या कलम १९(१)-a नुसार तुम्हाला व्यक्त होण्याचा अधिकार आहे त्याचा दुरुपयोग करू नका..... आणि बाहेरून बोट दाखवण्यापेक्षा..... परीक्षा देऊन प्रशासन मधे येऊन स्वतः या गोष्टी ठीक करा! .....आपला महाराष्ट्र हा राष्ट्रीय प्रगतीचा एक केंद्रबिंदू आहे .... त्याची जाण रखा आणि घटनेतील मूलभूत कर्तव्याचे आधी स्वतः पालन करा!
Police manje chor aas janteccha manat aahe
मराठी माणसासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना . आणि पोलिसांनी एकच करावं जे कोणी केलं आहे त्यांना कडक कारवाई करा . म्हणजे जेणे करून पुन्हा अस पोलीस मित्रावर अस कोणी करणार नाही . जे अविनाश दादा बोलतात ते अगदी बरोबर आहे . ❤
मराठी माणसासाठी फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी रहाणार....जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
एक नंबर अविनाश दादा असेच काम करत रहा
जय महाराष्ट्र जय मनसे 🙏🙏
कायदा राहिला नाही पोलीस प्रशासनाला पण वाईट वाटेल आपण जी ॲक्शन घेतली पाहिजे ती कोणी घेत नाही आरोपी पकडायचा pise घेऊन सोडायचा म्हणून आज अशी महाराष्ट्र ची अवस्था आहे .
@@amolkadam4765 ur right bro
अगदी बरोबर. भ्रष्टाचारा मुळे लोकांना धाक नाही राहिला विषेश करून परप्रांतियांना.
😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮@@rajendraparkar8887😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
@@rajendraparkar8887😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
पोलिस कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे एक मेव मनसे पक्ष राज ठाकरे साहेब
जो ज्यांनी पोलीस कर्मचारी अधिकारी वर हालला त्याची संपूर्ण संपत्ती जप्त करा तडीपार करा
गरम पाणी पॉलिसीसां वरती टाकल, ते जे कोणी असतिल, त्याच्यावर सुद्धा असेच गरम पाणी टाकायचे व त्याच्या घरावर बुलडोझर चालवावा, त्यांना पोलिसांची भीती ही असलीच पाहिजे, नक्कीच महाराष्ट्रत असे पुढे होऊ नये
परप्रांतीय आहेत ते लोक ज्यांनी पाणी टाकले पोलिस ल पण अद्धल घडली आहे त्यांच्या मुळे परप्रांतीय लोकांना आळा राहिला नाही आहे
मनसे नेते अविनाश जाधव बरोबर बोलले की पोलिसांनी गुन्हेगारांना तिथल्या तिथे अद्दल घडवायला पाहीजे होती पण वाढत्या लोकसंख्ये बरोबर वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांची संख्या ही वाढवणे काळाची गरज आहे. पोलिसांचा धाक उरलेला नाही गुन्हेगारांना आणि शासन ही त्याला तितकेच जवाबदार आहे.
बरोबर सांगतात सरकार हे कूच कामी आहे
जय मनसे दादा ❤️
सैलुट दादा . तुमच्या कामाला जय मनसे जय महाराष्ट्र 🚩🚩🙏
मिराभाईंदर शहरात पोलीस यंत्रणा सुरक्षित राहीली नाही तर सर्वसामान्यांचे हाल काय होणार? यावर तोडगा म्हणजे आता फक्त राजसाहेबच , दुसरा पर्याय नाही
बदलेल्या डेमोग्राफिचे परिणाम.
राज ठाकरे साहेब आणि मनसे हा असा पक्ष आहे ज्याना पोलिसांन बद्दल आदर आहे 🙏🏻
An jevha sandip deshpaneya ne mahila police la dhakka bhuki keli hoti tevha kuthe hote sharmila maydam
Je jhala te chukicha jhala aahe sarkar ne kathor karwaae karavi konhi aso mag
Oh
@@ShadabShaikh-f3k Chutiya fukat comments aahet mhanun kahihi bolaych , dakhv video dhakka bukki kelei
@@ShadabShaikh-f3k Tyane dhaka nhavta dila tya taai ni pn sangitla ani cctv made pn dislela😂 ataa tumcha gotya dolyat ahe tar amhi ky karnar.
