Ashadi Wari 2021 : पायी वारीसाठी ठाम असणारे बंडातात्या कराडकर पोलिसांच्या ताब्यात
HTML-код
- Опубликовано: 1 июл 2021
- सध्या राज्यातील कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरताना दिसत आहे. अशातच कोरोनाची तिसरी लाट महाराष्ट्राच्या वेशीवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून अनेक गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले आहेत. तसेच अनेक धार्मिक सण उत्सव गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही कोरोना सावटात पार पडणार आहेत. आषाढी वारीसाठीही सरकारच्या वतीनं नियमावली जारी करण्यात आली असून पायी वारीसाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. मोजक्याच मानाच्या वारकऱ्यांना बसनं पंढरपुरात वारीसाठी दाखल होण्याची परवानगी राज्य सरकारनं दिली आहे. अशातच आज पहाटे हा निर्णय मान्य नसलेल्या वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर यांना आणि त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
पापा देती अनुमोदन।करीती हेळन संतांचे।।🙏शांतीचा संदेश देणार्या वारकरी सांप्रदायातील तत्वनिष्ठ वारकरी व तात्यांना जो काही त्रास सरकार देत आहे,ते खुपच निंदनीय आहे,,,,,,,
पक्षांच्या बैठका चालतात,प्रचारसभा चालतात भिकारडे राजकारण चालते पण पारमार्थिक कार्यक्रम नाही त्यांच्यावर बंधन लाज वाटायला पाहिजे. तात्यांना पाठींबा आहे.
जी लोक कोरोना आहे वारी होऊ नये बोलतात...
त्यांचा माहितीसाठी सांगतो
वारी मी एकदाच केले पण तिथे नियम आणि शिस्त लोकांना सांगावी लागत नाही ते स्वतःहून ते पाळतात...
भारतात नाहीतर जगात वारीची शिस्त बघून हैराण आहे की एवढी लोक एका ओळीत आणि कोणाला त्रास न होता वारी चालते..
नियम सगळयांना समान पाहीजे...
मोठ्या लोकांचा मोर्चा सभा आंदोलन पार्ट्या पब हॉटेल सगळे चालतात त्यात तर कोणी हस्तक्षेप करत नाही..
जाऊ द्या साहेब..
आज मनातून खूप रडायला येत की आपला महाराष्ट्र विकला गेला आहे फक्त पैशासाठी ..
आणि कसले पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह घेऊन बसलेत टेस्टींग कीटच फॉल्टी आहे
Agadi barobar bollat dada.he mothe racket aahe.
@@v.k.4119 ननन
दरोडेखोरी चालु आहे.
वारकरी संयमी मानला जातो त्यामुळे तर सरकार फायदा घेत आहे,,, जी पताका असते ना वेळप्रसंगी ऊलटी केली तर त्याची काठी होते हे लक्षात ठेवाव बिघाडी सरकारने
राम कृष्ण हरी
तात्या पाडुरगाच दर्शन घ्यायला चालले आहेत इलेक्शन लढवायला नाही कुठे फेडाल
इमेज ला आजिबात धक्का बसणार नाही
सरकारी नोकर कामाला जाऊ शकतो तर वारकरी का चालू शकत नाही
अडाणी सरकार
Hhhhhhhhhhhhhhhhuù
घ
सभा घेणारे राजकीय पदाधिकारी यांना किती अटक केली गेली या दोन वर्षांत
राष्ट्रवादी कार्यालय उद्घाटना दिवशी कार्यकर्त्या च्या कोरोणा तपासणी केल्या होत्या का शासना ने मग वारकऱ्यांची test कशी काय करता
U
वारकरी जर संतापला तर तुम्हाला विचार करावा लागेल
रामकृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी दशरथे महाराज
शिवसेना संपवणार वारकरी संप्रदाय. .रामकृष्णहरी ..आतापर्यंत काँग्रेस संपवली व शिवसेनेला ह्याची किंमत मोजावी लागणारच
Ajit pawaransathi niyam wegaley ani samanyana vegaley.
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदुत्ववादी पक्ष शिवसेनेचा आहे मराठी माणसाला न्याय व हक्क मिळवून देणारा आहे.याचे हे उदाहरण आहे.राजकिय स्वार्थासाठी वाघ गळ्यात घड्याळाचा पट्टा बांधुन मांजर झालाय . आणि अजुन जखमेवर मीठ म्हणजे एबीपी वाल्यांनी वृतांकनासाठी नाझीम पाठवला कुठे जातोय आपला महाराष्ट्र?
