बाबासाहेबांचे वारसदार असताना. बाकी इतर दलाल लोकांना समिती कशासाठी हवी आहे तमाम. जय भीम वाल्यांना विनंती आंबेडकर घराण्याचे वारस भारतातील प्रत्येक संस्थेत चळवळीत सहभागी हसायलाच पाहिजे. आपले खरे वारसदार तेच आहे आहेत ओन्ली आंबेडकर घराणे. जय भीम आदरणीय भिमरावजी आंबेडकर साहेब
विश्वरत्न परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकराना कोटी कोटी प्रणाम, दीक्षाभूमी व बुद्धगया है भारतीय बुद्ध महासभे कडेच असायला हवे, आंबेडकर घराणे हेच त्याचे मूळ वारसदार आहेत,जयभीम
❤❤❤ महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤❤❤
आदरणीय डॉ भिमराव यशवंत आंबेडकर साहेब जनसमुदायाला संबोधीत करताना दीक्षा भुमी ही भारतीय बौद्ध महासभेची आहे ही मालकि भिम सैनिकांची आहे लुटारु राजेंद्र गांव ईची नाही दलालिचा आम्हि धिक्कार करतो जयभिम 🙏🙏
नागपूर दीक्षाभूमी या ठिकाणी झालेला अंडरग्राउंड पार्किंग हे पूर्ण तोडून जसे आहे तसेच आपल्या तारखेची गरज नाही आम्हाला साहेब तुम्ही खूप छान बोलता ** मानाचा जय भिम नमो बुद्धाय
दिक्षा भूमी साठी जसे एकत्र अलात तसे VBA barobar ek व्हा दीक्षा भूमी boudh महासभेच्या स्वाधीन karay vel लागणार नाही स्मारक समिती लवकरात लवकर बरखास्त करा आणि इथून पुढे असेच एकत्र या जय भीम 🙏🙏
दीक्षाभूमी चे श्रेय दादासाहेब गायकवाड, आवळेबाबू , दादासाहेब कुंभारे यांना आहे...... दीक्षाभूमी ही भारतीय बौध्द महासभा यांना देण्यात आली आहे....हा इतिहास आहे....
आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेब, असेच आंबेडकरी विचार ज्वलंत पेरत राहा.समाज नक्कीच आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.राजकारण होत असत. हे चालत राहील. दीक्षाभूमी वाचवण्यासाठी तुमच्यासारख्या व्यक्तीची गरज आहे.आपले समाजकारण 80% ,राजकारण फक्त20% हे निश्चित आहे. स्मारक समिती चे अध्यक्ष आदरणीय सुराई ससाई फक्त नावालाच आहेत. खरे सूत्रधार तर राजेंद्र गवई आहेत. राजेंद्र गवई साहेब' तुम्ही दीक्षा भूमीचे मारेकरी होऊ नका ,तुम्ही दीक्षा भूमीचे मालक नाही. तुम्ही आणी तुमच्या वडिलांनी कमावलेली (अवैध मार्गाने )संपत्ती ही तुम्हाला खुप खुप महाग पडणारी आह,. हेलक्षात घ्या. 👍👍👌👌💐💐
❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ कारण ते महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत,, ❤❤
भिमराव आंबेडकर साहेब आपण राजकारणात न येता धम्मकर्यात अग्रेसर व्हावं ही विनंती. समाज आपल्या सोबत आहे. दीक्षाभूमी वर देशातील विविध राज्यातील बौद्ध आंबेडकरी सदस्य म्हणून घ्यावेत.. देशात सध्या द्वेषाचे राजकारण चालू आहे ते बदलून मैत्रीचे प्रेमाचे धम्ममय करूया. काही लोकांना त्यांचा मजबूरी मुळे त्यांचा अनिष्ट चालीरीती चा धर्म सोडायचा नाही. परंतु त्यांचार नाराज न होता त्यांना विचाराने बौध्द करूया जेणे करून भारतात शांतता आणि समृद्धी होईल. हम सब आपके साथ है. जय भिम नमो बुद्धाय❤
सर्व डॉ बाबासाहेब आंबेडकरा च्या अनुयायांनी दिक्षा भूमी हि भारतीय बौध्द महासभा यांच्या म्हणजे भिमराव भय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्वाधिन करावी हि सर्व आंबेडकरी समाजाने करावे जयशिवराय ज्योती सावित्री जयशाहूम्हाराज जयभीम जयसंविधान नमओबउद्धाय
❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤❤❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत, ❤❤❤
उशिराने नाही.. अपडेट राहत जावा राव.. जेंव्हा पासून हे खोदकाम,आंदोलन सुरू झाले भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्यांनी वेळोवेळी भिमराव आंबेडकर साहेबांना कळविले आहे त्यांनीच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन सूचना केल्या आहेत...