@@sankalpmore9606 😃
एक योगी भारी आहे या शिंदे पवार फड़नवीस पेक्षा
कडक कारवाई झाली पाहिजे पोलिसांनी पण पदाचा गैरवापर नाही केला पाहिजे गरीब श्रीमंत भेदभाव नाही झाला पाहिजे राजकारणी लोकांनी पण पोलिसांना मोकळ सोडावं भाजपने तर पोलिसांना आपल्या ताटातले मांजर बनविले आहे
चुक, आघाडी च्या काळातील परिस्थिती विसरले काय?वाजे, परमवीर, पालघर साधू हत्याकांड???
मवीआचा काळ म्हणजे गुंडगिरी , वसुली आणि पोलिसांवर दबाव
आणून तेव्हाचे नेते आणि सीएम
धुडगूस घालत होते.. आणि आता
दुसऱ्या कडे बोटे दाखवतात.
गृह खाते नाही राहिले महाराष्ट्रात फक्त व्हिडिओ आहेत सहेबांच्याकदे
मग अडिच वर्षापुर्वी रामराज्य होते म्हणायचे.
पोलीस सर्व कामात सक्षम आहेत..... पण राजकीय दबाव नेहमीच असतो त्यांच्या वर म्हणून हे होते...... याला उपाय फक्त मनसे......
पोलिसांनी हप्ते घेणे बंद केलं ना, कोणत्या राजकारण्यांची माग वेली नाही, कायदा तोडायची.
ही घटना वाईट आहे
खरे म्हणजे अविनाश जाधव यांना काही दिवसा साठी मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री करायला पाहिजे
जय मनसे
सत्याचा बाजू व अन्याय विरोधात लढणारा पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना.
जय महाराष्ट्र.
सरकार कुठे गेले गृहमंत्री कुठे आहेत,, पोलिसांना मोकळे सोडा अठ्ठेचाळीस तास संगळे सुतासारखे सरळ होणार
जनतेने आतातरी डोळे उघडावे....
महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम बणवायचे असेल व सुतासारखा सरळ करायचा असेल विधानसभा निवडणुकीत सन्मा.राजसाहेब ठाकरे यांच्याच उमेदवाराला निवडून द्यावे हि कळकळीची विनंती.
इथे पोलीस सुरक्षित नाही आणि सामान्य माणसाने काय करायचं 🤐
पोलिसांच्या मदतीला पण मनसे लागते
आरोपी कोण होते ते पण जनतेला सांगा.
Piece full😂😂
Abhay chaube navache Shanti doot hote
मुस्लिम शिवाय असली काम कोनी कारनार नाही तेच आस्तील 100 टके
Avinash dada खुप खुप धन्यवाद जय महाराष्ट्र साहेब तुम्ही उतम करतात पण लोकांना कळत नाही
अत्यंत कडक कारवाई करा
पोलिसाची बाजू बस राजसाहेब घेऊ शकतात❤
अरे राज साहेब ठाकरे आहेत म्हणून किती काळजी करतायत ह्या महाराष्ट्राची जय महाराष्ट्र जय मनसे
आरोपी परप्रांतीय असतील बघा मिरा भाईंदर म्हणजे यूपी बिहार झालं आहे
चौब्बे आडनाव आहेत भैये लोक 🤬
True ekdam
Avinash दादा नमस्कार पण हे केले कोणी समजले नाही. सामन्या चा आधार अविनाश सर्
जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 💪👌👍🙏❤️🚂🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
UAPA मकोका nsa लावा, हे काही सामान्य गुन्हा नाही, जय महाराष्ट्र
मनसे शिवाय पर्याय नाही ❤❤
या आरोपी ना पण जामीन मंजूर होईल बघा
Kaydyachi tashi vyawastha ahe
Right
@@sharadbhaipohankar7865 Kayda Bhimacha 😂😂😂😂
सगळे पक्ष बाजूला ठेवून हिंदूंनी संघटित होऊया.🙏🙏
पोलिसांची ही अवस्था व्हावी,,अरेरे,,खूप वाईट वाटले,,,जे कोणी आहेत त्याचा मनसे पत्ता लावेलच,,,मग मात्र सोडू नका,,त्यावेळेस हात जोडायचे नाहीत सोडायचे,,,, खळ खट्यक,,,, जय हिंद जय महाराष्ट्र....