राजकिय सभा होतात तेव्हा कुठे सेट्ट ऊपटतात का तुमची नीवड लागते तेव्हा
नाराज नको होऊस..तू माझे उपट 🤣🤣🤣
आल अंगावर ढकल कोरोनावर 😭😭
पाँझीटिव आलेत हे फार मोठ षडयंत्र आहे,,, हे सामान्य मानसाला पण कळते राव ,,,ज्ञानोबारायासाठी आलेल्या वारकर्यांना कोरोना होवुच शकत नाही,,,, ही आमची अटळ श्रद्धा आहे,,, सरकारचाजजाहीर निषेध
उद्धवा अजब तुझे सरकार ! मानलं ठाकरे सरकार ला ! वारकरी संप्रदाय आपल्या महाराष्ट्राचा पाया आहे ,
नेत्यांची सभा चालते
तेव्हा घेतली होती का टेस्ट
तुमच्या किट खराब आहेत
Deh jao athava raho pandurangi drudh bavo 💐💐🙏🙏
Vari suru rahili pahije ,aaj nete devanchi jaga gheun lagle aahe,ghor kalug yenar,🚩🌏
ऊद्वव बैल आहे. 12 च्या शरद पवार चा. यांना देव काय कळनार 😡
भावपूर्ण श्रध्दांजली मुख्यमंत्री साहेब
राम कृष्ण हिरी
कोरोनाची उत्पती झाली तेव्हा पासून बाकीचे कावीळ.मलेरीया.नीमोनीया.तायफट या सारखे आजार कुठे गेले आहेत त्यांनी काय राजीनामा दीला आहे की काय कोरोना म्हणजे फक्त धार्मिक स्थळांसाठी आणि वारकर्यांसाठी आला आहे की काय शासनाने जरा वीचार करायला हवा जय हरी वारकरी संप्रदाय च्या वतीने महाराष्ट्र शासनाला 🙏🙏
राम राम
सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय
Kiti motha apman krta udhhav saheb tumhi... Tumhi kadhich yashasvi honar nhi. Lakshat theva... Khup bhavna dukhavlya udhhav saheb. Varkaryana atak keli
धाव घेई विठो आता|चालू नको मंद||
बडवे मज मारिताती | काय केला अपराध |
🙏🙏🙏
तिघाडी सरकारचा जाहीर निषेध
Ata sarv varkryani rastyavar utarle pahijet..pune police ajyala atak nahi kele..gandit dam ahe tr ajyala kara na atak ...
आघाडी सरकारचा जाहीर निषेध करतो
तात्यांना सोडावं आणि वारकऱ्यांना अडवू नये
नाहीतर सरकार ने खुर्ची सांभाळावी
लाज बाळगा जरा, खूपच जास्त लोक आहेत की जे वारी करतात आपण व परदेशी नागरीक सुद्धा , जे काही शासनाचे नियम आहे ते बाळगून वारकरी संप्रदाय पुढे जात आहे तरी ही शासनाला विनम्र विनंति आहे सहकार्य असावे,, धन्यवाद
राजकारण्यांवर कारवाई का नाही?
संजय राठोड ला का अटक केली गरीब वारकऱ्यांवर अन्याय करू नका सरकारची उलथापालथ मंत्र्याने कितीही गर्दी केली तरी कुठेही अटक केले नाही मात्र गरीब वारकरी वर्ती
सरकारचा जाहीर निषेध ।
तात्यांना सोडावे .
जय हिंद -- जय हरी -- जय शिवराय.
Aata kai khar nai.
बडवे मज अडवीतात, काय केला अपराध ?
सगळ्या गावोगावी संताप व्यक्त केला जात आहे
आळंदी ची लोकसंख्या एक लाखाच्या आसपास धरली त्यात ते वीस लोक म्हणजे किती पॉईंट किती टक्के होईल
आषाढी महावारी होणे हे महत्वाचे आहे.
राजकीय नेत्यांच्या सभा मोर्चा आंदोलन चालतात मग वारकऱ्यांची वारी का बंद -- कोरोनाचे सर्व नियम पाळून वारी झालीच पाहिजे.