दीक्षाभूमि स्मारक समिति बर्खास्त करावी व दीक्षाभूमि भारतीय बौद्ध महासभेच्या स्वाधीन करावी।
समाजातले काही लोक खूप च निच काम करत आहेत, समाजाचा अंकुश असावा
100% बरोबर आहे
भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यात दिक्षा भूमी द्यावी.. 🙏
बाबासाहेबांचे वारसदार असताना. बाकी इतर दलाल लोकांना समिती कशासाठी हवी आहे तमाम. जय भीम वाल्यांना विनंती आंबेडकर घराण्याचे वारस भारतातील प्रत्येक संस्थेत चळवळीत सहभागी हसायलाच पाहिजे. आपले खरे वारसदार तेच आहे आहेत ओन्ली आंबेडकर घराणे. जय भीम आदरणीय भिमरावजी आंबेडकर साहेब
तमाम बौद्धांनी एकच मागणी करावी.विद्यमान दीक्षाभूमी समिती, ताबडतोब बरखास्त करावी.आणि दीक्षाभूमी भारतीय बौध्द महासभेच्या ताब्यात द्यावी.
पहिली ती कमिटी बरखास्त करा 💯💯💯
Yes,🫡🫡🫡
जय भीम दिक्षाभूमीचा विजय असो.
ही ताकद आहे आमची ग्रेट साहेब नमोबुद्धाय जय भीम जय संविधान 💙🫡👍
दीक्षाभूमी समिती मधले लोकांना बरखास्त करावे आणि बाबासाहेबांच्या विचारांना चालणारे लोकांना तिथे ठेवावे
दीक्षाभूमी व महाबोधी विहार बोधगया भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यात द्यावी
महाबोधी मंदिर मिळणार नाही डुब्लिकेट लोकांना 😂😂
@@user-uf6hx4vj9bम्हणजे काय याचा अर्थ ते बौद्ध नाहीत.
@@user-uf6hx4vj9bम्हणजे ते बौद्ध नाहीत काय?
100% बरोबरच 👌👌
दीक्षा भूमि स्मारक समिति बरखास्त करुं भारतीय बौद्ध महासभा चे अंतर्गत झालिच पहिजे.तेव्हाच बुद्ध धम्मचा प्रसार प्रचार होइल🙏 जयभीम नमो बुद्धाय ☸️💙
भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यात दिक्षा भूमी घ्यावी जय भिम नमो बुध्दाय🙏🙏
दिक्षा भूमी बाबासाहेबांची दिक्षा भूमी बौद्ध महासभेची ♥️
बोधगया वरील देखील अतिक्रमण अशाच प्रकारे संघर्ष करून आपल्या ताब्यात घेणे जरुरी आहे
पवित्र दिक्षा भुमी बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या ताब्यात असावी.
