E V M ने आणलेलं सरकार आहे 🤗 ....पण , सर्व राजकीय पक्षांनी आणि जनतेने जनजागृती करुन उठाव केलाच पाहिजे 😏 अन्यथा देश आणि लोकशाही संपलीच असं समजा 😢 आता राजकीय पक्षांनी निवडणूकीची तयारी न करता EVM विरोधी आंदोलन केले पाहिजे.
राऊत साहेब यांच्या पेकाटात लाथ मारण्याच सामर्थ न्यायालयात न्यायाधीशांच्या हातात आहे. परंतु सध्या हे चित्र संभव नाही. सगळेच बरबटलेले आहे. जनता काय करेल.
हो ना जनतेने तर व्यवस्थित मतदान केले होते. पण ईव्हीएम मध्ये गडबड घोटाळा करून. निवडणूक आयोगाला हाताशी धरून. जनतेचे मतदान गायब करून निवडून आले. आणि बेकायदेशीर रित्या सत्ता मिळवली. म्हणून तर निवडून आले वर कुठे हि जल्लोष नव्हता. जनतेच्या मनात पण निकालानंतर संशय आहे पण हे सर्व तुमच्या सारखे भाजप चे दलाल मनोरुग्ण चवननीछाप लाचार अंधभक्त लोकांना कळणार नाही. एवढे प्रामाणिक पणे दलाली करण्याचे खरोखरच मानधन मिळते का तूला का फुकट अशा कमेंट करून दलाली करतो तू
किती दिवस एकच रडगाणे लावणार... निवडणूक आयोगाच चॅलेंज स्वीकारा... इव्हीएम हॅक करून दाखवा... उगाच दिशाभूल करूंन काय फायदा नाही त्यापेक्षा लोक तुमचा पक्ष सोडून चालले त्यांना आवरा. ... 😂😂
निवडणूक निकालानंतर मग महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या मनात संशय का. कुठे हि विजयाचा जल्लोष नव्हता.महाराष्टातील सर्व जनतेला माहीत आहे ईव्हीएम मध्ये गडबड करून.निवडणूक आयोग कोणाच्या इशारा वर काम करतो. पण हे सर्व तुमच्या सारखे दलाल लोकांना समजणार नाही.्औभाजप चे दलाल मनोरुग्ण चवननीछाप लाचार अंधभक्त. तुम्ही.पण तुम्ही ज्याची दलाली करताय ते तूला खरोखरच मानधन देतात की नाही.
🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️
बाळासाहेब आंबेडकर हे लढा लढत आहेत eci विरोधात हे लक्षात ठेवा
अगदी योग्य बोलत आहे संजय राऊत.
शिवसेना फक्त आणि फक्त उद्धवजी बाळासाहेब ठाकरे ह्यांचीच आहे आणि कायम राहणार
Barobar ahe
E V M ने आणलेलं सरकार आहे 🤗
....पण , सर्व राजकीय पक्षांनी आणि जनतेने जनजागृती करुन उठाव केलाच पाहिजे 😏 अन्यथा देश आणि लोकशाही संपलीच असं समजा 😢 आता राजकीय पक्षांनी निवडणूकीची तयारी न करता EVM विरोधी आंदोलन केले पाहिजे.
बरोबर आहे घोळ झालाय
सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगाच्या मेहरबानी वर फडणीस मिंधे अजित जिवंत आहे 😂😂
बरोबर आहे
Selection commition कृपाआशीर्वाद बाकी काही नाही... भाजप सता ढापली..
लवंडा,,संजया
Ha yb aahe
जा घरी
😂😂😂
राऊत साहेब यांच्या पेकाटात लाथ मारण्याच सामर्थ न्यायालयात न्यायाधीशांच्या हातात आहे. परंतु सध्या हे चित्र संभव नाही. सगळेच बरबटलेले आहे. जनता काय करेल.
तुमच्या बुद्धी ची किव करावीशी वाटते. तुमच्या सारखे ज्येष्ठ नागरिक असलेल्या वयाच्या व्यक्ती ला अशा कमेंट करणे शोभत नाही.
Sajjad nomani and jamaat e islami yana hatche Karan vichara
आता तरी थांबा हो
अती शहांना. त्या चार बैल रिकामा
EVM jindabad
Loksabha la pan ka?
@@satishsingh7806नाही त्यावेळी लोकशाहीचा विजय होता 😂
निवडणूक आयोग चोपा आता
Markalwadi jagachya map var geli
Yala yevdha badwla matoshri vr anun tri ha sudhrat ka nhi 😂
कितीही जमीन वर रगडा काहीही होणार नाही.जनतेने तोंडात शेण घातलंय विधानसभेत पूरेश नाही का?
हो ना जनतेने तर व्यवस्थित मतदान केले होते. पण ईव्हीएम मध्ये गडबड घोटाळा करून. निवडणूक आयोगाला हाताशी धरून. जनतेचे मतदान गायब करून निवडून आले. आणि बेकायदेशीर रित्या सत्ता मिळवली. म्हणून तर निवडून आले वर कुठे हि जल्लोष नव्हता. जनतेच्या मनात पण निकालानंतर संशय आहे
पण हे सर्व तुमच्या सारखे भाजप चे दलाल मनोरुग्ण चवननीछाप लाचार अंधभक्त लोकांना कळणार नाही. एवढे प्रामाणिक पणे दलाली करण्याचे खरोखरच मानधन मिळते का तूला का फुकट अशा कमेंट करून दलाली करतो तू
किती दिवस एकच रडगाणे लावणार...
निवडणूक आयोगाच चॅलेंज स्वीकारा... इव्हीएम हॅक करून दाखवा... उगाच दिशाभूल करूंन काय फायदा नाही त्यापेक्षा लोक तुमचा पक्ष सोडून चालले त्यांना आवरा. ... 😂😂
निवडणूक निकालानंतर मग महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या मनात संशय का. कुठे हि विजयाचा जल्लोष नव्हता.महाराष्टातील सर्व जनतेला माहीत आहे ईव्हीएम मध्ये गडबड करून.निवडणूक आयोग कोणाच्या इशारा वर काम करतो. पण हे सर्व तुमच्या सारखे दलाल लोकांना समजणार नाही.्औभाजप चे दलाल मनोरुग्ण चवननीछाप लाचार अंधभक्त. तुम्ही.पण तुम्ही ज्याची दलाली करताय ते तूला खरोखरच मानधन देतात की नाही.