जीवामृत ठरला शेतीसाठी बूस्टर डोस | उमेश बंग यांचे कमी खर्चात भरघोस उत्पन्न | Shivar News 24
HTML-код
- Опубликовано: 28 мар 2022
- जीवामृत ठरला शेतीसाठी बूस्टर डोस | उमेश बंग यांचे कमी खर्चात भरघोस उत्पन्न | Shivar News 24
जीवामृतामुळे शेतीचा खर्च वाचून उत्पन्नात वाढ झाल्याचा अनुभव उमेश बंग यांनी व्यक्त केला आहे. उमेश बंग हे जामगाव (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) येथील प्रगतिशील शेतकरी आहेत. त्यांनी आठ एकर उसाच्या शेतात रासायनिक खतांचा वापर न करता जिवामृताचा वापर केला. त्यामुळे खर्च तर कमी झालाच, शिवाय उसाच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली.
वेबसाईट - www.shivarnews24.com
#जीवामृतशेती
#उमेशबंगजामगाव
#shivarnews24
#कृषीप्रक्रियाउद्योग
#agroprocessingindustry
हे सगळं खरं आहे जिवाम्रत सातत्याने दिले पाहिजे. परत रासायनिक खते नको. आणि हे करताना लोक शंका उपस्थित करतात त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे.
खुपच छान, खरे अनुभव सांगितल्याबद्दल धन्यवाद
एक किलो वडाच्या व पिंपळाच्या झाडाखालील माती पण घ्या हे महित नसेल बहुतेक,१० ते १२ दिवशी तयार होते, जिवामृत, जरा अभ्यास करा राजीव दीक्षित जी अमर रहे🙏
राजीव दीक्षित जी यांचे विडियो बघा सर्व लक्षात येनार
शेतकर्यांनी विश्वासाने जीवामृत वापरुन शेतीत सुधारणा केली पाहिजे धन्यवाद
शेतीसाठी उपयुक्त माहिती
खुपच छान आहे धन्यवाद
खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद!
तंत्रज्ञान कोणी बनवले हे महत्त्वाचे नाही,पण प्रत्येक शेतकरी या सगळ्या गोष्टी अमलात आणल्या पाहिजेत हे वाढत्या महागाईच्या काळात उत्तर आहे
हि माहिती सेंद्रिय शेतीची नाही . सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती चे तंत्रज्ञान आहे .
बरोबर आहे
खुप छान माहीती दीली
धंन्यवाद चांगली माहिती दिली .
खुप मोलlची माहिती दिली
सेंद्रीय शेती करण्यास साहाय्यक ठरेल अशी महत्वपुर्ण माहिती दिल्याबद्दल दोघांचेही अभिनंदन
🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹
खूप छान 🎉 आभारी आहे
Thanks bhau
खूप मोलाची माहिती आणि कामगिरी
खुप छान माहिती दिलीत .
खुप सुंदर माहीती
सुंदर माहिती.
मस्त
Very nice
Great job 👍👍
1no bro
👍👍👍👍
EKDUM OK Sir
एकाच नंबर भाऊ
🙏
खूपच छान माहिती आहे धन्यवाद!
कांदा फेल गेल्याची कारणं नीट समजले नाहीत जरा डिटेल बोला ना त्यावर.
Great God bless you.
Thank you
सर्व माहिती छान सांगितली पण जीवामृताचे जनक सुभाष पाळेकर यांचा नाव घेणं आपण टाळलं याचा उद्देश काय समजायचं?
Murkha sarrkhe comment karu naka.. Subhash palekar yana kahi farak padat nahi te tuza sarkhe murkh nahit.. Hazaaro lok organic sheti karat aalet 300 years agodar Subhash palekar naavvhate tecvha pan organic sheti karat hote lok.. Bail budhi aahe tuzi
ही पद्धत आपले पूर्वज वापरात होते.