नो पार्किंग.. जय भिम नामोबुध्दाय 💖
दीक्षाभूमी स्मारक समिती ही बरखास्त करून भारतीय बौद्ध महासभेच्या यांच्याकडे उपयुक्त करावी
स्मारक समिती बरखास्त करा साहेब
जय भिम जय संविधान जय भारत नमो बुद्धाय 🙏
जय भीम जय बुद्ध जय संविधान.
दिक्षाभुमी स्मारक समिती बरखास्त करुन दिक्षाभुमी ही भारतीय बौद्ध महासभेच्या स्वाधीन करावी.
Excellent work by ambedkar family....saheb ji👌👌👌Jay bhim...!!!
सध्या ची स्मारक समिती बरखास्त करून पवित्र दिक्षा भुमी बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया ( भारतीय बौद्ध महासभा) च्या ताब्यात च असायला हवी.
जय.भिम सर
❤❤❤ भारतीय बौद्ध महासभा यांच्या नेतृत्वाखाली दिक्षा भूमी चा सर्व कारभार देण्यात यावे असे सर्व धम्म बांधवाचे म्हणणे आहे,, ❤❤❤
स्मारक समिती रद्द करुन.... भरतीय बौध्द महासभेच्या हातात घ्यायला हवे
Excellent❤work❤by, ambedkar❤family❤sahebii❤जाय भीम,,
विश्वरत्न परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकराना कोटी कोटी प्रणाम, दीक्षाभूमी व बुद्धगया है भारतीय बुद्ध महासभे कडेच असायला हवे, आंबेडकर घराणे हेच त्याचे मूळ वारसदार आहेत,जयभीम
स्मारक समिती बरखास्त करा व बौद्ध महासभा यांचे कडे पूर्ण दिक्षा भुमी स्वाधिन करा
Jai Bhim
नमो बुध्छाय जय भीम 💙🙏
❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, ❤
❤❤❤ महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤❤❤
Sir jai Bhim
AMBEDKAR gharanyachya Tabyat dya
जेवढी मोकळी जागा राहील तेवढी चांगली आहे 🙏🙏 जयभीम
भारतीय बौद्ध महासभाच दिक्षाभूमीच रक्षण करु शकते .जयभिम
दीक्षाभूमी भारतीय बौद्ध महासभा च्या स्वाधीन करा जय भीम
We are with you🎉
दीक्षा भूमि समिती हद्यपार करून भारतीय बुद्ध महासभा यांच्या ताब्यात दीली पाहिजे दिक्षा भूमी!!
Namo Buddhaya 🙏
भारतीय बौद्ध महासभा असा उल्लेख करावी न्यूज वाल्याने परिषद नाही
बिहार मधील बुद्ध विहराप्रमाने दीक्षाभूमी ची परिस्तिथी होऊ नये म्हणून स्मारक समिती बरखास्त झाली पाहिजे
आदरणीय डॉ भिमराव यशवंत आंबेडकर साहेब जनसमुदायाला संबोधीत करताना दीक्षा भुमी ही भारतीय बौद्ध महासभेची आहे ही मालकि भिम सैनिकांची आहे लुटारु राजेंद्र गांव ईची नाही दलालिचा आम्हि धिक्कार करतो
जयभिम 🙏🙏
Jay bhim jay bharat💙
❤❤❤❤Bhartiya Bhoudh Mahasabhechya Tabyat dhya Dhiksha bhumi❤❤❤❤Jaibhim ❤❤VBA❤❤
❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो,, ❤
नागपूर दीक्षाभूमी या ठिकाणी झालेला अंडरग्राउंड पार्किंग हे पूर्ण तोडून जसे आहे तसेच आपल्या तारखेची गरज नाही आम्हाला साहेब तुम्ही खूप छान बोलता ** मानाचा जय भिम नमो बुद्धाय
अंकर च एवढं शिक्षण घेऊन काय फायदा त्याला भारतीय बौद्ध महासभा बोलता येत नाही.