जय हिंद -- जय हरी -- शिवराय.
या वर्षी नाही तर पुढील वर्षे आहे ना.देव एकाच ठिकाणी आहे.
पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेश्येला मणिहार 😡😡
उध्दवा अजब तुझे सरकार...........
Mi varkari sampraday ani sarv hindu bandhava kadun. Jahir jahir jahir jahir jahir nishedh krto ya sarkar cha
प्रशासना चा जाहीर निषेध
Tatya tope 1857 che band
शासन फार चुकीच वागत आहे
Nice
संपूर्ण महाराष्ट्रात या पापी सरकारविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे....... गणेशोत्सवापर्यंत या सरकारला जनतेचा उद्रेक कळेलच......
मतीभ्रष्टता आल्याने मर्कटलीला चालू आहे.
बंडातात्या जय हो.नाठाळ सरकारचा धिक्कार असो.
भले तरी देऊ काखेची लंगोटी,नाठाळेची माथा हाणू सोटा.
उद्धवा अजब तुझे सरकार
कुठे फेडणार हे पाप
Only Hafta poli
हिंदू विरोधी सरकार ऊध्दवा कुठे फेडशील हे पाप
Sikani nanded madhe polisavar talvari ne var kele pan 🙏🙏🙏🙏
जाहीर धिक्कार असो या सरकारचा निषेध , सरकारचे दिवस भरत आले !
हा रिपोर्टर म्हणतो संत असते तर त्यांनी शासनाची भूमिका मान्य केली असती याच डोक टिकण्यावर आहे का अरे संत म्हणतात
जरी आकाश वरपडो पाहे
ब्रह्मगोळ भंगा जाय
त्रिभुवन वडवानळ खाय
तरी मी तुझीच वाट पाहे विठ्ठला
आणि हे म्हणतंय संतांनी मान्य केल असत
तो पन मुसलमान .
राष्ट्रवादीच्या ऑफिस च उद्घाटन होते तेंव्हा कीती लोक जमली होती. मग आता काय कोरोना आला वाटते
Barobr baba
मी स्वतः संप्रदायिक भजनकरी आहे . वारीत लाखो लोकांचा सहभाग असतो कोरोनाचा उद्रेक झाला तर जबाबदारी तात्या घेतील का ? हे आंदोलन मला तरी योग्य वाटत नाही . वारकऱ्यांचा जीव म्हटवाचा नाही का ?
कांता, बरोबर आहे
अगदी बरोबर. संत म्हणवता आणि दरवेळी असे राजकारण करता ज्या घरातील माणसे कोरोनाने गेली त्या घरात बघितले तर सरकारने थोडी बंधने घातली तर काय हरकत आहे?
Jyana kayada ani niyam mannya nahi te kasale warakari. Tar mag warakari ani rajakarani yanchyat farak kay
वारकरी आणि महाराष्ट्रातील लोकांवर किती अन्याय करणार हे राज्यसरकार🏴🏴
गाडवा कोनता अन्याय इाला तुइ्यावर , कुपया वाइन पीउन कमेंट्स लीहु नका .
हिंदु विरोधी सरकार चा जाहीर निषेध
Aamdarachya mulanchya lagnala, karyalay udghatnala, election sabhana hajaro lok jamtat teva corona zoplela asto baki wela jaga asto.
Guruwrya apansudhaa
यांना पकडण्या पेक्षा दारुड्या लोकांना पकडा ना !!
कराडकर गेले कुठे, अजून तोंड का बंद आहे, लाठीचार्ज वर
कोरोनाच्या नावाखाली राजकारण चालू आहे उदघाटन साठी १०००० कार्यकर्ते चालतात पण १०० वारकरी चालत नाहीत
सरकार म्हणते ना दिंडी नको मग कशाला पायीदिंडी काढतात हे लोक.
यांचे मुळे कोरोना पसरतो
On km
2025 ला दहा पक्ष एकत्र आले तरी तुमची सत्ता ये णा र नाही
कर्त्याला कर्माचा भोग मिळाल्या शिवाय मोक्ष हा मिळतच नाय
झालच तर फटके द्या....
पोलिसांना म्हणावं आयुष्याचं वाटोळं करून घेऊ नका
Dhamaki denaryala warkari mahnave ka?
हो वारकर्यानी मक्ता नाही घेतला सर्व गोष्टीच पालन करायला.