अभिनंदन
दादा खुप छान माहिती दिली, तुमची माहिती ऐकुन आम्हालाही प्रोत्साहन येते खूप छान आणी मुलाखत घेणारे पत्रकारदादा धन्यवाद
छान माहिती दिली आहे.पण पिकातील तण नियंत्रण कसं करावं याबाबत माहिती द्यावी.
मी पण नैसर्गिक शेती करतो 2017 पासून
आपला मो द्या
khapli gahu milel ka ??
मजुरांची गरज नाही जीवामृत drip द्वारे सोडू शकतो
Dada रोटा varti kont औषध आहे मला सांगाल काय
छान माहिती
कांदा पिकात काय चुका झाल्या त्या पण आम्हाला कळू द्या
Hi
एकरी किती टन वजन मिळाले ते सांगा अगोदर
भाऊ हे सगळे तंत्रज्ञान पाळेकर गुरुजींचे आहे त्यांच्या अगोदर नाव घे
अगदी बरोबर ,
त्याचे जनक राजू दीक्षित साहेब आहे त्याच्यानंतर सुभाष पाळेकर
@@kalyanbhosle4917 सगळ्यात पहिले श्रीकृष्ण
@@bhagwanbobade6416 🤣🤣🤣🙏
राजीव दीक्षित यांचे
खताचा खर्च कमी 100% होतो परंतु जीवामृत 0 खर्चात होतच नाही खर्च हा येतोच, टाक्या, गुळ , गोमूत्र, दाळींचे पिठ आणि ह्या मध्ये मजुर काम करीत नाही हे सर्व स्वतःच करावे लागते.
समाधान मिळते
मी स्वतः या वर्षी माझे 25 गुंठे शेत आहे ते १०० % सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती केली आहे रिझल्ट पण चांगला आहे।🙏🙏🙏
तुमचे साहेब बरोबर आहे पण किरकोळ खर्च आहे ,रासायनिक च्या तजलनेत 10% खर्च येतो प्लस पॉइंट म्हणजे बिगर केमिकल आपण स्वतः खाणार व लोकांना पण देणार यात खूप मोठं
मला माहित पाहिजे मि पंधरा वर्षे रासायनिक खतांवर शेती केली आता जीव आमउरतवर शेती करायची आहे किति वर्षे लागतील रासायनिक खत जमिनीत नश्ट करायला
आपण स्लरीपंप कुठला वापरता ?
खपली गहू अतिशय चांगला.
Jiwmrrut mhnje nemk KY mahity Ka bhau.jiwamrrut surwatil 2 varsh km krte Chan reslut dete pn ntr Tec kup nuksan ahe..
Pawsala mdhe 1 vel hiwalyamde 3 vel.unhala mde 4 Vel jiwmrrut dyaw.pn jiwmrrut dilyantr kujlel shenkhat gandul khat Kadi kachra setat takl Tec jiwmrrut kaymsorupi fayda dete.nahitr nuksan
Nakki kay nuksan hote bhau , thod detail sanga , mhanje tya pramane vaparata yeil .
@@lalitdhewale3139 jiwmrrut mhnje bacteria taiyar karto gandul krto.
Pn fkt jiwmrrut dilyane Nahi hot.kadi chara shenkhat he deyl pahije karn jiwmrrut mdhun je jivanu tyar hotat te Matila balwan bnwtat tyamul pik kup Chan yete soil C.N .retio develop hoto.pn mg tyala kahic khayl n dilyane te mandavtat ani techya effect whait root vr hoto...
Rasaynik khate 10 tkke ani 90 tkke shenkhat gandul khat bhumipawoer as waprayl hva.cemical spry agdi 5,10 tkke ghyave,90 tkke spry Nim oil dashparni,agniasta ,ASE ghyave.water soluble he srvat ghatak jahar ahe te adhi band krayl have.
Burshinashk waprlyapeksha Nim oil driching krne .Nim oil 10 hjr ppm...
@@Patil504 यथोचित मार्गदर्शन.