दिक्षा भूमी साठी जसे एकत्र अलात तसे VBA barobar ek व्हा दीक्षा भूमी boudh महासभेच्या स्वाधीन karay vel लागणार नाही स्मारक समिती लवकरात लवकर बरखास्त करा आणि इथून पुढे असेच एकत्र या जय भीम 🙏🙏
❤Jay bhim❤
दीक्षा भुमी स्मारक समिति बर्खास्त करून सर्व सुत्र त्रिलोक बौद्ध महासभेच्या हाती द्यावी.....जय शिवराय जय भिम
दीक्षाभूमी चे श्रेय दादासाहेब गायकवाड, आवळेबाबू , दादासाहेब कुंभारे यांना आहे...... दीक्षाभूमी ही भारतीय बौध्द महासभा यांना देण्यात आली आहे....हा इतिहास आहे....
❤❤❤ जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय भारत
Jay bhim 🙏🙏
Deekshabhoomi Smarak Bhartiya Boudha Jan Samiti La Karyabhaar Sopvava Heech Vinanti. Jay bhim... Namo Budhay🙏🙏 The Buddhist Society of India🇮🇳
Jay Bhim
Jaibhim sir.
Jay bhim namo bhudhay ❤
दीक्षा भूमी बौद्ध महासभेच्या स्वाधीन करावी
आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेब, असेच आंबेडकरी विचार ज्वलंत पेरत राहा.समाज नक्कीच आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.राजकारण होत असत. हे चालत राहील.
दीक्षाभूमी वाचवण्यासाठी तुमच्यासारख्या व्यक्तीची गरज आहे.आपले समाजकारण 80% ,राजकारण फक्त20% हे निश्चित आहे.
स्मारक समिती चे अध्यक्ष आदरणीय सुराई ससाई फक्त नावालाच आहेत. खरे सूत्रधार तर राजेंद्र गवई आहेत.
राजेंद्र गवई साहेब' तुम्ही दीक्षा भूमीचे मारेकरी होऊ नका ,तुम्ही दीक्षा भूमीचे मालक नाही. तुम्ही आणी तुमच्या वडिलांनी कमावलेली (अवैध मार्गाने )संपत्ती ही तुम्हाला खुप खुप महाग पडणारी आह,. हेलक्षात घ्या.
👍👍👌👌💐💐
जय भिम नमो बुद्धाय साहेब
Jay bhim💙
जनतेची ही एकी निवडणुकीत का दिसत नाही.हीच एकी जर निवडणुकीत राहिली तर भल्या,भल्यांचे टाके ढीले होतील.
बौध्द धम्म जिदांबाद। बुध्द आणी त्याचा धम्म हा आमचा धम्म ग्रंथ।
Very good 👍 jaibhim savidhan namo Buddha ❤
एकजुटीचं राजकारण दिसायला हवे जयभीम जयशिवराय जयसविधान
दिक्षाभूमी स्मारक समिती बरखास्त करण्यात यावी
NamoBuddhay-🙏
Jai bhim , jai bharat
Jaibhim
❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ कारण ते महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत,, ❤❤
कमेटी बरखास्त करा आणि दीक्षाभूमी भारतीय बौद्ध महासभेच्या हवाली करा आंबेडकर कुटुंबाच्या जवळ द्या 🙏
Bhim Rav Yashwant Ambedkar❤❤❤❤ jindabad Jai bhim Jai bhim Jai bhim
भिमराव आंबेडकर साहेब आपण राजकारणात न येता धम्मकर्यात अग्रेसर व्हावं ही विनंती. समाज आपल्या सोबत आहे. दीक्षाभूमी वर देशातील विविध राज्यातील बौद्ध आंबेडकरी सदस्य म्हणून घ्यावेत.. देशात सध्या द्वेषाचे राजकारण चालू आहे ते बदलून मैत्रीचे प्रेमाचे धम्ममय करूया. काही लोकांना त्यांचा मजबूरी मुळे त्यांचा अनिष्ट चालीरीती चा धर्म सोडायचा नाही. परंतु त्यांचार नाराज न होता त्यांना विचाराने बौध्द करूया जेणे करून भारतात शांतता आणि समृद्धी होईल. हम सब आपके साथ है. जय भिम नमो बुद्धाय❤