माननीय देवेंद्रजी सरांचं काम अविनाश साहेबांनी हलकं कंले
पोलिसांना मोकळे सोडा मग बघा कुणाची हिम्मत होते का आता सगळे भेटायला येतील मग शुट्टींग मग फ्लेक्स सोडा त्यना मोकळं आज गरज गोपीनाथ राव मुंढे सारख्या गृहमंत्र्यांची
गृहराज्मंत्री कुठे गेले काय चालले आहे महाराष्ट्रात
गृहमंत्री आपले गेलेत पक्ष फोडायला त्यांना वेळ नाही अजिबात राजीनामा द्यायला हवा त्यांनी निष्क्रिय गृहमंत्री फडणवीस
Poice vr hallee thamble pahije 😢
मनसे आणि बी जे पी ने एकत्र यावे
राज ठाकरे साहेब तुम्हाला सलाम तुम्ही कायम पोलिस बांधवांनची काळजी घेता
मनसे ला नाव ठेवणाऱ्या लोकांनी हा व्हिडिओ बघावा
Tu vada cha na vidio yet nait te ata
💯 we must support
Only Raj saheb Jay manse
हा युपी बिहार केला आहे आपल्या महाराष्ट्राचा तत्कालीन सरकारने 🤐
❤❤❤❤❤raj saheb
महाराष्ट्रात मनसे शिवाय पर्याय नाही मतदारांनू विचार करा हीच ती वेळ
आता वेळ आली आहे मनसे च्या हातात एक हाती सत्ता देण्याची
फडणवीस साहेब काय चाललंय आपल्या महाराष्ट्रात पोलिसांना पूर्ण अधिकार द्या पोलीस सरळ करतील गुन्हेगारांना
खुलेआम पोलीसांवर हात उचलणे याचा अर्थ कायद्याचा धाक नाही. पोलीसांवर खुलेआम हात ऊचलला तर थर्ड डिग्री शिक्षा सक्तीने करा .
लवकर.बरे.व्हा.पोलीस.साहेब
एखाद्या अडचणीत असणाऱ्या व्यक्तीला जेव्हा आपण भेटतो तेव्हा त्यात राजकारण कसले
जेव्हा स्वतःवर येते तेव्हा कळते मनसे अतिशय चांगला पक्ष आहे मात्र काहीना कावीळ झाली असावी असे वाटते
कार्यक्षम गृहमंत्र्यांमुळे हे दिवस आलेत 😢😮
जय महाराष्ट्र जय मनसे
Nice Avinash da
मनसे ला नावं ठेवणाऱ्यांनी विडिओ पाहावा ❤️एकदा मनसे ला चान्स द्यायला पाहिजे येणाऱ्या निवडणुकीला भावांनो 🙏🙏🙏
खर तर गृहमंत्री यायला पाहिजेल होता.... टरबूज पक्ष फोडण्यात बिझी असेल.... thanks to मनसे असेच सहकार्य असूद्या
कहो दिलं से अविनाश दादा फिर से
बाळासाहेब ठाकरे यांचे नेतृत्व कोण करत असेल ना तर te माननीय राज साहेब ठाकरे, जी साहेबांची दहशद होती ,जो कोणी अति करत असेल त्याला बरोबर धारेवर कस आणायचं ते साहेबांना बरोबर माहिती होत तेच आता राज साहेब ठाकरे साहेब करत आहेत,
Ek no Avinash bhau 👍👌✌️✌️🙏
जय महाराष्ट्र, जय मनसे❤❤
नवीन काही नाही..... महाराष्ट्र पोलीस पैसे खाऊ आहेत RTO आणि गुन्हेगारांना सोडून देणारे हे ...पैसे दाबले की सर्व माफ 😂😂 .... मी फक्त बॉर्डर चे आहेत तेच खरे पोलिस ❤
अविनाश जी ❤तुमचे गुणगान करावे तितके कमीच❤🎉🎉🎉🎉🎉
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांच्या सारखा कडक कारवाई करणारा मुख्यमंत्री आवश्यक आहे तरच कायदा सुव्यवस्था अबाधित राहील नाही तर महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही. फडणवीसने महाराष्ट्राची वाट लावली आहे.