@@Patil504 जबरदस्त माहिती
तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या
No dya bhau
Jivamrut madhe je jaruri aahe mansikta
माहिती खूप छान आहे उमेश बंग यांचा नंबर मीळेलका अधिक माहीती साठी
तननाशक वापरले का
खुप छान आहे सराचा नंबर मिळेल का
मी पण केलं आहे जैविक आणि स्वतः करतो .2022 पासून करत आहे . ताक आणि अंडी मिक्स करू. फवारणी केली तर खूप रिझल्ट छान मिळतात. आणि जीवामृत पण चालू आहे .कांद्याला मी अजून रासायनिक डोस दिलेला नाही fkt राख आणि तांदळाचे पीठ विस्कटले आहे त्यामधे आता कांदा काढणीला आलेला आहे .खरच नवीन तरुणांनी जैविक शेती कडे लक्ष्य देईला पाहिजे .माझे गाव कव्हे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर.🙏
Number द्या sir तुमचा मी पण बार्शी चा आहे
Ly bhari
सर सात किंवा आठ दिवस लागतात माती नाही घेतली नाही धन्यवाद
Dada tumi bolye te mala aavdly
Ha ahey hushar shetkari 😂😂😂
Kordvahu sheti mandye JIVAMRUTkase dayve.
Pani sobat
मोबाईल क्रमांक पाठवला तर बरे होईल
Apli mhati chngli hai
सर ते दहा दिवस स्लरी मुराव लागत
संपर्क नंबर भेटेल काय ?
जीवामृत कसे फ़िल्टर केले
फिल्टर करायला खूप मेहनत लागते. फिल्टर न करता सोडू शकता
@@pandurangabangale5833 ho tech na,direct taklela parwdte
आंबा झाडाला कसे आणि कधी देऊ शकतो
नंबर पाठवा भाऊ
जीवामृत 7-8 दिवसांनी वापरण्या पेक्षा 14 दिवसानी वापरून बगा अजून चांगला फरक पडेल.
पन पालेकर गुरजी तर ४,५ दिवसत वापरा mhantat,,,तुम्ही करून बघितालय का भाऊ
@@ilovemyindia9672 हो
मी राजीव दिक्षित यांना मानतो.त्यांचा राजीव दिक्षित जैविक खेती RUclips वर टाका त्यांचा video भेटेल.
@@sandipnikam6020 हो मि पन त्यांचे खूप विडियो बाघितले आहेत,,,मला पन त्यांच आवडत,,,👍धन्यवाद भाऊ 🙏
चुकीची माहिती टाकू नका
सर फक्त जीवामृतावर पिके घने शक्य आहे का? जमीनीला किमान शेनखत तरी टाकायला पाहिजे.नाहीतर सुरवातीला दोन तीन वर्षे पिके येतात व नंतर नीट येत नाही.आसे काही लोकांचे मत आहे.
Sir number pahije mala tumcha
आमचा कड़े गाय के गोमूत्र नहीं
खुप छान कृपया शेतकर्याचा फोन नंबर मिळावा.
धान की खेती में जीवामृत का उपयोग कर सकते है क्या ?
Kyu nhi..
जीवामृत बनवल पण यामध्ये अळ्या झालेल्या आठळल्या मग हे वापराव का ?
फायदेशीर ठरेल काय ?
किंवा का अळी झाली असेल चुकलं का काही आमच सगळं दिलेलं प्रमाणात साहित्य वापरल होत
शेण म्हशीचं किवा बैलाचे थोडेपन आले य्यात तर अळ्या होतात
शेण व गोमूत्र गावरान गाईचे किंवा गिर गायीचेच घ्या
तूम्ही झाकण म्हणून बारदाना (पोतं) वापरत असाल, ते ओलं होऊ देऊ नका, सतत जीवामृत मध्ये बुडून देऊ नका, त्यातच आळ्या तयार होतात, मला अनुभव आहे मी आता व्यवस्थित झाकत आहे परत कधीच आळ्या निघाल्या नाहीत.
Jersey gay cha result hi chhan yeto dada
खूप खूप छान तुमचा मोबाईल नंबर कळवा❤❤
तुमचा फोन नंबर सोबत देत चला
Contact number day ki त्यांचा
🙏