सर्व डॉ बाबासाहेब आंबेडकरा च्या अनुयायांनी दिक्षा भूमी हि भारतीय बौध्द महासभा यांच्या म्हणजे भिमराव भय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्वाधिन करावी हि सर्व आंबेडकरी समाजाने करावे
जयशिवराय ज्योती सावित्री जयशाहूम्हाराज जयभीम जयसंविधान नमओबउद्धाय
दीक्षाभूमी स्मारक समिती बरखास्त करावी
❤❤❤ v b a चा विजय असो,, ❤❤❤
Jaibhim,Namobuddhay
Namo Buddhay Jay Bhim
Krantikari Jay bhim Namo buddhay 🙏
जयभीम
भारतीय बौद्ध महासभा यांच्या कडे दिक्षाभुमी द्यावी
Jai bhim namo budhay Jai savidhan 🙏
Jay bhim 🙏 Jay savidhan
Smarak samiti barkhast karun babasahebachya gharanyakade dikshabhumi supurd kara jai bhim
Only and only AMBEDKAR Gharane that's final ❤JAIBHEEM❤
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसदारांकडे दीक्षाभूमी स्मारक समिती देण्यात यावी ही रास्त अपेक्षा आहे
❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤❤❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत, ❤❤❤
Ambedkar saheb jay bhim aage bado ham tumare sath है
❤No. Parking❤Jay❤Bhim❤Jay❤Savidhan❤Kal❤Bhi❤Ambedker❤Aj❤bhi❤Ambedker❤Age❤Bhi❤Ambedker❤ Aambedkari❤ jantela❤Avan❤Yenarya❤Vidhan❤Sabhela❤Sivsena❤Ncp❤Congres❤Bjp❤Yanch❤Gandiver❤Lat❤Ghala❤Ani❤Vanchit❤Bhahujan❤Aghadiche❤Jastit❤Jast❤Amdar❤Nivdun❤Ana❤Ani❤Balasahebanche❤Amedkerss❤❤Yana❤Cm❤Banva❤Danywad❤
दीक्षाभूमी स्मारक समीती बरखास्त करुन भारतीय बौध्द महासभेच्या स्वाधिन करावी.
🙏🙏🙏
महाबोधी महाविहार सुद्धा मनुवाद्याच्या ताब्यातून मुक्त करून ती सुद्धा बौध्दांच्या ताब्यात द्यावी.
जय भिम 💙💙💙
खुप उशीरा आले साहेब
उशिराने नाही.. अपडेट राहत जावा राव..
जेंव्हा पासून हे खोदकाम,आंदोलन सुरू झाले भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्यांनी वेळोवेळी भिमराव आंबेडकर साहेबांना कळविले आहे त्यांनीच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन सूचना केल्या आहेत...
Bhimrao Ambedkar Saheb jinda baad❤
🙏🙏💙💙💙💙💙💙💙
जयभीम साहेब,आप आगे बढो हम आपके साथ है, गद्दार लोकांना हाकलून लावले पाहिजे
All truth sir,, only bsi,,
Jai bhim sir
ऍकरला भारतीय बौद्ध महासभा सुद्धा बोलता येत नाही .
त्यांना आपला इतिहासच माहिती नाही,किंवा त्यांच्या पर्यंत जावूच दिला नसेल,त्यांनी बाबासाहेब आंबेडकर फक्त एकच माहिती आहेत संविधान निर्माते..
❤
❤❤
Jaibhim/Namobudhay.
It feels too late for all so called leaders of Bahujan Samaj, particularly, of Buddhist population in Maharashtra and India.