महाराष्ट्र नव निर्माण सेना झिंदाबाद🚩🚩🚩🚩
ज्यांनी कोणी आमच्या पोलिस बांधवांनवर हाल्ला केला आहे त्याच्या घरांवर बुलडोझर चालवा त्यांची संपत्ती जप्त करुन गोरगरिबांना वाटा किंवा सरकार जमा करा
To स्वतः भाड्याने राहत होता त्याच काय जप्त करणार
Jai manse ❤
खरं आहे सर तुमचं म्हणजे कोणी असं धाडस केलं नाही पाहिजे आणि कधी कोणत्या पोलिसावर😢
जय मनसे प्रमुख राज दादा ❤
ह्यावेळेस राज साहेबांच्या हातात सत्ता देऊन बघा 🙏🙏
Jay shivray Jay maharashtra 🙏
आता एकच पर्याय मनसे त्या शिवाय हे नीट नहीं होणार
Wahh.. Avinash Sir.. We are Always Proud of You & M. N. S. 🌹🌹❤❤🙏🙏 Jai महाराष्ट्र 🌹🌹🙏🙏 Durdaivi Ghatana zali yacha Tivra Nishedh 🏴🏴🏴
मराठी माणसांनीच आता विचार करण गरजेचे आहे आता विधानसभा निवडणुक आहे ऐकदा मनशेला निवडणुकीत मदत करावी आसे मला वाटते जय मराठा
जय श्रीराम
उत्तर भारतीय लोकांना महाराष्ट्रात राहण्याची लायकी नाही.
पोलीसांना वरिष्ठ अधिकारी यांनी अशा वेळी फायरीगची परवानगी द्यावी .
जो पर्यरंत पोलिस राक्षक बनुन तुटुन पडणार नाहीत आणि हप्ते घेण बंद होणार नाही तो पर्यंत हे चालणारच... ईथेच तुमची जर अशी हार असेल तर आम्ही सामान्य लोक खरच देवाच्या भरवशावर आहोत. अवघड आहे....😢😢😢
कोणतेही serious problems असू दे. सत्ता नसताना मदत आणि action घेणारी एक च पार्टी. मनसे 🙏🙏
जशास तसे गरम पाणी टाका ज्याने केलय त्याच्यावर
महाराष्ट्रात मनसे असेल तर मराठी माणूस टिकेल
आत्ताच्या सरकार मुले महाराष्ट्रामध्ये, युपी बिहार पहिल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
Online Manse...🚩🚩
रस्त्यावरची लढाई फक्त मनसे लढु आणि जिंकू शकते r⛳️✌️🙏
I Agree bhai
सन्माननीय अविनाश दादा ठाणे नगरपालिका आमदार होणारच मग मध्ये शिंदे यो किंवा खासदार शिंदे ह्या धनुष्याला बाजुला करुन
जय मनसे ❤
उबाठा त्याना पाठीशी घालत आहेत शांतताप्रिय जमात
Uddudin
विजय चौबे + अभय चौबे
आरोपी
Jai maharashtra
Jai manase
🚩🚩🚩🚩🚩🚩
कृपया पोलिसांची इज्जत करा महाराष्ट्राचा बिहार बनवायचा विचार करू नका
बर झाल
Jay m n s Dada
Saheb❤❤❤❤
अविनाश सर नारायण राणे यांच्या मुलांना का नाही बोलत, त्यांनी पण मालवण मध्ये पोलिसांना धक्का बुक्की केली आहे.
पोलिसांना ह्याचा सहरा घ्यावा लागतो किती दुर्दैवी घटना
फडण 20 जोपर्यंत महाराष्ट्रातील सत्तेतून हटत नाही तोपर्यंत महाराष्ट्राचा बिहार झालेलाच दिसेल
परप्रांतीय महाराष्ट्रात पोलिसांवर असा हल्ला करतात फडणवीस साहेब दुर्दैव ग्रुह मंत्रालयाच
कायदा कठोर करा गुन्हेगारांवर जरब बसली पाहिजे
प्रामाणिक पोलिस आहेत अजून 😊
बाकीचे पक्ष नामर्द वनलेत
He agdi khare