येथे उद्घाटन, सभा , रँली, यांना ५ हजार १०हजार लोक अरे वारकरी फक्त १० लोकांची परवानगी मागतय तेही रात्री मान्य करण्यात येते अन सकाळी अटक करऩ्यात येत ह् कसली लोकशाही एकाला एक नियम अन एकाला एक.
एकनाथ महाराज हे शांतीब्रम्ह होते पण तेच एकनाथ महाराज अन्याया विरूद्ध तलवार घेवून सुद्धा लढले होते हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल.
थोडसं वाईट वाटेल बोललेलं पण बोलांव लागतय.
कोंबडी गरीब असते म्हणुनच बोट घालुन अंडी पाहतात साले.
वारकरी कुठपर्यंत अन्याय सहन करनार.
नाठाळ सरकारचा धिक्कार असो.भले तरी देऊ काखेची लंगोटी ,नाठाळाचे माथी हाणू सोटा.
धमकी दिसली ,सरकारचा अनाचार दिसला नाही.किती सहन करावं एखाद्यानं.
अगोदर दारूचे दुकान बंद करा वारी काय बंद करता तुम्ही चाले हे शरीर कोणाचिये सत्ते कोण बोलविते हरी विना एक नारायणा तयाचे भजन चुकू नको
नियम सरकारला लागू नाहीत का फक्त वारीसाठी नियम आहेत का लाज वाटली पाहिजे या सरकारला धिक्कार धिक्कार असो या सरकारचा
Aandolan, morche, prachar chalto sagla, police bare aandhle hotet tikd.
एका संतवीराला हात लावून खूप मोठी चूक केली आहे सरकारने..............परमेश्वर आता माफ करणार नाही...........
एवढी मोठी परंपरा त्यासाठी हे सरकार बंदोबस्त सुध्दा देऊ शकत नाही , भिकारी .आणि हा प्रश्न वाढवून ठेवला आहे.
Varkaryana tabyat gen hech rahil hot ata srkaracha dikkat aso
Shaskiy lok puja karu naka mag varkari Pan janar nahi
या नालायक सरकार चा निषेध करत आहे
तात्या पांडुरंग तुम्हाला सावता माळी प्रमाणे दर्शन देणार आहे घरात शांत रहा
Arey sarkar la ghoda lawa an udhav thakare Pakistan la pathwa bhadkhau na
नाजिमला मारा गोळि
वारकऱ्यांना धारकरी बनवायचा भाजपा,संघाचा प्रयत्न... वारकरी म्हणजे संयम, क्षमा आणि करुणा..त्यांना राजकारणी लोकांशी तुलना करू नका
किती द्वेश करशील भाजप आणि संघाचा? काय संबध येथे भाजप आणि संघाचा ? राज्यसरकार तिन तिघाडी चालवतय परवानगी तिनतिघाडी नाकारतय अजितपवार ऑफीसच उद्घाटन करतो. आदित्य ठाकरे १ रू लिटर पेट्रोल फक्त विशिष्ठ ठिकानिच देतो तेथे नाहीकारे गर्दी झाली.
Khare sant nahit
तुझ्या आईला विचार तु खर्या बापाचा आहेस काय😀😀😀😀
@@keepsocialdistance1643 tuzhe mahan vichar ahet
Tuzhi tar layki pan nahi sant ya shabdachi uccharan karnyachi 😂
Tuzhuya aai che sanskar distait
तात्या आटक करणे चुकीचे
ह्याचा पृष्ठभाग ५ फूट फुगेपर्यंत सुजवा आता
Abp maza ni nalyka pna jara band kara
Ubj
Police nalayk varkari tabyat gheu nye pramanik lok aahet padurang tumchya aaila ghoda laghel
अरे मुर्ख पत्रकारा तुला मराठी कळते का एकच प्रश्न कितीवेळा विचारशील
नेम..फक्त गरीब लाआणि गरीब वारकऱ्यांना.. बीएसटी मध्ये किती गर्दी झाली तरी चालते मात्र रिक्षा आणि टॅक्सी मध्ये दोनच प्रवासी आडानी सरकारचा.. कायदा
ह्या बंड्याला कोविड झाला तर उपचार पण देवु नका..
आपले वयं काय आणि हट्ट काय.. मुर्ख
😡